३१ मे २०२५
शिक्षकांसाठी दीपस्तंभ शिक्षक महायुवा संमेलन २०२५ Maha MTB..
Shashi Tharoor यांचं इंग्रजी समजून घेण्यासाठी Donald Trump यांनी दुभाषी मागवला ? | Maha MTB..
शहीद जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबाला घाटकोपरकरांकडून ११ लाखांचा कृतज्ञता निधी Maha MTB..
धारावीकर महिलांनी गिरवले मासिक पाळी आरोग्याचे धडे | NMDPL | DSM | Maha MTB..
Vaishnavi Hagawane Case: फरार Nilesh Chavan ला नेपाळ बॅार्डरवरुन अटक! Maha MTB..
उद्धव ठाकरेंचा शिलेदार शिंदेंच्या गळाला!..
२९ मे २०२५
वैष्णवी हगवणेच्या पोस्टमोर्टम अहवालात धक्कादायक माहिती उघड! Maha MTB..
आंघोळ करणाऱ्या महिलांचाव्हिडिओ शूट! Maha MTB..
घाबरू नका ! मेट्रो 3 ची सर्व स्थानके अत्यंत सुरक्षित - अश्विनी भिडे | Maha MTB..
Snehalata Swami यांची प्रशासनिक क्रांती" Maha MTB..
2014 पूर्वी भारतात दूरसंचार धोरण अस्तित्वात होते का? हाच प्रश्न आज उपस्थित करावासा वाटतो. स्पेक्ट्रम घोटाळ्याने भ्रष्टाचाराचे नवनवीन शिखर गाठले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत केंद्र सरकारने 2014 नंतर दूरसंचार विभागाकडे लक्ष देत, संपूर्ण देशात वेगवान ..
विदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्राने देशात अव्वल कामगिरी केली असून, ही महायुती सरकारच्या कार्यक्षमतेला मिळालेली पोचपावतीच. २०३० सालापर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सची करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडला आहे. ..
२८ मे २०२५
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक उत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. ते कमालीचे यशस्वीही ठरले. मात्र, या कारवाईने बावचळून गेलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची जी चूक केली, त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. पुरावे मागणार्या ..
‘आत्मनिर्भर भारत’ हा उपक्रम का आवश्यक होता, याचे उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान मिळाले. याच उपक्रमाअंतर्गत भारत आता प्रगत मध्यम लढाऊ विमाने देशातच उभारणार आहे. पाकिस्तानला चीन ‘स्टेल्थ टेक्नोलॉजी असलेली पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने देण्याच्या तयारीत ..
२६ मे २०२५
ग्रामीण बँक नावाने बांगलादेशात काही सहकारी बँका उभ्या केलेल्या मोहम्मद युनूस यांना त्याबद्दल ‘नोबेल’ पुरस्कारही देण्यात आला. यावरून या पुरस्काराची प्रतिष्ठा किती खालावली आहे, ते स्पष्ट होते. कारण, अशा बँका चालविणारे अनेक सहकारमहर्षी महाराष्ट्राच्या ..
पाकने आजवर नेहमीच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा वापर काश्मीरप्रश्न मांडण्यासाठी केला. याच व्यासपीठावरून भारताने आता पाकला खडे बोल सुनावले आहेत. भारताची शिष्टमंडळे जगभरात पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा जगभर फाडत आहेत. भारताने आजवर संयम दाखवला, ..
नाटक ही कला प्रेक्षकांच्या मनालाच स्पर्श करते असे नाही. कलाकारांच्या आयुष्यातही नाट्यकला बदल घडवते. असंख्य कलाकारांच्या लहानमोठ्या सवयी नाट्यकलेच्या सहवासात बदलल्या आहेत. मग, बालनाट्य याहून भिन्न कसे राहील. बाल कलाकारांच्या आयुष्यातही नाट्यकला असाच प्रभाव टाकते, तो नेमका काय? याचा बालकलाकारांच्या शब्दात घेतलेला हा आढावा.....
पहलगाम हल्ल्यानंतरच्या एका महिन्यात भारताने ’ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर लक्ष्यभेदी कारवाई करत, पकिस्तानचे मोठे नुकसान केले. केवळ लष्करीच नव्हे, तर आर्थिक आणि कूटनीतिक पातळीवरही पाकिस्तानची कोंडी करण्यात भारत यशस्वी ठरला. या घटनाक्रमामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या भूमिकेला अधिक पाठिंबा मिळाला. या ऑपरेशनचे परिणाम आणि जागतिक पातळीवरील त्याचा प्रभाव याचा घेतलेला आढावा.....
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, या उक्तीप्रमाणेच तेजस्वी अहिल्याचीही लहानपपणापासून तशीच जडणघडण झाली. घोडेस्वारी, तलवारबाजी, हिशोब ठेवणे अशी भविष्यातील ‘महाराणी’ म्हणून आवश्यक गुणकौशल्ये बाल अहिल्याने खुबीने आत्मसात केली. जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्ताने बालअहिल्येच्या अशाच काही गुणवैशिष्ट्यांची कानोसा घेणारा हा लेख.....
प्रगत पुरोगामी महाराष्ट्रात आजही वैष्णवीला हुंडाबळी जावे लागले. अत्यंत दुःखद आणि संतापजनक घटनेसंदर्भात समाजमन काय म्हणते, या सगळ्याचा मागोवा या लेखात घेतला आहे. सगळ्याचा सारांश आहे, वैष्णवीला न्याय मिळायलाच हवा, तसेच यापुढे कोणतही मुलगी हुंडाबळी जाऊ नये, हीच अपेक्षा.....
एरवी जूनमध्ये महाराष्ट्रात हजेरी लावणारा मान्सून ऐन कडाक्याचा उन्हाळा असणार्या मे महिन्यातच अवकाळी तुफान बरसला. परिणामी, मुंबईसारखी शहरे पहिल्याच पावसात पाण्याखाली गेली आणि राज्यातील कृषिक्षेत्रालाही त्याचा फटका बसला. आता पुन्हा पावसाने विश्रांती घेतली असून, सूर्य आग ओकू लागला आहे. त्यानिमित्ताने हवामानातील हे आमूलाग्र बदल, मान्सूनने महिनाभर अगोदरच दिलेली वर्दी आणि एकूणच भविष्यात अशी परिस्थिती उद्भवल्यास करावयाच्या उपाययोजना यांची सविस्कर कारणमीमांसा करणारा हा लेख.....