युद्धविरामानंतर इस्त्रायली नागरिक मायदेशी परतले

आम्ही माफ करणार नसल्याचा संदेश टी-शर्टवर छापला

    15-Feb-2025
Total Views | 76
 
Israel
 
गाजा : इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धविरामानंतर युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्यांना सोडले जात आहे. युद्धानंतर झालेल्या करारानंतर युद्धविराम मिळाला असून यामध्ये आता हमास या दहशतवादी संघटनेने १५ फेब्रुवारी रोजी आणखी ३ इस्त्रायली नागरिकांची सुटका केली आहे.
 
युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्यांना सोडण्यात आलेल्यांमध्ये  इअर हॉर्न, सागुई डेकेन-चेन आणि साशा ट्रोफानोवा अशी त्यांची नावे आहेत. अशातच ४९८ दिवसानंतर त्यांची सुटका करण्यापूर्वी हमासने एक कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यात इस्त्रायलींनी स्वत:ची प्रशंसा केली होती.
 
हमासच्या या कृतीमुळे संतप्त झालेल्या इस्त्रायलनेही यावेळी आपला राग राग व्यक्त केला. ३६९ पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यापूर्वी, त्यानी एक विशेष टी-शर्ट परिधान करण्यात आला होता. त्यावर स्पष्टपणे नमूद करण्यात आले की, 'आम्ही विसरणार नाही आणि माफ करणार नाही.'
 
युद्धबंदी करारानंतर इस्त्रायली ओलीस आणि पॅलिस्टिनी कैद्यांची ही सहावी देवाणघेवाण होती. हमासने आतापर्यंत इस्त्रायलमधील १९ आणि थायलंडमधील ५ जणांना सोडले आहेत. अजूनही ७३ इस्त्रायली हमासच्या ताब्यात आहेत.
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121