०८ जुलै २०२५
Saif Ali Khanची हजारो कोटींची प्रॉपर्टी 'शत्रू संपत्ती' म्हणून जप्त होणार? | MahaMTB..
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेल्या Girmitiya समुदयाचा इतिहास काय आहे? Maha MTB..
०७ जुलै २०२५
किन्नरांवर धर्मांतरासाठी दबाव; विरोधानंतर चालत्या रेल्वेतून फेकल्याचा आरोप | Transgender | Hindu..
परदेशी अभ्यासकांना पंढरपूरची वारी कशी दिसली? | Maha MTB..
ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला काँग्रेसची दांडी! नेमकं कारण काय? Maha MTB..
समस्यांचे गाव महापालिकेची २७ गावांबाबत उदासीनता..
रायगड किल्ला 'छत्र निजामपूर ग्रामपंचायत' या नावाने ओळखला जाणे ही दुर्दैवी बाब - आ. गोपीचंद पडळकर..
वडाळ्याच्या 'प्रतिपंढरपूर' विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी! | Maha MTB..
०४ जुलै २०२५
दिशा सालियन प्रकरणावर काय म्हणाले आमदार राम कदम? Maha MTB..
१५ जुलै २०२५
अखेर मिझोरामची राजधानी आयझॉल भारतीय रेल्वेच्या नकाशावर आली. बैराबी-सैरांग रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होऊन आयझॉल रेल्वेने जोडले जाणे, ही केवळ एका प्रकल्पाचीच पूर्णता नाही, तर ईशान्य भारताच्या विकासातील नवी क्रांती आहे. जिथे रस्ते उभारणेही कठीण, तिथे ..
१३ जुलै २०२५
मतदानाचा हक्क हा लोकशाहीचा आत्मा! हा अधिकार केवळ देशाच्या नागरिकांचाच. मात्र, बिहारसारख्या राज्यात मतदारयाद्यांमध्ये घुसखोरांची नावे आढळून आल्याने खळबळ उडाली. निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या ‘पडताळणी’ मोहिमेने ही गंभीर बाब उघड केली. ही प्रक्रिया म्हणजे ..
११ जुलै २०२५
शशी थरूर यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला असून, थरूर यांनी ५० वर्षांपूर्वी काँग्रेसने देशात आणलेल्या आणीबाणीचा निषेध करतानाच त्यावर कठोर शब्दांत भाष्य करत, भारताच्या इतिहासातील तो ‘काळा अध्याय’ असल्याचे स्पष्टपणे ..
१० जुलै २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा ‘सर्वोच्च नागरी सन्मान’ प्रदान करण्यात आला असून, भारत-नामिबिया दरम्यान चार महत्त्वाचे करार झाले. हा फक्त औपचारिक दौरा नव्हता, तर आफ्रिकेतील भारताच्या वाढत्या उपस्थितीचे ते द्योतक आहे. भारताने आफ्रिकेतील देशांसोबत ..
०९ जुलै २०२५
शिवसेनेच्याच सत्ताकाळात मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला. परळ, लालबाग आणि गिरगावसारख्या मराठी वस्तीतच नंतर गगनचुंबी टॉवर, टुमदार मॉल्स विकसित झाले. याच काळात ठाकरेंची ‘नवीन मातोश्री’ही दिमाखात उभी राहिली. पण, गिरणी कामगाराला मात्र त्याच्या हक्काचे ..
महाराष्ट्रातील भाषावादाच्या पार्श्वभूमीवर, “देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा असून, प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावे,” अशी रा. स्व. संघाची जाहीर भूमिका परवा अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी प्रांत प्रचारकांच्या बैठकीनंतर आयोजित ..
कोकणातील वीज विभागाच्या कामांचा दर्जेदार आणि कालबद्ध आराखडा तयार करा, अशा सूचना ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी मंगळवार, १५ जुलै रोजी दिल्या. कोकण विभागीतील उर्जा विभागाचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात बैठक पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार प्रशांत ठाकूर, निलेश राणे, महेंद्र दळवी रवीशेठ ठाकूर, विद्युत विभागाचे सीएमडी लोकेश चंद्रा यांच्यासह ऊर्जा विभागाच..
जगप्रसिद्ध अमेरिकन इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे भारतात आगमन झाले आहे. टेस्लाचा भारतातील पहिले दालन मुबंई येथे सुरू झाला असून, भारतीय बाजारपेठेत बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाने आपली दमदार एण्ट्री केली आहे...
नवी दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या विमानातील एक अजब प्रकार उघडकीस आला आहे. या विमानातील दोन महिलांमध्ये झालेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी पायलटला या विमानाचे आपत्कालीन लँडीग करणे भाग पडले...
महाविकास आघाडी ही केवळ कागदावरच होती. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा खूप अपमान झाला, अशी टीका आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. मंगळवार, १५ जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला...
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता तथा टीव्ही मालिकेतील लोकप्रिय चेहरा धीरज कुमार यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले आहे. सोमवारी त्यांना अस्वथ वाटू लागल्याने अंधेरीच्या कोकिलाबेन रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. परंतू, उपचारादरम्यान प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही...