जातककथांतील राजधर्मभगवंतांची शिकवण जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी आहे. गृहस्थी, उपासक, राजे, अनेक व्यापारी, सेनापती आणि अत्यंत सामान्य माणसे या सर्वांना त्यांनी उपदेश केला आहे...
राजकारण बुद्धीचे, बडबडीचे काम नव्हे!पंचतंत्रकार सांगतात की, नीट शक्ती संतुलन केले, तर प्रचंड हत्तीलादेखील मारता येते. ‘पंचतंत्र’ हे राजनितीशास्त्रावरील अतिशय उत्तम पुस्तक आहे. ज्यांना हे समजले नाही, त्यांनी या पुस्तकाला लहान मुलांच्या गोष्टीचे पुस्तक करून ठेवलेले आहे. उपेक्षेने पुस्तके ..
रशिया-युक्रेन युद्धात भारताची भूमिकासध्या युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाची जगभर चर्चा चालू आहे. हे युद्ध भारतापासून दूरवर चालू असले, तरी भारताच्या परराष्ट्र धोरणावर व अंतर्गत व्यवहारावर त्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत आहेत. या युद्धासंबंधी भारताने स्पष्ट भूमिका घेतली असून ..
अभयमुद्राधारी राम आणि धर्नुधारी रामप्रत्येक हक्काबरोबर कर्तव्ये येत असतात. कर्तव्यविना हक्क म्हणजे शून्यता आहे. म्हणून हक्काची भाषा नंतर करा, कर्तव्यचरण अगोदर करा. दुसर्या भाषेत रामाचे अनुसरण करा, म्हणजे रामराज्य येईल. रामराज्य म्हणजे कुठल्या एका उपासनापंथाचे राज्य नव्हे अथवा ..
सन्मान बांबूसेवकांचाभगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते भालिवलीच्या ‘सेवा विवेक’च्या प्रांगणात बांबूसेवकांचा सत्कार ३ एप्रिल रोजी संपन्न झाला. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून हे बांबूसेेवक आले होते. सर्वप्रथम ‘बांबूसेवक’ म्हणजे काय, हे स्पष्ट करायला पाहिजे..
‘द काश्मीर फाईल्स’च्या निमित्ताने...या चित्रपटाचे चांगलेपण त्याच्या विचारक्षमतेत आहे. तो अस्वस्थ करतो आणि विचाराला प्रवृत्त करतो. तो आपल्याला इतिहासात घेऊन जातो. इतिहासातील चुका समोर आणतो आणि आपल्याला इशारा देतो की, याच चुका जर उद्या सर्व भारतात घडल्या, तर काय होईल? याचा विचार करा! ..
युक्रेन आणि युरोपियन युनियनउद्या रशिया युक्रेनमध्ये घुसला, तर तो तिथेच थांबेल असे नाही आणि युद्ध सुरू झाल्यास ‘युरोपियन युनियन’मधील कुठलाही देश त्यापासून अलिप्त राहू शकत नाही. कारण, हे सगळे देश ‘नाटो’ संघटनेचे सदस्य आहेत...
देशाचे अण्णा...अण्णा हजारे यांनी दि. १४ फेब्रुवारीपासून किराणामालाच्या दुकानात दारु विकण्याच्या निर्णयाविरुद्ध उपोषणाचे शस्त्र उगारले. परंतु, १४ फेब्रुवारी तारीख आली आणि गेली. पण, अण्णांचे उपोषण काही सुरू झाले नाही. याचे कारण असे की, महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळाच्या ..
अन्सारींचा घाट्याचा राजकीय व्यवसायमोहम्मद हमीद अन्सारी धार्मिक अर्थाने हिंदू परिवारात येत नाहीत. म्हणून अशा मुसलमानांचे हिंदूविरोधी बोलणे हे औरंगजेबी आणि अफजलखानी बोलणे होते. हिंदूमनावर त्याचा जबरदस्त नकारात्मक परिणाम होतो. कालपर्यंत स्वतःला हिंदुत्त्ववादी न समजणारे अशा मोहम्मद ..
चौकशीतून सत्य समजावे!गलिच्छ राजकारण करणारे ‘राजकीय चाल’ म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अडविण्याचे काम करणारच नाहीत, असे म्हणता येणार नाही. चौकशीतून हे सर्व बाहेर यावे एवढीच अपेक्षा आहे...
आपलं, आमचं आणि माझं संविधानभारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधानावर बोलताना दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट आपण सर्वांनी संवैधानिक नीतीचे पालन केले पाहिजे आणि दुसरी गोष्ट संविधान चांगले की वाईट, हे संविधानाच्या कलमावरून ठरत नसते, ..
बाबासाहेबांचा 'शिवचरित्र' मार्गआदर्श हिंदू राजा म्हणजे समानता, म्हणजे सर्वधर्मसमभाव, म्हणजे श्रेष्ठ नैतिक मूल्यांवर आधारित राज्य, हे सगळं समजून घ्यायचं असेल, तर बाबासाहेबांच्या 'राजा शिवछत्रपती' या ग्रंथाची पारायणे केली पाहिजेत...
जिथे नैतिकता तेथे विजयभाजपच्या शक्तीचा विचार करता आघाडीकडे जे धनबळ आहे, जात आणि धर्माचे राजकारण करण्याची जी शक्ती आहे आणि अनेक ठिकाणी त्यांच्याकडे जी मसल पॉवर आहे, याबाबतीत भाजप दुर्बल आहे. भाजपची सगळ्यात मोठी शक्ती भाजपच्या विचारधारेत आहे. ..
ऑकस : ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिका यांची चीनविरुद्ध नवी खेळी‘ऑकस’ करारामुळे जागतिक सत्तासंघर्ष आणि सत्ता संतुलन यामध्ये फार महत्त्वाचे बदल झाले आहेत. एकेकाळी जगाची विभागणी दोन गटांत झाली. तेव्हा त्याला ‘द्विधु्रवीय जग’ म्हणत. ९० साली सोव्हिएत रशिया कोसळला आणि जगात अमेरिका ही एकच महासत्ता राहिली. नंतर चीनचा ..
सहकार्याचा हात की सुदर्शन चक्र?शिवाजी महाराज ते नरेंद्र मोदी ही आपली परंपरा आहे. तेव्हा अफगाणिस्तानात तालिबानी काय करतात, याच्यावर नजर जरूर ठेवायला हवी. त्याची काळजीही करायला पाहिजे, पण आपण उत्तर देण्यास सशक्त आणि समर्थ आहोत. वैचारिकदृष्ट्यादेखील, लष्करी सामर्थ्यातदेखील आणि राजकीय ..
कष्ट आणि गुणवत्तेला पर्याय नाही!नीरजनेसुद्धा हे दाखवून दिले की, स्वतःच्या गुणांनी मोठे होता येते. त्यासाठी आपल्या क्षमतांचा विकास करावा लागतो. खूप कष्ट करावे लागतात. त्याने खेळात आरक्षणाची कधी मागणी केली नाही की, मीराबाई चानूनेदेखील केली नाही. जो नियम खेळाला लागू आहे, तोच जीवनाच्या ..
तोंडाळ तोफगोळ्याची तोफतोंडाळ तोफगोळ्याची तोफ - नाना पटोले राजकारणात काही तोफा या फुसका बार सोडणार्या असतात. त्या आवाज करतात, धूर सोडतात, परंतु तोफगोळा कधी लक्ष्यावर पडत नाही आणि त्याचे परिणामदेखील काही दिसत नाहीत. नाना पटोले ही अशी तोफ आहे. आवाज खूप करते, धूरही खूप ..
प्रतिचालीची योजना करा!राजकारण हा बुद्धीचा खेळ आहे. यासाठी आपले विरोधक आपल्या विरुद्ध एकवटणार नाहीत, यासाठी काय करायला पाहिजे याची बुद्धी चालविली पाहिजे. सरळ चालीला सरळ चालीने उत्तर द्यायचे असते आणि तिरक्या चालीला तिरक्या चालीने उत्तर द्यायला पाहिजे. भाजपने बेसावध असता ..
‘मार्शल प्लॅन’ची चर्चाजपान, जर्मनी, अमेरिका यांच्याशी मोदी शासनाने मधुर संबंध निर्माण केलेले आहेत. ते प्रचंड भांडवली गुंतवणूक करू शकतात. अनिवासी भारतीय यांची संख्या दीड-दोन कोटींच्या आसपास असावी. त्यातील सगळे पैसेवाले नसले तरी खूप मोठ्या संख्येत भांडवली गुंतवणूक करण्याची ..
...आणि उत्तराची वाट बघावी!मोदींकडे उत्तर देण्यासारखे काही नाही असा अनेकांचा समज झाला. परंतु, मोदींचा राजकीय प्रवास पाहिला तर त्यांनी विरोधकांना झोपविण्याची उत्तरे दिली आहेत, हे आपल्याला लक्षात येईल...
एकच प्रश्न...शासन किती काळ टिकेल? राष्ट्रपती शासन येईल का? यातील राष्ट्रपती शासनाचा पर्याय भाजपला घातक आहे. तो सत्ताधाऱ्यांना सहानुभूती देईल. हे सरकार स्वत:च्या पापभाराने पडले पाहिजे...
सामाजिक समतेची मुहूर्तमेढ - चवदार तळेअस्पृश्यतेला अद्वैत तत्त्वज्ञानाची मान्यता नाही. उपनिषदे तिला मान्यता देत नाहीत. भगवद्गीतेत तिला आधार नाही. ती रूढी-परंपरा म्हणून हिंदू समाज आंधळेपणाने पालन करतो. या आंधळेपणाला जबरदस्त धक्का देण्याचे काम दि. २० मार्च, १९२७ रोजी चवदार तळ्यावर झाले. ..
वक्ता दशलक्षेषु... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘वक्ता दशलक्षेषु’ आहेत, त्यांच्यासारखे भाषण तेच करू शकतात. ‘वक्ता दशलक्षेषु’ होण्यासाठी याची काही गरज नसते. बोलायला उभं राहायचं आणि ऐकणार्यांना टाळ्या पिटायला लावेपर्यंत बोलायचे, यालादेखील एक कलाकारी लागते. मुख्यमंत्री चांगले ..
पुदुच्चेरीचा हा निरोप...पुदुच्चेरीतील घटना एकाकी घडली नाही. जानेवारीपासून नारायणसामी यांचे सरकार ‘आयसीयु’मध्ये गेले. सरकार धोक्यात आले आहे, हे उघड दिसत होते. अशा वेळी राष्ट्रीय नेते सरकार वाचविण्याच्या उचापती करत राहतात. झाले उलटे, राहुल गांधी आले आणि सरकार गेले...
आम्ही सन्मानित झालो!पुरस्कार मिळाल्यामुळे पुरस्कारप्राप्त व्यक्ती मोठी होते असे नाही, अशा व्यक्ती आपल्या कामामुळेच मोठ्या असतात. त्यांचे मोठेपण लोकशाही शासन व्यवस्थेने मान्य केले, असा याचा अर्थ झाला. गिरीश प्रभुणे यांच्या कामाचे मोठेपण समजून घेणे फार आवश्यक आहे. आपला ..
...आणि 'लिबर्टी' लज्जीत झाली!ज्या ज्या कुणी अमेरिकेच्या मूल्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांना एकजुटीने अमेरिकन जनतेने चिरडून टाकले आहे. मग तो हिटलर असेल किंवा जपान असेल किंवा ओसामा बीन लादेन असेल, ही जीवनमूल्ये अमेरिकेने प्राणापलीकडे जपलेली आहेत. 'स्टॅच्यू ऑफ ..
एकावर दोन शून्यचे राजकारणया राजकारणात शेतकऱ्यांच्या हिताचा विचार शून्य आणि स्वतःच्या राजकीय फायद्याचा विषय एकावर दोन शून्य असतो. राजकारण असेच चालते. नरेंद्र मोदी सत्तेवर आहेत. विरोधी पक्ष सत्तेबाहेर आहेत. त्यांना सत्तेवर यायचे आहे. सत्तेवर येण्यासाठी त्यांना काहीना काही ..
परिवर्तनाचा बाबासाहेबांचा मार्गपूज्य डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीशी निगडित २६ नोव्हेंबर हा ‘संविधान दिवस’ असतो आणि ६ डिसेंबर हा ‘महापरिनिर्वाण दिन’ असतो. या दोन्ही दिवसांचे निमित्त साधून पूज्य डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीला उजाळा देण्याचे काम केले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपुरुष ..
असामान्यसुरेंद्र थत्ते यांना २८ नोव्हेंबर, २०२० रोजी देवाज्ञा झाली. ही बातमी ऐकल्यानंतर क्षणभर मी सुन्न झालो. गेले अनेक दिवस माझ्या मनात या ना त्या प्रकारे त्यांची आठवण येत होती. त्यांना फोन केला पाहिजे, असेही वाटत होते. पण, गेल्या चार-पाच महिन्यांत सा. ..
राजा कधी चूक करीत नाही!कपिल सिब्बल यांचे मनापासून अभिनंदन केले पाहिजे. ‘राजा कधी चूक करीत नाही’ अशी मानसिकता असणार्या पक्षात राजघराण्याविषयी प्रश्न उपस्थित करणे, हे धोकादायक असते. सतराव्या-अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये कुणी असे धाडस केल्यास त्याचा शिरच्छेद केला जाई. काँग्रेसमध्ये ..
'We the People' (लोकशक्तीचा)चा विजय अमेरिकेची निवडणूक असो की बिहारची निवडणूक असो, या निवडणुकांत जिंकणारे पक्ष आणि गठबंधन यांची नावे वेगवेगळी असली तरी हा विजय 'We the People' चा आहे...
पथदर्शक दीपडॉ. मोहनजी भागवत यांचे विजयादशमीचे भाषण वर्षभराची विषयसूची ठेवणारे झाले आहे. त्यानुसार कार्यक्षेत्रात प्रत्येक स्वयंसेवक आपापल्या क्षमतेप्रमाणे काम करीत राहील...
‘मोघली पक्ष’ आणि ‘स्व-राष्ट्रपक्ष’राष्ट्रवादी पक्ष आज अभंग आहे, उद्या त्याची स्थिती काय असेल? उद्धवसेनेत शिवसैनिक किती राहतील? हे सगळे भवितव्यातील प्रश्न आहेत. खडसे यांच्या निदानाप्रमाणे सर्व काही ठीक चालले तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर ‘आगीतून फुफाट्यात’ पडल्याची अवस्था होईल...
असे कधी ऐकायला मिळेल?गिरीश प्रभुणे यांच्या गोपीनाथराव मुंडे यांच्यावर प्रकाशित एका लेखात नागपूरजवळील शेषनगर परिसरात पारधी वस्तीवर झालेल्या हल्ल्याची घटना दिली आहे. ‘अत्याचाराच्या घटनेमुळे एक लाख पारधी इस्लाम धर्म स्वीकारणार’ अशी बातमी तेव्हा प्रसिद्ध झाली. पुढील घटनाक्रमांचा ..
रामक्रांतीचे पुढचे पाऊल...बाबरी ढाँचादेखील अन्याय अपमान आणि मानखंडना याचे प्रतीक होता. तो जमीनदोस्त होणे, ही काळाची गरज होती. ९२च्या पिढीने ती पूर्ण केली. ज्यांनी हे काम केले ते राष्ट्रवीर आहेत. त्यांना सलामच केला पाहिजे! बाबरी ढाँच्याचा विध्वंस ही रामक्रांतीची सुरुवात होती. ..
‘इसिस’ आणि अंतर्गत सुरक्षा‘इसिस’च्या संकटांच्या संदर्भात प्रचंड जनजागृती करीत राहिली पाहिजे. कारण, ‘इसिस’चे तत्त्वज्ञानcलोकांना जीवंत राहण्याचा अधिकार नाकारते. मानवी स्वातंत्र्याला इथे काही किंमत नाही. स्त्री स्वातंत्र्याला काही अर्थ नाही. मूर्तिपूजा त्यांना मान्य नाही, ..
सहयज्ञआज देशाला सर्वाधिक गरज या ‘सहयज्ञा’ची आहे. ‘कलहयज्ञा’ची देशाला गरज नाही. लोकांना त्याचा वीट आलेला आहे. डोळ्यांना न दिसणार्या कोरोनाने आपल्याला दृष्टी देण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. आपणच आपल्या डोळ्यांवर काळ्या पट्ट्या बांधून घेतल्या आहेत, त्या ..
युगानुयुगांचे ‘देवेंद्र’कार्यराज्य विधिमंडळाच्या सरकारने आवरते घेतलेल्या अधिवेशनात विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास सर्वच मुद्द्यांवर महाविकास आघाडीचे वाभाडे काढले. पण, नुसते बोलून नाही, तर आपल्या प्रत्यक्ष दौर्यांतून, कृतींमधून लोकमत जाणणारे युगानुयुगांचे हे ‘देवेंद्र’कार्य ..
रिकामे घटआपली वैचारिक ‘स्पेस’ नेमकी कुठे आहे, हे काँग्रेसच्या नेत्यांना शोधता आले पाहिजे. हे डोक्याचे काम आहे आणि प्रतिभेचे काम आहे. लोकमान्य टिळकांकडे ती होती, महात्मा गांधींकडे ती होती, इंदिरा गांधींकडे काही प्रमाणात होती, आज घट रिकामे झालेले आहेत, हीच ..
‘मोमस’ची संतान!डावी मंडळी आणि त्यांचे पत्रकार मित्र आणि राहुल गांधीसारखे अपरिपक्व नेते ही या ‘मोमस’ची संतान आहे. त्यांना आपण सहन केले पाहिजे...
‘राम’ जगण्याचा कालखंडराम मंदिर ही एका समुदायाने दुसर्या समुदायावर केलेली कुरघोडी, असा याचा अर्थ काही जण करतात. त्यांच्या जातिवादी आणि धर्मवादी राजकारणासाठी असे करणे त्यांना आवश्यक झालेले आहे. परंतु, आपण हिंदूंना मात्र एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे आता ‘राम’ ..
काँग्रेस अर्थहीन होणार का? एकेकाळी देशावर राज्य करणारा काँग्रेस पक्ष, राज्यकर्ता पक्ष म्हणून अर्थहीन होणार का? माझा हा प्रश्न वाचून निष्ठावान काँग्रेसी प्रतिप्रश्न करतील की, काँग्रेसची चिंता करण्याचे तुम्हाला काय कारण आहे? नसत्या उठाठेवी करायला तुम्हाला कुणी सांगितले? तुम्ही ..
सत्य काय आहे?युद्धाची सिद्धता कायम ठेवली पाहिजे, त्यात ढिलाई ठेवता कामा नये. येथे नेहरुनीती कामाची नाही. पण, चीन आपल्या आध्यात्मिक, सांस्कृतिक कुळातील देश आहे, हेदेखील विसरता कामा नये. शत्रुत्व कराल तर आमची गदा आहे आणि हृदयाचे नाते जोडणार असाल, तर सहकार्याचा ..
रेखा : संघ बागेतील विकसित रोपटेरेखा चव्हाणचे (राठोड) लग्न बालाजीबरोबर २८ जूनला यमगरवाडी येथे झाले. कन्येचा विवाह होणे, यात विशेष काय? दरवर्षी असे लाखांनी विवाह होत असतात, त्यातील हा एक विवाह. अशा प्रत्येक विवाहाचे सार्वजनिक कौतुक करीत नाही, तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परंतु, रेखाचा ..
मुंगी उडाली आकाशी... युती बहुमतात निवडून आली. युतीचे राज्य काही आले नाही. ते का आले नाही, हे आपण सर्व जाणतो. जर भाजपने शिवसेनेशी युती केली नसती, तर निश्चितपणे भाजपच्या २०० हून अधिक जागा निवडून आल्या असत्या. ज्या राज्यात स्वतःच्या बळावर निवडून येऊन सत्ता स्थापन करण्याची ..
आपला आत्मीय वाल्मीकी समाजकोरोनायुद्धात आघाडीवर लढणार्या सर्व योद्ध्यांना विनम्र प्रणाम! स्वतःचा जीव धोक्यात घालून डॉक्टर, परिचारिका, पोलीस, भाजी विक्रेते, घरोघर दूध पोहोचविणारे आणि तसेच समाजातील दुःखितांची सेवा करणार्या सर्व कार्यकर्त्यांना ईश्वर उत्तम आरोग्य देवो आणि ..
‘चिता’ आणि ‘चिंता’सभोवताली घडणार्या अनेक गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. वारा कसा वाहवा, पाऊस किती पडावा, सूर्याचे तापमान किती आणि कसे असावे, यापैकी आपण काहीही ठरवू शकत नाही. संसर्गजन्य रोगराई उत्पन्न करणे आपल्या नियंत्रणात नसते. जे आपल्या नियंत्रणात नाही त्याची चिंता ..
सापाच्या तोंडातील बेडूकआता राजकारणासाठी रडारड चालू आहे. महाराष्ट्राचे हित, मराठी माणसाचे हित असले भावनिक मुद्दे पुढे आणण्यात आले आहेत. सापाच्या तोंडात जात असतानादेखील बेडकाने जीभ बाहेर काढली नाही तर तो बेडूक कसला?..
परिस्थिती आजची, कथा अडीच हजार वर्षांपूर्वीची...भगवान गौतम बुद्धांनी दु:ख म्हणजे संवेदना म्हणजे जाणीव यांचे नियम कोणते, हे आपल्या उपदेशातून, कथांतून अतिशय उत्तम प्रकारे सांगितले आहे. आज आपण एका लेखात मावतील, एवढ्या तीन-चार कथा पाहूया...
कुठे हरवला पराक्रम ?आपले काम पराक्रम करण्याचे आहे. राज्य चालविण्याचे आहे. राज्य चालविण्यासाठी जे आवश्यक ज्ञान आणि कौशल्य लागतं ते संपादन करण्याचे आहे. कुशल पराक्रमी, ज्ञानी आणि न्याय देणार्या दूरदृष्टीच्या राज्यकर्त्याच्या आश्रयाखाली व्यापारी, उद्योजक, कलाकार, अशी ..
दुहेरी लढाकोरोनाचे संकट आरोग्याचे आहे, डाव्यांचे संकट अस्तित्व रक्षणाचे आहे. एक लढा आरोग्यविषयक खबरदारी घेऊन लढायचा आहे आणि दुसरा लढा राष्ट्रीय बांधिलकी आणि सामाजिक बांधिलकी घेऊन लढायचा आहे. आणि दोन्ही ठिकाणी विजयीच व्हायचे आहे...
नवीन दृष्टी देणाऱ्या इसापकथा...इसाप दृष्टीसंदर्भात काही गोष्टी सांगतो. अशा या इसापच्या समग्र कथांचा विचार केला तर एक गोष्ट मान्य करावी लागते की, या कथा वाचकांना नवीन दृष्टी देणाऱ्या आहेत...
सेक्युलॅरिझम आणि हिंदुराष्ट्र मार्च २१च्या 'दि इंडियन एक्स्प्रेसच्या अंकात फैझान मुस्तफा यांचा हिंदुराष्ट्र आणि सेक्युलॅरिझम या विषयावर ''Minorities too are fadeup of this fakade of secularism" या शिर्षकाचा लेख आहे. लेखक, नलसार कायदे विद्यापीठाचे उपकुलगुरु आहेत. नेहमीच्या पठडीतील ..
एक लोहार की!देशात काही चांगले घडते आहे, हे या लोकांना दिसत नाही. त्यांना फक्त भाजपला कसे कोंडीत पकडता येईल, याचे मार्ग दिसतात. अपप्रचाराचा काही ना काही परिणाम होतच असतो. कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवरही तो होत असतो. अशा वेळी भाजपतर्फे कुठल्यातरी सबळ राजकीय खेळीची ..
उत्तरांच्या प्रतिक्षेतील प्रश्न! एक ठिणगीदेखील राजवाडा भस्मसात करू शकते. ज्यांच्याशी लढायचे आहे, ते कोण आहेत? त्यांची व्यूहरचना काय आहे? ते काय करू इच्छितात? याबद्दल त्यांची योजना कोणती? इत्यादी प्रश्नांचा थंड डोक्याने विचार करण्याची गरज असते. अशी काही योजना आहे का? तिचा विचार ..
‘आप’च्या यशाने निर्माण केलेले प्रश्न ‘आप’चा मार्ग क्षणिक यशाचा आहे. पण, देशाला खूप अडचणीत आणणारा आहे. या पक्षाचे बळ वाढू देणे देशहिताच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. ते रोखण्याचे काम देशहिताची चिंता करणाऱ्यांनी करायचे आहे...
धर्मक्षेत्रे, कुरुक्षेत्रे...आपणही आज धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्रात उभे आहोत. आपला पक्ष धर्माचा पक्ष आहे. धर्म म्हणजे न्याय, नीती आणि सत्य. विरोधक काहीही म्हणोत, वाट्टेल ती टीका करोत, वाट्टेल ते आरोप करोत, त्यामुळे आपली बाजू कमजोर होत नाही. असत्य कधी टिकत नाही. ‘सत्यमेव जयते’ ..
ध्वज बदलला, जनमताचे काय? जो राजकारण धगधगीत ठेवतो, वेगवेगळ्या कारणांमुळे जो सतत जनतेपुढे राहतो, त्याच्या यशाला कुणी रोखू शकत नाही. हिंदुत्वाची घोषणा झाली, ध्वज बदलला, आता जनमत बनविण्याच्या मागे राज ठाकरेंना लागायचे आहे...
२० वर्षे झोपलेल्या माणसाची कथाबदलत्या भारताचे रूप म्हणजे नरेंद्र मोदी असे सामान्य लोकांना वाटते. परिवारवाद, जातवाद, धर्मवाद यापेक्षा देश मोठा, ही भावना आता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. 'रिप वॅन विंकल' झालेले डावे यांना हे काही समजत नाही. 'रिप वॅन'प्रमाणे ते भूतकाळात जगत आहेत आणि ..
गळफास लावून घेणारे मुख्यमंत्रीशनिवारपासून नागरिकत्व सुधारणा कायदा देशभरात लागू झाला. पण, हे विधेयक पारित झाल्यानंतर पश्चिम बंगाल, केरळ आणि पंजाब या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की, या कायद्याची अंमलबजावणी आमच्या राज्यात केली जाणार नाही. केंद्र आणि राज्य यांच्यात संघर्षाची ..
‘ब्रेक्झिट’ आणि ‘सीएए’जागतिक स्तरावर ‘ब्रेक्झिट’ हा विषय अतिशय गंभीर चर्चेचा विषय झालेला आहे. त्याच वेळी भारतात ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ (सीएए) यावर रणकंदन माजलेले आहे. ‘ब्रेक्झिट’ म्हणजे काय आणि त्याचा संबंध ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’शी कसा येतो, हे आपण बघूया...
आगीशी खेळदेशाने मुस्लीम तुष्टीकरणामुळे काय होते, याचा अनुभव १९४६ साली झालेल्या भीषण जातीय दंगलीत घेतलेला आहे. ही सगळी आगलावी गँग देशाला त्या दिशेने ढकलण्यास निघाली आहे. त्यांचा हा आगीशी चालू असलेला खेळ, त्यांच्या स्वार्थाच्या पोळ्या भाजून घेण्यासाठी जरी ..
'पुरुषार्थ' असा करावा लागतोपाकिस्तानातून साठच्या दशकापर्यंत शरणार्थी हिंदूंच्या झुंडी भारतात आल्या. पूज्य बाबासाहेबांनी याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली होती. हिंदू भारतात येणार, नाही तर कुठे जाणार? भारत सोडून त्याला जगात कुठली भूमी नाही. भारत ही त्याची पुण्यभूमी, देवभूमी, ..
अस्वस्थतता असू द्या, अविचार नको!अस्वस्थ नेत्यांना एवढेच सांगता येण्यासारखे आहे की, अस्वस्थता असू द्या, तिचे रुपांतर अविचारात करू नका. तुमचे भवितव्य उज्ज्वल आहे. स्वतःची व्यक्तिगत गार्हाणी गात बसण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेचे व्यापक विषय हाती घ्या. त्या विषयाशी एकरूप व्हा...
संविधान : संकल्पना आणि विकासआज जगातील प्रत्येक देशांत संविधान प्रमाण मानून राज्यकारभार केला जातो. आपल्या भारतीय लोकशाहीचा तर आत्मा म्हणजे हे संविधान. त्यामुळे आज संविधान दिनानिमित्ताने सर्वप्रथम ‘संविधान’ ही मूळ संकल्पना आणि कालानुरुप त्यामध्ये झालेले बदल समजून घेणे क्रमप्राप्त ..
श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडीजींच्या सहवासात...थोर माणसांचा सहवास लाभणे, भाग्यात असावे लागते. आपण सर्व पुनर्जन्म मानणारे आहोत. मागील जन्मात माझ्या हातून काही पुण्य घडले असावे, त्यामुळे श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडीजींसारख्या थोर पुरुषाचा सहवास मला लाभला. दत्तोपंतांचे एका वाक्यात वर्णन करायचे तर ऊस ..
सन्मान संविधानाचा, आदर न्यायाचा...अयोध्या खटल्यात न्यायमूर्तींनी या तिन्हीही गोष्टींचे उत्तम संतुलन साधले आहे. न्यायमूर्तींनी म्हटले की, जमिनीच्या मालकीचा विवाद केवळ श्रद्धा किंवा विश्वास या आधारावर ठरविला जाऊ शकत नाही. कायद्याच्या राज्याच्या संकल्पनेप्रमाणे मालकी हक्काचे पुरावे ..
राम मंदिर ते राष्ट्रमंदिररामजन्मभूमी मुक्तीआंदोलनात संघ आपल्या पूर्ण ताकदीनिशी उतरला. या सर्व काळातील संघाचे प्रतिनिधी सभेचे जे ठराव आहेत, ते अत्यंत सूचक आहेत. सरकारचा प्रयत्न चालला होता की, अयोध्येची विवादाची भूमी ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करावी. काही लोकांनी राम ..
आत्मपरीक्षण करायला लावणारा विजयमहाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. अपेक्षेप्रमाणे भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळाले आहे. अन्य कोणती अडचण न निर्माण झाल्यास युतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल. विजय तर मिळाला, पण तो अपेक्षांची पूर्ती करणारा नाही. अपेक्षा दोनशेहून ..
बहन मायावतींची ‘योग्य वेळ’ कोणती?मायावतींना पाठिंबा देणारा बहुसंख्य समाज त्या बौद्ध झाल्या, तर त्यांच्या मागे येईल का? ती येण्याची जोपर्यंत त्यांना खात्री वाटत नाही, तोपर्यंत त्या म्हणणार, ‘योग्य वेळी मी बौद्ध धर्माचा स्वीकार करेन.’ बाबासाहेबांपुढे असा कोणताच प्रश्न नव्हता. राजकारणदेखील ..
मार्ग : पगडी-पागोट्याचा की हिंदवी स्वराज्याचा?महाराष्ट्राची निवडणूक मराठा की ब्राह्मण, ब्राह्मण की दलित, विदर्भ की पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र की मराठवाडा, मराठवाडा की कोकण, कांदा-केळी-काजू या कुठल्याही प्रश्नावर लढविली जाणार नाही. आता मतदार जातीच्या पलीकडे गेलेला आहे, उपासना पंथाच्या ..
महामंडळाने दाखविलेली नवीन वाटसाहित्य संमेलनाच्या पवित्र गाभाऱ्यात फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना बसविण्याचा निर्णय साहित्य महामंडळाने घेतलेला आहे. त्यामुळे उद्या तथाकथित पर्यावरणवादी, समाजसुधारक, आंदोलक, ऊस आणि कांद्याला भाव मिळावा म्हणून रस्त्यावर उतरणारे, शेतीमालासाठी संघटन ..
एक मत, शक्ती अफाटनिवडणुका एक संदेश देतात की, आज जे सत्तेवर आहेत, ते मरेपर्यंत सत्तेवर राहणारे नाहीत, त्यांचे सत्तेवर राहणे किंवा न राहणे याचा निर्णय त्यांनी करायचा नसून, किंवा त्यांच्या पक्षाने करायचा नसून तो जनतेने करायचा आहे...
अर्थनीती बदलण्याची आवश्यकताभांडवली अर्थव्यवस्थेत खरेदीसाठी ज्याच्याकडे पैसा आहे, त्याचे महत्त्व असते याला ‘क्रयशक्ती’ म्हणतात. ही क्रयशक्ती मध्यमवर्ग, उच्च-मध्यम वर्ग आणि श्रीमंत वर्ग यांच्याकडेच मोठ्या प्रमाणात असते. भांडवली अर्थव्यवस्था फक्त या वर्गांचा विचार करते, कसा ..
चिदंबरी रडगाणे...'३७० कलमा'वरून देशात किती आगी लावता येतील, त्याचा खेळ चिदंबरम खेळत आहेत. या खेळात सुदैवाने कुणी सामील होताना दिसत नाहीत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी चिदंबरम यांना सणसणीत हाणली आहे. ..
मोठे पाऊल...व्यवहारासाठी आणि स्वार्थासाठी लोक एकत्र राहतात. असा लोकसमूह ‘राष्ट्र’ होत नाही. ‘तिहेरी तलाक विधेयक’ म्हणजे ‘समान नागरी संहिता’ नाही, हे जरी खरे असले तरी ‘समान नागरी संहिते’च्या दिशेने ते टाकलेले फार मोठे पाऊल आहे. एका अर्थाने हे विधेयक म्हणजे आपल्या ..
जनताजनार्दनाच्या मनातील प्रतिमाप्रदेश कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण ऐकले आणि वाचल्यानंतर या भाषणावरदेखील लेख लिहावा असे वाटले. ते मुख्यमंत्री आहेत, त्यांची स्तुती केली पाहिजे, वगैरे वगैरे लेख लिहिण्याचा हेतू नाही. महाराष्ट्राच्या एका यशस्वी ..
संघकामातील 'भास्कर''भास्करा'संबंधी म्हटले जाते की, उगवतानादेखील तो सृष्टी प्रसन्न करणाऱ्या रंगछटा घेऊन येतो आणि जातानादेखील त्याच रंगछटा तो देऊन जातो. जाताना भास्करराव असे जीवन समृद्ध करणारे रंग देऊन गेले आहेत. त्यांच्या रंगात रंगून जाणे, हीच खरी श्रद्धांजली ठरेल!..
स्वायत्त समाजाच्या दिशेने...सत्तेची अनुकूलता निरंतर राहिली पाहिजे आणि त्यासाठी राज्यसत्ता आणि संघ परस्परांना पूरक बनून आपापल्या क्षेत्रात काम करीत राहिले पाहिजेत. श्रीगुरुजींचा हाच दृष्टिकोन होता आणि बाळासाहेब देवरसांचीदेखील हीच दृष्टी होती...
पुस्तकी लोकशाही आणि जनलोकशाहीपुस्तकी संसदीय लोकशाहीप्रमाणे दोन प्रबळ पक्ष पाहिजेत. एक सत्ताधारी आणि दुसरा विरोधी. पुस्तकी सिद्धांताप्रमाणे सत्ताधारी पक्ष उभा राहत नाही आणि विरोधी पक्षदेखील उभा राहत नाही. पक्ष उभा करण्यासाठी पक्षाकडे विचार असावा लागतो, कार्यक्रम असावा लागतो, ..
लांब पल्ल्याचा प्रवास “जनसंपर्क कसा करायचा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांकडून शिकायला हवे. त्यांच्यासारखी चिकाटी हवी.” केवळ एवढे बोलून चिकाटी कशी निर्माण होणार? विधानसभेच्या निवडणुका लांब नाहीत. परंतु, चिकाटीचा प्रवास मात्र अतिशय लांब पल्ल्याचा आहे...
राहुल गांधींचे पुढे काय?राहुल गांधींना जनतेने का नाकारले? त्यांचे नेमके चुकले तरी काय? राजीनामानाट्यातून काँग्रेसच्या पदरात शेवटी काय पडणार? पराभवातून राहुल शिकतील की राजकारणातून फारकत घेतील? यांसारख्या प्रश्नांची रोखठोक उत्तरे देणारा हा लेख.....
हा विजय, राष्ट्रीय जनतेचा!भाजपच्या या विजयाची शिल्पकार भारतातील राष्ट्रीय जनता आहे. ही राष्ट्रीय जनता धर्माचा म्हणजे उपासना पद्धतीचा विचार करीत नाही, जातीचा विचार करीत नाही, भाषेचा विचार करीत नाही, गरीब-श्रीमंत असा वर्गीय विचार करीत नाही. ती देशाचा विचार करते. देश सुरक्षित ..
समाज परिवर्तनाची चिंता कोणाला?हे जे गढूळ वातावरण झालेले आहे, ते स्वच्छ कसे होणार आणि केव्हा होणार? या प्रश्नांची उत्तरे आपण शोधली पाहिजेत. राजकारण मानवी जीवनाचे महत्त्वाचे अंग आहे हे खरे. राजसत्तादेखील अतिशय महत्त्वाची असते, हेदेखील खरे. तेवढेच हेदेखील खरे की, राजकारण समाजाची ..
२१ एप्रिल, पुढे काय?श्रीलंका बौद्धधर्मीय जरी असला तरी तो अहिंसावादी देश नाही. तामिळी दहशतवाद्यांविरुद्ध त्यांनी जी लढाई दिली, ती अहिंसक नव्हती. दहशतवाद अहिंसेच्या तत्त्वाने संपणारा नाही. ‘इसिस’चा हा नवा दहशतवाद श्रीलंका कसा संपवेल, हे बघावे लागेल.रामायणातील श्रीलंका ..
'ताश्कंद फाईल्स' - सत्याकडे नेण्याचा प्रयत्न'दि ताश्कंद फाईल्स' हा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट भारताचे दुसरे पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादुर शास्त्री यांच्या संशयास्पद मृत्यूवर आधारित आहे. हा चित्रपट पाहून मात्र, जे मी मूल्य दिले, त्याच्यापेक्षा हजारपट या चित्रपटाने मला दिले आहे, अशी प्रत्येकाची ..
मोदी नको!... पण कोणाला?‘मोदी नको’ म्हणणारे सर्वजण काहीही बोलोत, ते त्यांचे बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. सामान्य माणसाचे स्वातंत्र्य मत देण्याचे आहे. तो विचार नक्कीच करेल की, मोदींविरोधी ओरडणारी ही जी पलटण आहे, तिचे हेतू कोणते आहेत, मोदींनी त्यांचे काणते नुकसान केले आहे ..
बखतरमध्ये जावेद अख्तरजावेद अख्तर कोण, हे सामान्यपणे सर्वांना माहीत आहेच. शबाना आझमी या सिनेअभिनेत्रीचे पती आणि स्वतः एक शायर. गझल ऐकणाऱ्या वर्गातही ते लोकप्रिय आहेत. चित्रपट दुनियेतील असल्यामुळे प्रसिद्ध आहेतच आणि त्यांच्या नावामागे थोडे ग्लॅमरदेखील आहे. शीर्षकातील ..
श्रीगुरुजी आणि पाकिस्तानआज भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसते. सोबतच आज रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक श्री गोळवलकर गुरुजी यांचीही जयंती. श्रीगुरुजी व पाकिस्तानी आक्रमण याबाबत जाणून घेऊया....
मुलायमसिंग यांनी मारलेली पाचर...मुलायमसिंग यांचे वक्तव्य म्हणजे भाजपला समर्थन, म्हणजे समाजवादी पक्षाचे समर्थन, असा या वक्तव्याचा अर्थ करता येत नाही...
प्रजासत्ताक : आपणच आपल्याशी केलेला करारप्रजासत्ताक म्हणजे स्वयंशासन. आपलेच आपल्यावरचे शासन. आपल्या उद्देशिकेत स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता हे सगळे शब्द येतात...
हिंदू हिताय : भाग ७ - हिंदू जागा तर देश सन्मानाने उभा! एखादा हिंदूपणाची ज्वलंत भावना असलेला ज्या परखड भाषेत लिहिण्याचे धाडस करणार नाही, त्या भाषेत फ्रँकाइज गोटिए हिंदू हिताबद्दल लिहितात. जिज्ञासूंनी त्यासाठी त्यांची पुस्तके किंवा लेख वाचायला पाहिजेत. ..
हिंदू हिताय : भाग ५ - हिंदू शासन भारताच्या हिताचे नरेंद्र मोदी यांना पाण्यात पाहणार्यांचे हेतू उदात्त आहेत काय? त्यांचे हेतू काहीही करून सत्ता मिळविण्याचे आहेत. त्यांचे हेतू जागृत होणारी हिंदू शक्ती कशी ठेचता येईल याचे आहेत. त्यांचा हेतू हिंदू समाजाला पराक्रमाची शिकवण देणारा नेता, चारित्र्याची ..
हिंदू हिताय : भाग ३ - शक्ती ओळखणे गरजेचे आपल्या राज्यघटनेने ही राज्यघटना फक्त हिंदूंसाठी तयार करण्यात आलेली आहे, असे काही म्हटलेले नाही. ते म्हणण्याची आवश्यकताही नव्हती, कारण घटना समितीतील नव्वद टक्क्यांहून अधिक सभासद हिंदू होते. देशात हिंदूंची बहुसंख्या होती. बहुसंख्य मुसलमान पाकिस्तानात ..
हिंदू हिताय : भाग १ - राज्यशक्ती आणि हिंदूभारतभूमीवर जन्मलेला हिंदू, धर्मप्रामाण्यवादी हिंदू, सर्वधर्मसमभाव मानणारा हिंदू, सहिष्णू हिंदू, सोशिक आणि लढवय्या हिंदू, शरणागताला क्षमा करणारा हिंदू यापासून हिंदूंच्या सामाजिक स्वरूपापासून ते राजकीय अंगापर्यंत मनाला भिडणारे विचार मांडणारी ‘हिंदू ..
९२च्या पिढीने केलेली वैचारिक क्रांती...१९९२च्या पिढीने डोक्याला कफन बांधून अयोध्येत एक पराक्रम करून दाखविला. इतिहासाची पुनरावृत्ती करता येत नाही, करण्याची गरजही नाही. काळ बदलतो, नवीन परिस्थिती निर्माण होते, नवीन आव्हाने येतात...
सर्वोच्च न्यायालय, लोकसभा आणि फली नरिमनराजकारणातील नीतिमत्तेविषयी नरिमन यांनी आपले निरीक्षण असे स्पष्टपणे नोंदविलेले आहे. राजकारण म्हणजे सत्ता. सत्तेचा वापर लोककल्याणासाठी करायचा असतो. परंतु, सत्ता आणि नीतिमत्ता यांचे आपापसातील नाते कोणते?..
विंचू नाही, नंदी“शंकराच्या पिंडीवरील विंचू मोदी...” या वक्तव्यात थरुर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ओढले आहे. संघाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे, असे त्यांनी सूचित केले. संघ आणि भाजप यांच्यामध्ये दरी निर्माण करण्याचा आणि भांडणे लावण्याचा हा उपद्व्याप आहे. शशी थरुर ..
‘राम मंदिर’ राजकारणाचा नाही, तर आस्थेचा विषयआंदोलनाने जे परिवर्तन करायचे होते, ते करून टाकलेले आहे. या आंदोलनाचा तडाखा इतका जबरदस्त आहे की, ढोंगी सेक्युलर गर्भाशयात जन्मलेल्या राहुल गांधींना आपल्या पोपटांतर्फे सांगावे लागते की, “मी जानवेधारक हिंदू आहे.”..
विश्वसुखाचे ‘विज्ञान’या तीन दिवसीय उपक्रमाची चर्चा दीर्घकाळ चालू राहील. संघाच्यादृष्टीने विचार केला, तर समाजातील सर्व स्तरांना जवळ करण्याच्या दृष्टीने संघाने टाकलेले हे फार मोठे पाऊल आहे. संघाच्या पारंपरिक टीकाकारांना आणि त्यातीलही प्रामाणिक टीकाकारांना विलक्षण धक्के ..
मोदींना पर्याय मोदीच!मोदींना पर्याय मोदीच असू शकतात. मोदी ही व्यक्ती नसून एक विचार आहे. एक संकल्पना आहे. ही गोष्ट ज्यांना समजली, त्यांना मोदी समजले असे म्हणावे लागेल. ..
प्रशांत यांचा ‘किशोर’ मार्गप्रशांत किशोर मार्ग हा ‘प्रशांत मार्ग’ नाही, म्हटलं तर तो ‘किशोर मार्ग’ आहे. काँग्रेसपुढील आव्हाने कोणती, हे ‘जी-२३’ गटाने यापूर्वी स्पष्ट केले आहे. काँग्रेसला पक्ष चालविण्याची शतकाहून अधिक परंपरा आहे. काँग्रेसने स्वातंत्र्यापूर्वी एक राष्ट्रीय ..
इमरान खान ‘क्लीन बोल्ड’इमरान खान यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणला गेला. त्या ठरावाला सामोरे न जाता त्यांनी संसद बरखास्त केली. प्रकरण पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायमूर्तींनी संसद बरखास्तीचा निर्णय घटनाबाह्य ठरविला आणि रविवार दि. १० एप्रिल रोजी संसदेच्या ..
उत्तम भाषण, पण अपूर्ण!महाराष्ट्रातील हिंदुत्वाची ‘स्पेस’ म्हणजे जागा भाजपने व्यापलेली आहे. काही प्रमाणात शिवसेनेने व्यापलेली आहे. तिथे आता तिसर्याला वाव नाही. याचा अर्थ असा झाला की, राज ठाकरे यांना भाषण फार उत्तम करता येते. पण, पक्षाला विचार देण्यास ते कमी पडतात आणि ..
...अखेर शरदराव पवार बोलले!शरदराव पवार यांना ‘द काश्मीर फाईल्स’ने जे सत्य प्रकाशात आणले, ते आवडलेले नाही. सत्य असेच दाहक असते. ते पचवायला आणि स्वीकारायला प्रचंड धाडस लागते...
लोकशाही आणि संविधानाचा विजयहा विजय भारतीय लोकशाहीचा आणि भारतीय संविधानाचा विजय आहे. भारतीय संविधानाने संसदीय पद्धतीची राजवट दिली. या संसदीय पद्धतीचा अतिशय महत्त्वाचा नियम असा की, सर्वांनाबरोबर घेतल्या शिवाय मतांची बेरीज करता येणार नाही. म्हणून सर्वसमावेश राहाणे सर्वांना आवश्यक ..
तीन कथा, एक लक्ष्य...खा. संजय राऊत यांची पत्रकार परिषद, कशी नसावी अशी झाली. त्यांनी आक्रस्ताळेपणे भाषण केले. पत्रकारांनी (बिचारे पत्रकार) ते ऐकले. प्रश्न विचारण्यास बंदी होती. प्रश्नोत्तराशिवाय पत्रकार परिषद केवळ संजय राऊतच घेऊ शकतात. त्यांच्या परिषदेवरून जाणवले की, ..
पणजोबाची पणतूला चपराकते मोदींचे भाषण आहे म्हणून चांगले आहे, असे नसून मुद्देसुद भाषण कसे करावे आणि आरोप करणार्यांच्या गळ्यात त्यांची मडकी कशी बांधावीत याचा हा उत्तम नमुना आहे. पं. नेहरु यांना उद्धृत करुन मोदींनी अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत...
प्रतिक्रियावादी नाही, क्रियावादी व्हा!प्रतिक्रियावादी पक्ष बनण्यापेक्षा क्रियावादी पक्ष झाले पाहिजे आणि क्रियावादी पक्ष व्हायचे असेल आणि महाराष्ट्रापुरता विचार करायचा तर भविष्यकाळातील महाराष्ट्र कसा असेल, याचा आराखडा समोर ठेवला पाहिजे. ज्याला ‘व्हिजन डॉक्युमेंट’ म्हणतात...
जयपूरची वटवट, काशीचा संदेश...‘हिंदू असणे’ म्हणजे काय, हे ‘मी हिंदू आहे’ असे न म्हणता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कृतीने दाखवून दिले. नुसती वटवट करण्यात कुणाच्या बापाचे काय जाते? मणभर शब्दांपेक्षा कणभराची कृती, तुम्ही अपघाताने हिंदू आहात की, श्रद्धेने आणि अस्मितेने हिंदू ..
‘घटनादत्तराष्ट्रवाद’ आणि संविधानसांस्कृतिकदृष्ट्या भारत एक राष्ट्र आहे, याचा अनुभव भारतात प्रवास करताना पदोपदी येत जातो. परंतु, केवळ संस्कृती एक असल्यामुळे आधुनिक काळात राष्ट्रराज्य होत नाही. राष्ट्रराज्य होण्यासाठी संस्कृतीशिवाय अनेक गोष्टी लागतात. भारतीय राज्यघटनेची निर्मिती ..
नरेंद्र मोदी : लोकनेता ते विश्वनेतानरेंद्र मोदी जसे लोकनेता आहेत, तसे ते विश्वनेताही आहेत. त्यांचे लोकनेतृत्व लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना मिळणाऱ्या भरभरून मतांतून व्यक्त होते. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात असे सार्वत्रिक मतदान होत नाही. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरुन मोदींविषयी वेगवेगळे ..
...यासाठी हा लेखनप्रपंचअगदी स्वच्छ शब्दांत सांगायचे, तर हे सर्व गट संघ विचारधारेला धोकादायक आहेत. त्यांनी कडव्या हिंदुत्वाचा मुखवटा पांघरलेला आहे. ‘आम्ही सनातनी आहोत, सनातन धर्माचे रक्षक आहोत, आम्ही शाकाहारी आहोत, शाकाहाराचे पालन झाले पाहिजे, हिंदू सणासुदीला मांस विक्री ..
अमेरिका का अयशस्वी झाली?प्रारंभीपासूनच अमेरिकेची मनःस्थिती गोंधळाची राहिली. आपल्याला काय साध्य करायचे आहे आणि ते अमेरिकेच्या राजकीय संरचनेच्या माध्यमातून कसे करायचे, याचे चित्र स्पष्ट नव्हते. लष्करी उद्दिष्टे ही जुनाट आणि प्रत्यक्षात साध्य न होणारी होती आणि राजकीय उद्दिष्टे ..
सांस्कृतिक शक्ती विरुद्ध सैनिकी शक्ती रशिया आणि अमेरिकेला असे वाटले की, आपल्याकडे अफाट ‘फायर पॉवर’ आहे. त्याच्या जोरावर आपण लोकांना मनवू शकतो. पण, ‘फायर पॉवर’पेक्षा देशाची ‘कल्चरल फायर पॉवर’ ही शतपट शक्तिशाली असते. रशिया आणि अमेरिकेने हे समजून घ्यायला पाहिजे...
कम्युनिझम आणि ईश्वराची ताकद‘मिरॅकल ऑन विस्तुला’ म्हणजे ‘कॅथलिक’ धर्मश्रद्धेने अधर्मीय ‘कम्युनिझम’चा केलेला पराभव होय. ‘कम्युनिझम’ विरोधी ‘कॅथोलिझम’ हा या लढाईचा एक भाग आहे. धर्मश्रद्धा अतिशय प्रबळ असतात. प्रेषित मोहम्मदांच्या अनेक लढायांमध्ये अल्लाने त्यांना मदत केली, असे ..
आम्ही सर्व एकच आहोत...महात्मा गांधीजींचा मार्ग थोडा वेगळा होता. मुसलमान आपले लहान बंधू आहेत, त्यांना सामावून घेतले पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. या सर्व भूमिकांपेक्षा अत्यंत वेगळी भूमिका डॉ. मोहनजी भागवत यांनी मांडलेली आहे...
पवार-प्रशांत स्ट्रॅटेजीहिंदू या भावनेतून मतदान करायचे आहे, ही जाणीव दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. ती जातीपातीचा विचार करीत नाही. मुस्लीम समुदायातील एका छोट्या वर्गात मुसलमान होण्यापूर्वी आपण कोण होतो, या अस्मितेचा शोध चालू आहे. ही हिंदू भावना कोणत्याही परिस्थितीमध्ये कमी ..
सत्तेला आणि पक्षाला एकच चेहरा लागतोकुठलीही राजसत्ता सामुदायिक नेतृत्व स्वीकारत नाही. प्रत्येक राजसत्ता मग तिचा प्रकार कोणताही का असेना, ती एकाच चेहर्याची असते. सर्वोच्च सत्तेच्या म्यानेत एकच तलवार राहू शकते. हा एक शाश्वत सिद्धान्त आहे. ..
दूरदृष्टी आणि द्वेषदृष्टीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेकडे बघितले तर हे लक्षात येईल की, त्यांनी दाढी वाढवलेली आहे, ती शुभ्र आहे, डोक्यावरील सर्व केस पांढरे झालेले आहेत, चेहर्यावर देशाच्या काळजीच्या रेषा दिसतात, दृष्टीत निर्धार दिसतो, मिटलेले ओठ, शब्द जपून वापरण्याची ..
दुसऱ्या परिवर्तन यात्रेची वेळ आता आली आहेसमाज आता परिवर्तनासाठी आतुर झालेला आहे, अशा वेळी लोकमनाची हाक लक्षात घेऊन तिला दिशा आणि नेतृत्व केले पाहिजे. १९९३च्या बॉम्बस्फोटानंतर हे काम गोपिनाथराव मुंडे यांनी समर्थपणे केले, हेच काम आता सक्षम नेतृत्वाने करायला पाहिजे. महाराष्ट्र ढवळून काढण्याची ..
सौ चूहे खाकर बिल्ली चली हज को!ममतादीदी म्हणतात त्याप्रमाणे त्या ब्राह्मण आहेत, हिंदू आहेत, मग मुसलमानांच्या दाढ्या का कुरवाळता? दाढ्या कुरवाळताना तुमचे हिंदूपण कुठे जाते? राज्य करताना तुम्ही मुस्लीम समुदायाला झुकते माप का देता? त्यांचा नागरिक म्हणून का विचार करीत नाही? मुसलमान ..
मार्कंडेय (काटजू) पुराणअठरा पुराणातील 'मार्कंडेय पुराण' महत्त्वाचे पुराण मानले जाते. पुराणाची सुरुवात मार्कंडेय ऋषींना, जैमिनी ऋषींनी विचारलेल्या तीन प्रश्नांपासून सुरू होते. ते तीन प्रश्न महाभारतासंबंधी आहेत. मार्कंडेय ऋषींकडून त्यांना मिळणार्या उत्तरातून कथा आणि तत्त्वज्ञान ..
जीवननिष्ठा आणि ‘पोकळी’निष्ठाहिंदुत्वाची पोकळी जर आपण स्वीकारली तर आपले अस्तित्व महाराष्ट्रभर निर्माण होईल. म्हणून राजकीय लाभ करून घेण्यासाठी शिवसेना हिंदुत्ववादी झाली. हाच शिवसेना-भाजपमधील फरक आहे. एकाची जीवननिष्ठा आहे, तर एकाची राजकीय लाभाची निष्ठा आहे...
प्रजासत्ताकाचे प्रहरीशासन लोकाभिमुख असेल, शासनातील लोक गैरव्यवहार करणार नाहीत, सत्तेचा गैरवापर करणार नाहीत इत्यादी विषय विधिमंडळ सदस्यांनी फार जागरूकतेने बघावे लागतात. यासाठी त्यांना ‘प्रजासत्ताकाचे प्रहरी’ असे म्हणतात. पहारा करणाऱ्याचे काम सदैव जागे राहून पहारा देण्याचे ..
झुंडशाही की लोकशाही?कायदे ठेवायचे की नाही, याचा निर्णय भारतातील मतदारांना करायचा आहे. त्यांच्या वतीने बोलण्याचा आणि धिंगाणा करण्याचा अधिकार आंदोलनात घुसलेल्या नेत्यांना प्राप्त होत नाही. ही गोष्ट सामान्य जनतेने वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त केली पाहिजे. लोकशाही म्हणजे ..
जशास तसे उत्तर द्या!देवेंद्र फडणवीसांचे हे म्हणणे आहे की, “महाविकास आघाडीच्या एकत्रित शक्तीचा आम्हाला अंदाज आला नाही.” हे आत्मपरीक्षणात्मक बोल आहेत. त्यातून दुसरा अर्थ ध्वनित होतो तो म्हणजे या एकत्र शक्तीशी पुढे लढायचे आहे, हे नेतृत्वाच्या लक्षात आलेले आहे. ..
पुछो ना कैसे मैंने रैन बिताई...नकारात्मक विषयसूचीवरून जो फॉर्म्युला तयार झाला, त्याचे फलित म्हणजे उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या दोघांची जोपर्यंत मर्जी आहे, तोपर्यंत ते खुर्चीवर राहतील. ..
संविधान जगण्याचा विषय‘संविधान दिन’ साजरा करीत असताना, आपण सर्वांनी प्रामाणिकपणे संविधान साक्षर होण्याचा प्रयत्न करीत राहिले पाहिजे. संविधान जगायला शिकले पाहिजे...
दीपोत्सवाची वाट पाहणारा महाराष्ट्रज्ञानदेवांपासून एक एक ज्योत लावण्याचा आपला इतिहास आहे. ज्ञानदेवादी ज्ञानज्योतींनी हा महाराष्ट्र प्रकाशित केला. छत्रपती शिवाजी महाराज, पहिले बाजीराव, महादजी शिंदे आदी शूरांनी, क्षात्रज्योतींनी महाराष्ट्र तेजस्वी केला. त्या तेजाचा अनुभव महाराष्ट्राने ..
तो एक महात्मा!माझे बालमित्र, वर्गमित्र सूर्यकांत शंकर आडकर यांचे २९ ऑॅक्टोबरला निधन झाले. त्यांचा दीर्घकाळ सहवास मला लाभला, हे मी माझे परमभाग्य समजतो. परमार्थ कसा करावा, याचा त्याच्यासारखा आदर्श मी माझ्या जीवनात अनुभवला नाही...
गूढता की बघणार्यांची मूढता?राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला आज विजयादशमीला ९५वर्षे पूर्ण झाली, तर २०२५साली १००वर्षे पूर्ण होतील. या १००वर्षांत संघ समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न देशातील विद्वानांनी केलेला नाही, याउलट संघाविरुद्ध बदनामीची मोहीम यातील ९०टक्के लोकांनी ..
थरूरनीतीशशी थरूर यांच्या वक्तव्याने राजकीय नीतिमत्तेचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. विदेशात आपण एका देशाचे प्रतिनिधित्व करतो याचे भान ठेवायला पाहिजे. सत्ताधारी-विरोधी पक्ष हा देशांतर्गत प्रश्न आहे. विदेशात आम्ही सर्व एक आहोत, एका देशाचे घटक आहोत, ..
राष्ट्रकारण कधी करणार? देशापुढील सर्वच प्रश्नांवर पक्षीय राजकारणच केले पाहिजे, असे नाही. कधीतरी व्यापक राष्ट्रीय भूमिका घ्यायला पाहिजे. राष्ट्रीय राजकारण करायला पाहिजे...
वैश्विक गांधीथोर पुरुषाचे जातीकरण करणे किंवा त्याच्या विचारांचा ‘संप्रदाय’ करणे, हे एकादशीला चिकन खाण्यापेक्षाही भयानक पाप आहे. या पापात आपण कशाला सहभागी व्हायचे! ज्यांना व्हायचे त्यांना खुशाल होऊ द्यावे! गांधीजी कोणत्या जातीत जन्मले, त्यांचा गांधीवाद कोणता ..
भारतीय विचारपरंपरेचे कमलपुष्प : नरेंद्र मोदी चित्तवृत्ती स्थिर ठेवणारा, शरीरशक्ती वाढविणारा ‘योग’ मोदींनी सर्व जगात नेला. मोठ्या अभिमानाने ‘भगवद्गीता’ वेगवेगळ्या राष्ट्रप्रमुखांना भेट दिली. त्यावेळी त्या राष्ट्रप्रमुखांना नक्कीच असे वाटले असेल की, आज खर्या अर्थाने आपल्याला भारत भेटला. इतकी ..
‘उद्धव, आदित्य, राऊत यांना नव्हे, शिवसैनिकांना जवळ करा!’उद्धव, आदित्य आणि संजय राऊत यांची सेना म्हणजे शिवसेना नव्हे, हे डोक्यात घट्ट बसविले पाहिजे. शिवसैनिक आणि भाजपसैनिक एकाच वैचारिक जहाजात बसलेले आहेत. लढा द्यायचा आहे तो राजकीय लढा उद्धव, आदित्य आणि संजय यांच्या सेनेशी करायचा आहे. सामान्य शिवसैनिकांशी ..
संविधानिक मूल्ये जगणारा महान राजनेताभारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी वयाच्या ८४व्या वर्षी दिल्ली येथे दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! मनापासून ज्यांना श्रद्धांजली अर्पण करावी आणि ज्यांच्या श्रेष्ठ गुणांचे स्मरण करावे, असे त्यांचे ..
मोदी हैं, तो मुमकीन हैं। सौदी अरेबिया आता काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला साथ देण्यास तयार नाही. असा चमत्कार कसा घडला? या चमत्काराचे सर्व श्रेय नरेंद्र मोदी आणि त्यांच्या परराष्ट्रनीतीला द्यावे लागते. ..
पुतळ्याचे राजकारणकर्नाटकातील स्थानिक प्रशासनाने आठ दिवसांत छत्रपती शिवाजी महाराजांचा हटविलेला पुतळा पुन्हा बसवण्याचे आश्वासन मनगुत्तीच्या गावकर्यांना दिले आहे. पण, या निमित्ताने महाराष्ट्रात जे तिरक्या चालीचे गलिच्छ राजकारण रंगले ते समजून घ्यायला हवे...
टिळकांचे घटना विकासातील योगदानआज संविधानाचा अभ्यास करीत असताना, संविधानाच्या इतिहासाचादेखील अभ्यास करावा लागतो. तेव्हा, आज टिळकांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने लोकमान्य टिळक आणि ‘कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बिल’चा घेतलेला हा आढावा.....
भव्य मंदिर, भव्य भारतआता आपल्याला दैवी गुणांची संपदा निर्माण करायची आहे. प्रत्येक हिंदू व्यक्ती आणि त्या व्यक्तींचा मिळून झालेला समाज दैवीगुण संपन्न करायचा आहे. भग्न मंदिर म्हणजे भग्न भारत, भव्य मंदिर म्हणजे भव्य भारत, ही आपली दिशा आहे...
कलियुगातील शिशुपालशिशुपाल आपल्या कर्माने मेला, असे आपण म्हणतो. या देशात त्या शिशुपालाचे असंख्य अवतार आहेत. मोदी काही कृष्ण नाहीत आणि त्यांच्या हातात सुदर्शनचक्रदेखील नाही. कलियुगातील श्रीकृष्ण म्हणजे जनता जनार्दन आहे. तिच्या बोटावरील काळी शाई हे तिचे सुदर्शन चक्र ..
भावनाशून्य चीनजगात कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोक मेली आहेत. मात्र, चीनच्या भावना शून्य आहेत. उलट जिनपिंग म्हणतात, विनाशकारी कालखंड येऊन गेल्यानंतर नवीन परिवर्तन होत असते. असा हा चीन आणि अशा चीनशी आपल्याला संघर्ष करायचा आहे. तो करताना चीनपेक्षा अधिक ‘डिसेप्शनसिव्ह’ ..
जॉर्ज फ्लॉएड आणि डाव्यांची ‘डबल पीएच.डी’डाव्या मंडळींचा एक सुनियोजित ‘अजेंडा’ आहे. देशात अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण करायची. ती निर्माण करण्यासाठी बंदुकीतील गोळी म्हणून, अनुसूचित जाती-जमाती आणि मुसलमान यांचा उपयोग करायचा...
संकटातील वरदानकोरोनासारख्या संसर्गजन्य रोगाच्या साथीत स्वत:चा जीव धोक्यात घालून लाखो तरुण रस्त्यावर उतरतात. वादळवार्यात संकटाची परवा न करता मदतीला जातात, हीच मानवता आहे आणि हाच मानवधर्म आहे. या संकटसमयी केवळ त्याचेच पालन आपल्याकडून व्हावे, अशीच परमेश्वराची इच्छा ..
चार ‘बी’ आणि एक ‘सी’आता ‘बी’ नाही, पण ‘सी’ आहे. हा ‘सी’ कोरोना व्हायरसचा आहे. तो ही अकस्मात आलेला आहे. पहिल्या चार ‘बी’चे परिणाम भौगोलिक क्षेत्रापुरते काहीसे मर्यादित राहिले आहेत. या कोरोनाचा परिणाम मात्र जागतिक आहे. त्याला देशांच्या सीमा नाहीत. त्याचे तात्कालिक आणि ..
फ्रान्सची इटालियन राणीसध्या ‘लॉकडाऊन’ सुरु आहे. त्यामुळे घरीच असतो. परिचितांचे फोन येतात. त्यातल्या अनेक प्रश्नांपैकी एक प्रश्न असा असतो की, “सध्या काय लिहितो आहेस?” मी उत्तर देतो की, “फ्रान्सचा घटनात्मक इतिहास, फ्रेंच राज्यक्रांती, तिचे तत्त्वज्ञान याचा अभ्यास करतोय.” ..
जीव छोटा, उपद्रव मोठा!इसापच्या काळात आजच्या प्रमाणे कोरोना व्हायरस नव्हता. पिसू आपल्या हाताला दिसते, पण कोरोना व्हायरस काही दिसत नाही. असा न दिसणारा हा विषाणू आहे. त्याला समूळ नष्ट करायला पाहिजे. कोरोनाला नष्ट करण्याचे काम आपल्यापैकी प्रत्येकाला करायचे आहे...
तंत्रज्ञानाची भाषा चौथ्या औद्योगिकी क्रांतीचे समाज रचनेवर, आर्थिक रचनेवर, राजकीय रचनेवर कोणकोणते परिणाम होणार आहेत, याचा गहन अभ्यास करण्याची आवश्यकता आहे...
‘जनमत’ कसं असतं? जनमत निवडणुकांच्या माध्यमातून व्यक्त होत. येथे ‘जनमत’ याचा अर्थ जनतेचे सर्वसाधारण मत असा आहे. एका पक्षाचे शासन अधिकारावर येते. ते काम करू लागते. शासनाचे काही निर्णय-धोरणे सामान्य माणसांना पसंत पडत नाहीत. त्याविरुद्ध ‘जनमत’ तयार होते. हे मत मतपेटीच्या ..
लढा आत्मसंयमाचा! अशी लढाई यापूर्वी या देशात कधी लढली गेलेली नाही. या लढाईत शस्त्रे काही कामाची नाहीत. शस्त्रे याचा अर्थ बंदुका, तोफा आणि बॉम्ब आहे, पण दुसर्या प्रकारची शस्त्रे मात्र वापरावी लागतील. ही शस्त्रे आहेत आत्मसंयमाची. ..
देश कसा घडतो? संविधान समजून घेण्यासाठी ज्या देशाने जगातील पहिले लिखित संविधान निर्माण केले, त्या देशाचा संविधान निर्मितीचा प्रवास समजून घ्यावा लागतो. समजून घ्यावा लागतो म्हणजे अभ्यास करावा लागतो...
अशांतता निर्माण करणारा ‘शांतता करार’अफगाणिस्तानात स्थिर सरकार येणे, लोकशाही शासन येणे जितके अफगाणिस्तानला आवश्यक आहे, तितकेच ते भारतालाही आवश्यक आहे. अफगाणिस्तानचा इतिहास पाहता, टोळीत जगण्याची त्यांची जीवनशैली पाहता, लोकशाहीला आवश्यक असलेली मूल्ये यांचा अभाव पाहता, अफगाणिस्तानात भारतासारखे ..
भारतमाता आणि पंडित नेहरुपं. नेहरु यांचे भारतमातेविषयी असलेले विखुरलेले विचार या पुस्तकात वाचायला मिळतात. त्याने बरे वाटते. नेहरुदेखील भारतमातेचा विचार करीत होते, हे निदान माझ्यासारख्याला तरी नवीन असते. या पुस्तकातील पं. नेहरुंचे नावीन्यपण समजून सांगण्याऐवजी डॉ. मनमोहन ..
हिंदुत्वाचे अवकाश आणि राज ठाकरेमनसेला हिंदुत्वाची जागा व्यापण्यासाठी खूप परिश्रम करावे लागतील. ध्वज बदलला, प्रचंड मोर्चा काढला, ही चांगली सुरुवात आहे. पण, हे जर ‘टर्मिनस’ झाले तर काही खरे नाही...
रस्त्यावर उतरले पाहिजे !आज खरी आवश्यकता आहे ती, रस्त्यावर उतरण्याची. ‘नागरिकत्व कायद्या’च्या समर्थनार्थ सगळा महाराष्ट्र ढवळून काढण्याची. मोठमोठ्या शहरात लाखा-दीड लाखांचे मोर्चे काढण्याची. राष्ट्रभक्त नागरिकांच्या अफाट शक्तीचे प्रदर्शन करण्याची. काट्याने काटा काढायचा असतो, ..
बाबांचा प्रकोपही होऊ शकतो!श्रद्धा-अंधश्रद्धेवरून धुमाकूळ घालणारे प्रसिद्धी महंत खूप आहेत. शिर्डीचे साईबाबा अशा धर्मद्रोही कारवायांवरचा दैवी अंकुश आहे. राजकारण जरूर करा, पण त्यात साईबाबांना ओढू नका. कुणी सांगावे, बाबांचा प्रकोपही होऊ शकतो...
इतिहास तुम्हाला क्षमा करणार नाही!छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर म्हणाले असते की, "३५० वर्षांपूर्वी माझ्या शक्ती, बुद्धी, युक्तीने मला जे काही करता आले, ते करण्याचा मी प्रयत्न केला, त्याचे स्मरण करा. तो वारसा पुढे नेण्याची हिम्मत असेल, बाहूंत बळ असेल, तर तो वारसा स्वीकारा. पण, ..
कैलास शिखर बारामतीत येईल का?कृष्णाला ठार करण्यासाठी कंसाने अनेक मायावी राक्षस पाठविले. एक राक्षसीण पुतना मावशी बनून आली. असे अनेकजण आले. आपण त्यांना त्यांच्या मूळ स्वरुपात ओळखले पाहिजे. त्यांना त्यांच्याच शस्त्रांनी धुवून काढले पाहिजे. हा देश भूतकाळात कधी असहिष्णु नव्हता, ..
१३० कोटींचा विचारडॉ. मोहनजी भागवत म्हणतात की, भारतात राहणार्या १३० कोटी लोकांना आम्ही ‘हिंदू’ समजतो, तेव्हा त्यात कसली विसंगती नसते. विद्वानांच्या व्याख्येप्रमाणे आणि त्यांच्या विश्लेषणाप्रमाणे समाज चालत नसतो. हिंदू समाज तर अजिबात चालत नाही...
संघर्ष भावनिक नाही, वैचारिक आहे!नेहरू-गांधी घराण्याचे वारस टिकविण्यासाठी सावरकरांना शिव्या देणे बंधनकारक झालेले आहे. त्यांचे पाय चाटण्याचे राजकारण करणारे राजकारणी राहुल गांधींच्या सुरात सूर मिसळून बोलत राहणार. तो त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे...
वार फडणवीसांवर की स्वत:वरच?त्यांना लक्ष्य करणे म्हणजे, थोड्या स्पष्ट भाषेत सांगायचे तर आपले राजकीय जीवन आपल्या हाताने संकटात आणणे आहे. पक्ष काही कारवाई करील की नाही, हा पक्षाचा प्रश्न आहे, त्याबाबत आपण कोणताही सल्ला देऊ शकत नाही. परंतु, जनता कारवाई करील. जनतेला सल्ला देण्याची ..
लोकशासन की घराणेशाही?राजकीय पक्षाची शक्ती काही ठिकाणी एका व्यक्तीत केंद्रित होते, तर काही ठिकाणी एका कुटुंबात केंद्रित होते. ती व्यक्ती किंवा ते कुटुंब सत्ताधारी बनते. लोकशाहीची संकल्पना 'सर्व शक्तीचा उगम प्रजा' यावर आधारित आहे. आणि व्यवहारात सर्व शक्ती एक किंवा दोन ..
शांतता... योग्य वेळ येणार आहे!आपण शांत राहावे. योग्य वेळेची वाट बघत बसावे. उपरण्याच्या गाठीला बांधून ठेवण्याची परिस्थिती आपल्या गतीने लवकरच येईल. तोपर्यंत प्रतीक्षा करावी...
अजूनही वेळ गेलेली नाही...अजूनही वेळ गेलेली नाही. राष्ट्रपती शासनाची मुदत सहा महिन्याची असते. या काळात दोन्ही पक्षांनी झाले गेले विसरून आपापसात चर्चा केली पाहिजे. एकमेकांच्या विश्वासाला तडा जाईल, अशी कोणतीही वक्तव्ये दोन्ही बाजूने होता नयेत...
भांडणाचा परिणाम कोणता?ज्याचे संख्याबळ खूप मोठे आहे, असा पक्ष शासनाचे सर्वोच्च पद मित्रपक्षाला देऊ शकत नाही. तसे त्याने करणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखे आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने दिल्लीत केजरीवालला मोकळे रान दिले. यामुळे दिल्लीत काँग्रेस उभी करण्यास, ..
बगदादी ठार, ‘इसिस’ जिवंत!बगदादी ठार झाल्यामुळे ‘इसिस’ संपेल का? या प्रश्नाचे उत्तर असे की, ‘इसिस’ संपणार नाही. ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने पाकिस्तानात ठार मारले. ओसामा मेला, पण अल कायदा जिवंत राहिली. अबू बकर मेला, तरी ‘इसिस’ जिवंत राहणार आहे. ‘इसिस’ किंवा ‘अल कायदा’सारखे ..
युती विरुद्ध शरदराव पवारया अखेरच्या पर्वात आपण जे उभं केलं ते उद्ध्वस्त होत असताना पाहात राहणे कोणाच्या नशिबी येऊ नये. परंतु, नशीब काही चुकत नाही. आपला एक कर्मसिद्धांत आहे, जे कर्म आपण करू त्याचे फळ आपल्याला भोगावे लागते...
‘लिंचिंग’चेच लिंचिंग केले पाहिजे!सर्वच बाबतीत परकीयांचे उष्टे चाटणे हा पुरोगामी स्वभाव असतो. पुरोगामी हा सेक्युलर असल्यामुळे ‘चाटुगिरी’ करणे हे त्यांचे लक्षण झालेले आहे. अमेरिकेच्या ‘लिंचिंग’चा मोठा इतिहास आहे. वर जे पुस्तक दिले आहे, त्या पुस्तकातील घटना आणि प्रसंग वाचणे अवघड आहे. ..
मार्ग : पगडी-पागोट्याचा की हिंदवी स्वराज्याचा?महाराष्ट्राची निवडणूक मराठा की ब्राह्मण, ब्राह्मण की दलित, विदर्भ की पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र की मराठवाडा, मराठवाडा की कोकण, कांदा-केळी-काजू या कुठल्याही प्रश्नावर लढविली जाणार नाही. आता मतदार जातीच्या पलीकडे गेलेला आहे, उपासना पंथाच्या ..
संघ आणि गांधीजीमहात्मा गांधीजी आणि रा. स्व. संघात काय साम्यस्थळे आहेत? दोघांच्या विचारांत कोणता सारखेपणा आहे? महात्मा गांधीजींना जे अभिप्रेत होते, तेच संघ नेमके कसे प्रत्यक्ष जीवनात करताना दिसतो? असे अनेक प्रश्न सर्वांच्याच मनात असतील. विरोधकांकडून महात्मा गांधी ..
कर्म आणि तिहारची कोठडीचिदंबरम यांच्या अटकेच्या निमित्ताने आणि त्यांच्या तिहारवारी निमित्ताने आणखी एक गोष्ट सिद्ध झाली आहे की, या देशात कायद्याचे राज्य आहे आणि कायद्यापुढे सर्व समान आहेत...
सवाल काश्मीरचा नसून ‘खुर्ची’चा आहेपाकिस्तानचे अस्तित्व संपू नये, असे ज्यांना वाटते, ते युद्धाचा विरोध करतील. महाशक्ती पाकिस्तानचे अस्तित्व ठेवण्याच्या मनस्थितीत आहेत. चीन, अमेरिका, इंग्लड, फ्रान्स यांना पाकिस्तानचे अस्तित्व हवे आहे. प्रत्येक देशाची त्यात भूसामरिक आणि राजकीय नीती ..
एक बाण पाकिस्तानलाही...!मुफ्ती आणि अब्दुल्ला हे लुटारू राज्यकर्ते असल्यामुळे आणि ममताचे मानसिक संतुलनच बिघडलेले असल्यामुळे, राहुल गांधींना कोणती दिशा नसल्याने, त्यांच्या बोलण्याकडे विशेष लक्ष द्यावे असे वाटत नाही. या लेखात फक्त पाकिस्तानला हा बाण कसा लागला आहे, एवढेच फक्त ..
दुसऱ्या तळ्याच्या शोधात...सत्तेवर असताना शरद पवार यांनी पक्षफोडीचे राजकारण केले नाही काय? छगन भुजबळ यांना शिवसेनेतून कोणी फोडले? गणेश नाईक यांना कुणी पळविले? जसे कर्म करावे, तसे कर्मफळ मिळते. कधी ना कधी याची सव्याज परतफेड केली जाईल, हे लक्षात ठेवावे लागते. हा सृष्टीचक्राचा ..
गंगा पवित्र राहिली पाहिजे!ज्या पिढीने आणि या पिढीच्या अगोदरच्या पिढीने पक्षवाढीसाठी जे अफाट कष्ट उपसले आहेत, त्या सर्वांची इच्छा हीच आहे की, आपला प्रवाह गंगेचा प्रवाहच राहिला पाहिजे. गंगेत अनेक प्रवाह येऊन मिळतील, पण गंगोत्रीला उगम पावलेली गंगा बंगालच्या उपसागराला मिळतानादेखील ..
सनातन वारशाची पुनर्स्थापना की स्मशानघाटाची यात्रा?नरेंद्र मोदी हे या वर्तमानाचे प्रतिनिधित्व करतात. भविष्याच्या इतिहासाची पाने लेखनाचे काम तर १९२५ पासूनच म्हणजे संघ स्थापनेपासूनच सुरू झालेले आहे. या लेखनाचे काम करत करत काही पिढ्या संपल्या. आताच्या पिढ्या अविरत कष्ट करीत आहेत आणि उद्याच्या पिढ्या ..
मी पुन्हा येईन...येणाऱ्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश मिळवायचे आहे, तो निर्धार त्यांनी ‘मी पुन्हा येईन... नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी’ या कवितेत व्यक्त केला आहे. असा निर्धार व्यक्त करायला काही गोष्टी लागतात...
निर्बुद्ध बुद्धिवादीइंग्रजांनी काँग्रेसला सांगायला सुरुवात केली, तुम्ही मुसलमानांना बरोबर घ्या. मुसलमान असल्याशिवाय तुमची चळवळ, राष्ट्रीय चळवळ होणार नाही. इंग्रजांनी मुसलमानांना सांगितले की, काँग्रेसमध्ये जाऊ नका, तो हिंदुंचा पक्ष आहे. बहुसंख्य हिंदू तुम्हाला खाऊन ..
तोल सुटलेल्या ममता...बंगालमध्ये विकसित झालेल्या राष्ट्रवादाचे खोलवरचे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. ज्यांच्यापुढे आपण केवळ नतमस्तकच होऊ शकतो, अशी हिमालयाच्या उंचीची बरोबरी करणारी थोर माणसे बंगालमध्ये झाली. ममता बॅनर्जींवर त्यांचे काही संस्कार आहेत का?..
इतिहास घडविणारा विजय‘जनमान्यता’ हा ऐतिहासिक विजयाचा अतिशय महत्त्वाचा पैलू. जनता परंपरेने हा राष्ट्रीय विचार जगतच आली आहे. त्यांच्या जगण्याला ‘भाजप’ नावाच्या राजकीय पक्षाने स्वीकृती दिली आणि लोकांच्या जगण्याप्रमाणे ‘आम्ही जगू, आम्ही वागू,’ असे पाच वर्षे दाखवून दिले. ..
लोकमत आणि लिंकनअब्राहम लिंकन म्हणाले होते, “आपले शासन लोकमतावर अवलंबून असते. जो कोणी लोकमतात परिवर्तन करून आणील, तो शासनात परिवर्तन करून आणील.”..
‘मोदी विरुद्ध मोदी’ही निवडणूक ‘मोदी विरुद्ध मोदी’ झाली. यातले कोणते मोदी खरे, याचा निर्णय जनतेने दिलेला आहे आणि २३ मे रोजी तो जाहीर होईल. हा निर्णय होत असताना काय काय घडले, याचा आढावा घेणे, लाभदायक आहे...
सुरक्षा असेल तर भाकरीभाकरी महत्त्वाची खरी; परंतु मेलेल्या माणसापुढे ती ठेवली तर तिचा काय उपयोग? म्हणून भाकरी खाण्यासाठी जीवंत राहिले पाहिजे आणि जीवंत राहायचे असेल, तर दहशतवाद्यांशी लढले पाहिजे. दहशतवाद्यांशी लढायचे असेल, तर लढणारे सरकार दिल्लीत हवे. रडणारे सरकार आपली ..
प्रतीक्षा सूचीतील पंतप्रधानराजघराण्यात जन्म झाल्यामुळे, पक्षाची मान्यता असल्यामुळे, अध्यक्षपद मिळाल्यामुळे राहुल गांधी यांना असे वाटते की, मीच देशाचा पंतप्रधान आहे. त्यांची भाषणे, त्यांची देहबोली, त्यांची नाटकबाजी, सर्व काही हेच दाखविते की, ते ‘प्राइम मिनिस्टर इन वेटिंग’ ..
कामाचा शंख आणि बोलणारा शंखआणखी एक प्रश्न मनात निर्माण होतो, लोकशाहीत प्रजा ही राजा असते. राजाने सेवकांना धन द्यायचे, मानधन द्यायचे, सन्मान द्यायचा असतो. परंतु, गांधी घराण्याचे सर्व उलटे आहे. राहुल गांधी यांनी राजालाच भीक द्यायचे ठरविलेले आहे. राजघराण्याच्या राजपुत्राची लोकराजाला ..
फुगवलेली छाती आणि बडवलेली छातीबालाकोट येथे हवाई दलाने केलेल्या कारवाईमुळे सगळे भाजपविरोधक कमालीच्या गोंधळाच्या परिस्थितीत सापडले आहेत. बालाकोट हल्ल्याबद्दल नरेंद्र मोदी यांची स्तुती करता येत नाही आणि जर टीका केली, तर ती नरेंद्र मोदींना लागत नाही आणि उलटा बाण होऊन आपल्यावरच येतो. ..
आम्हाला पराक्रमाची भूक आहे...!!!या सर्व भावना सोशल मीडियावर व्यक्त झालेल्या सामान्य माणसाच्या आहेत. तसा भारतीय माणूस वृत्तीने हिंसक नसतो. तो मुंगीलादेखील मारताना दहा वेळा विचार करील. परंतु, तोच जेव्हा सहनशीलतेच्या कडेलोटाच्या टोकाला पोहोचतो तेव्हा त्याचे तेज प्रकट होते. शंकराचा ..
...आणि आम्ही सन्मानित झालो!काकांना फोन करणारा किंवा काकांना भेटायला गेलेला मग, ती स्त्री असेल की पुरुष असेल, कोणीही औपचारिकता म्हणून गेलेले नव्हते. ..
हिंदू हिताय भाग : ८ हिंदूंची मानसिकता ओळखा!फ्रँकाइज गोटिए म्हणतात,“नरेंद्र मोदी यांच्या रूपाने हिंदू राज्यशक्ती प्रस्थापित करण्याची अनेक शतकानंतरची संधी हिंदू समाजाला मिळालेली आहे. तिचा गैरवापर केला जाऊ नये.” लोकांना नेमके काय पाहिजे आहे, याचा शोध सत्ता राबविणाऱ्यांनी घेतला पाहिजे. त्यासाठी ..
हिंदू हिताय : भाग ६ - राष्ट्र प्रथमआपला एकच विचार असला पाहिजे, तो म्हणजे, मी प्रथम भारतीय आहे. इथे भारतीय याचा अर्थ ‘मी मूल्य परंपरा आणि विचार परंपरेने हिंदू आहे.’ असाच करावा लागतो. हिंदूशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू नाही. सत्तेवर कोणाला बसवायचे, हे आपण ठरविले पाहिजे...
हिंदू हिताय : भाग ४ - भारतीय विविधतेचा, अस्त्र म्हणून वापरसाखळीच्या दुर्बल कडीला साखळीची सर्वात शक्तीमान कडी समजले जाते, हे विरोधाभासी वाक्य झाले...
हिंदू हिताय : भाग २ - हिंदूंचे घटते संख्याबळ, चिंतेची बाब इतिहास आम्हाला ओरडून सांगतो की, हिंदूंनो तुमचे राज्य एक असले पाहिजे, तुमची केंद्रीय सत्ता बळकट असली पाहिजे, छोट्या-छोट्या राज्यात तुम्ही विभाजित राहू नका, ही छोटी राज्ये स्वार्थ भावनेची खाण आहेत. ..
‘आम्ही भारताचे लोक...’केवळ पक्षीय दृष्टिकोनातून निवडणुकांचे विश्लेषण करण्याऐवजी प्रजासत्ताकाच्या संदर्भात या निकालांचे विश्लेषणदेखील केले पाहिजे...
संविधान रक्षति रक्षितः।संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा असतो. या कायद्यानुसार देश चालतो. हा कायदा समाजाला बांधून ठेवण्याचे काम करतो. त्याचवेळी ज्यांनी राज्य करायचे, त्यांनादेखील बांधून ठेवतो. राज्य करताना मन मानेल तसे कायदे करून राज्य करता येत नाही. संविधान त्याची अनुमती ..
अक्कल कधी येणार?काँग्रेसला अक्कल आली पाहिजे की, संघाचा विरोध करणे म्हणजे हिंदू समाजाचा विरोध करणे आहे. संघाचा विरोध करणे म्हणजे हिंदू जीवनमूल्यांचा विरोध करणे आहे आणि संघाचा विरोध करणे म्हणजे हिंदू विचारधारेचा विरोध करणे आहे...
एक वर, अनेक वधूलोकसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. २०१९ साली होणाऱ्या निवडणुकीनंतर पंतप्रधान कोण होणार, याची चर्चा जशी माध्यमे करतात, तशी राजकीय नेतेमंडळीही करीत असतात. प्रथम राजकीय मंडळी काय म्हणतात ते बघू. ..
सर्वसमावेशकतेचा ‘संघमार्ग’डॉ. हेडगेवारांनी १९२५ साली सुरू केलेला संघ आता ९३व्या वर्षात पर्दापण करीत आहे. ही ९३ वर्षे म्हणजे सर्वसमावेशकता, सर्वपंथ समादर आणि सर्वक्षेत्रीय न्यायाची पायाभरणी करणारी वर्षे आहेत. ज्यांना हे समजलेले आहे, ते निरंतरपणे संघकामात मग्न होतात आणि ज्यांना ..
लढाई न होताच राजा जिंकलाकाँग्रेस पक्षाने १० सप्टेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली. काँग्रेस पक्षाकडे कार्यकर्ते आहेत, असे जर कुणी म्हटले तर तो विनोदच ठरेल. ‘बंद’ करण्यासाठी कार्यकर्ते लागतात, त्यांना रस्त्यावर उतरवावे लागते, त्यांच्याकडून घोषणा द्याव्या लागतात, थोडीबहुत दगडफेक ..