१३ मे २०२५
कॉफीचा कप, AI भविष्यवाणी आणि १२ वर्षांच्या नात्याचा शेवट! नेमकं काय घडलं? Maha MTB..
भारत-पाकिस्तान युद्धात DGMO ची भूमिका काय? Maha MTB..
"बॉर्डर: देशभक्तीची शौर्यगाथा गाण्यांतून उलगडताना" |Maha MTB..
मुंबई मेट्रो ३च्या प्रवासात मुंबईकर एकदम खुश ! | MMRCL | Mumbai Metro3 | InfraMTB | Maha MTB..
Buddha Purnima 2025 : बुद्धांचा समृद्ध वारसा भारताने कसा जपला? Maha MTB..
Buddhapurnima 2025 : बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर कसा झाला ? Maha MTB..
India-Pakistan Tensions : युद्ध तर जिंकू पण आस्तीनातल्या सापांचं काय कराल? | Operation Sindoor..
"सेहमतची गाथा: एक गुप्तहेर, एक आई, एक अदृश्य वीरांगणा“ Maha MTB..
०९ मे २०२५
S-400 Missile ने Pakistan चा हल्ला हाणून पाडला! भारताचं Operation Sindoor सुरुच Maha MTB..
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला रहिवाशांचा पाठिंबा वाढतोय यामुळेच आता धारावीतील सर्व्हेक्षण अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी धारावी बचाव आंदोलनाला जुमानत नसल्याचे लक्षात येताच राजकीय विरोधकांनी धारावीतील व्यावसायिकांची दिशाभूल करण्यास सुरुवात ..
१९ मे २०२५
भारताची सागरी खाद्यान्नाची निर्यात यावर्षी १७.८१ टक्के इतकी वाढली असून, आता तो चौथा सर्वांत मोठा उत्पादक देश म्हणून ओळखला जात आहे. भारताची या क्षेत्रात विस्ताराची अफाट क्षमता असून, देशाला लाभलेली ७ हजार, ५०० किमीपेक्षा जास्ती लांबीचा किनारपट्टी ..
१६ मे २०२५
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर एकाएकी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपण मध्यस्थ म्हणून काम करत असून, भारत-पाक यांच्यातील युद्धबंदी आपणच घडवून आणली, असा दावा केला. भारतातल्या विरोधकांनीही लगेचच उन्मादी होत, भारतीय नेतृत्वावर प्रश्न उपस्थित ..
१५ मे २०२५
‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असतानाच ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने पाकिस्तानला एक अब्ज डॉलर्सचा निधी मंजूर केला. त्यावर टीका होत असतानाच, आता मदतीचा दुसरा हप्ताही पाकच्या पदरात टाकला. बांगलादेशालाही कर्जरुपी खैरात वाटण्याचा निर्णय झाला. म्हणूनच प्रश्न उपस्थित ..
१४ मे २०२५
काश्मीरला मुळात ‘प्रश्ना’चे स्वरुप प्राप्त करुन दिले ते पाकिस्तानने. त्यात संयुक्त राष्ट्रासह अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या हस्तक्षेपामुळे हा प्रश्न वर्षागणिक गुंतागुतीचा झाला. पण, 2019 साली मोदी सरकारने ‘कलम 370’ रद्द करुन काश्मीरप्रश्नाच्या ..
Operation Sindoor confirms that India is the best military force in Asia ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारत ही आशियातील सर्वश्रेष्ठ लष्करी ताकद आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. भारताने आपल्या जबरदस्त लष्करी सामर्थ्याने पाकिस्तानची लंका करून टाकली. त्यामुळे मोदींच्या ..
अमेरिका-चीन व्यापारयुद्धामुळे संपूर्ण जगाला मोठा फटका बसला आणि चीनला समर्थ पर्याय म्हणून भारत सक्षमपणे पुढे आला. आता एकूणच जागतिक पुरवठा साखळीतील उलथापालथ आणि अमेरिका-चीन व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर, भारत या जागतिक संधीचे सुद्धा सोने करेल, हे ..
समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर, पुण्यातील झोपडपट्टीत राहून केवळ स्वतःचाच नव्हे, तर अनेकांच्या जीवनप्रवासाला वळण लावणार्या कुमार हनुमंत पंजलर यांच्याविषयी.....
जगातील सर्वांत समृद्ध राष्ट्र म्हणून स्वतःचा अभिमान बाळगणार्या अमेरिकेच्या पतमानांकनात नुकतीच ‘मूडीज’ या प्रमुख पतमानांकन संस्थेने घट केली. जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यावर याचा मोठा परिणाम होणार आहे. धोरणांत नसलेले सातत्य, रिपब्लिकन-डेमोक्रॅट्समधील वितुष्ट आणि निवडणुकीसाठी आखले जाणारे राजकीय अर्थसंकल्प हे या संकटाचे मूळ!..
ईशान्य भारतातील व्यापार हा बांगलादेशवर अवलंबून असल्याच्या वल्गना बांगलादेशचे काळजीवाहू पंतप्रधान आणि चीनच्या हातचे नवे बाहुले ठरलेल्या मोहम्मद युनूस यांनी मागे केल्या होत्या. पण, आता भारताने लादलेल्या निर्बंधांमुळे एक तृतीयांश व्यापार प्रभावित करुन, बांगलादेशच्या आर्थिक नाड्या आवळणारी ही खेळी समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे!..
जगभरातील दहशतवादी कारवायांबाबत जेव्हा कोणीही ‘शून्य सहिष्णुता’ या शब्दांत भूमिका मांडत असतो, तेव्हा सहजच अपेक्षा असते की, त्या राष्ट्राच्या कृतीतही तितकीच स्पष्टता आणि सुसंगती दिसावी. मात्र, गेल्या काही दशकांतील घडामोडी पाहता, अमेरिकेने दहशतवादासंदर्भात घेतलेली भूमिका ही संधीसाधूच म्हणावी लागेल. त्याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे, अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्य सल्लागार मंडळावर इस्माईल रॉयर आणि शेख हामझा युसूफ या दोघांची नेमणूक ट्रम्प प्रशासनाने केली आहे. यांचे ‘अल-कायदा’, ‘लष्कर-ए-तोयबा’ यांसारख्या दहशतवादी ..
पाकचे पाणी अडवून आणि तेथील हवाईतळ नष्ट करून भारताने पाकची चांगलीच जिरवली. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय सैन्याने विशेषतः हवाई दलाच्या जोरदार प्रत्युत्तरामुळे पाकची पळता भुई थोडी झाली. भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाल्यानंतर भारतीय क्षेपणास्त्रे आणि हवाई संरक्षण प्रणालीची सज्जता संपूर्ण जगाने पाहिली. दहशतवाद आणि दहशतवादाला पोसणार्या पाकिस्तानवर भारताने जोरदार प्रहार केल्यानंतर आता आणखी एक स्ट्राईक केला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आता अवैध बांगलादेशी आणि म्यानमारमधील घुसखोरांची ओळख पटवण्यासाठी ..