२७ मे २०२५
लेखक, विचारवंतांच्या भूमिकेत ‘अर्बन जंतांची’ सक्रीय फळी | Sant Sahitya | Hindutva..
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाणचं कनेक्शन काय? Maha MTB..
मयुरी हगवणेंचे आरोप, महिला आयोगाला पत्र! हगवणे प्रकरणात नेमकं काय घडतंय? Maha MTB..
धार्मिक स्थळांवर Namaz पठण! तणाव निर्माण करण्याचा एक संगठित प्रयत्न | Tirupati | Pune Maha MTB..
PM Narendra Modi यांनी भेट दिलेल्या करणी माता मंदिराची गोष्ट काय ? Maha MTB..
पालघर जिल्हा चौथी मुंबई म्हणून सज्ज होत असताना पालघरमधील आरोग्य, शिक्षण, नियोजनात्मक विकासासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकाराच्या समन्वयातून सुरु असलेल्या विकासकामाचा आढावा घेत जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांची दैनिक मुंबई तरुण भारतने घेतलेली ..
Tej Pratap Yadav यांची RJD आणि परिवारातून हकालपट्टी! | Lalu Prasad Yadav Maha MTB..
मिठी नदी घोटाळ्यात दिनो मोरियाचं कनेक्शन काय? Maha MTB..
२४ मे २०२५
International Booker Prize वर आपले नाव कोरणाऱ्या Banu Mushtaq यांची जीवनकहाणी! | Maha MTB..
एकनिष्ठ कार्यकत्याच्या गळ्यात पडणार नगरसेवक पदाची माळ Maha MTB..
२६ मे २०२५
ग्रामीण बँक नावाने बांगलादेशात काही सहकारी बँका उभ्या केलेल्या मोहम्मद युनूस यांना त्याबद्दल ‘नोबेल’ पुरस्कारही देण्यात आला. यावरून या पुरस्काराची प्रतिष्ठा किती खालावली आहे, ते स्पष्ट होते. कारण, अशा बँका चालविणारे अनेक सहकारमहर्षी महाराष्ट्राच्या ..
पाकने आजवर नेहमीच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा वापर काश्मीरप्रश्न मांडण्यासाठी केला. याच व्यासपीठावरून भारताने आता पाकला खडे बोल सुनावले आहेत. भारताची शिष्टमंडळे जगभरात पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा जगभर फाडत आहेत. भारताने आजवर संयम दाखवला, ..
new India seems to have succeeded in establishing itself as a reliable economic partner at the global level सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील वाढीने भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी दिली. भारतात उद्योगांना अनुकूल असे वातावरण आहेच, त्याशिवाय केंद्र सरकारची ..
२३ मे २०२५
Opposition to the amendments in the Waqf Act was just an excuse Muslim League Trinamool Congress पश्चिम बंगालमधील धर्मांध मुस्लिमांचे ते राज्य बांगलादेशात विलीन करून विशाल बांगलादेश निर्माण करण्याचे मनसुबे लपून राहिलेले नाही. त्यासाठी सीमावर्ती ..
२१ मे २०२५
‘आपले घर’ ही संकल्पना केवळ आर्थिक सुरक्षिततेची नसून प्रतिष्ठेची, सामाजिक स्थैर्याची तसेच मानसिक स्वास्थ्याची हमी मानली जाते. महाराष्ट्रासारख्या शहरीकरणाचा सर्वाधिक वेग असणार्या राज्यात घरांची गरज म्हणूनच तीव्र झाली. गृहनिर्माण क्षेत्रातील जटील ..
२० मे २०२५
देशातील तरुणांनी विज्ञान विषयात प्रगती करावी, नवनवे संशोधन करावे यासाठी डॉ. जयंत नारळीकर यांनी लेखणी हातात घेतली. वास्तविक, विज्ञान आणि साहित्य ही दोन भिन्न टोके. मात्र, या दोन भिन्न टोकांचा प्रवास करण्याचे शिवधनुष्य जयंतरावांनी लिलया पेललेे. जयंतरावांच्या ..
शेतजमिनीच्या वाटणीनंतर नोंदणीदस्तासाठी आकारली जाणारी नोंदणी फी माफ करण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला...
सकाळी झोपेतून उठल्यावर आपल्याला कोणी म्हटले की, ‘आजपासून तुम्ही या देशाचे नागरिक नाहीत!’ तर काय होईल याचा विचार कधी केलाय? आखाती देश कुवेतमध्ये असाच प्रकार घडला. इथल्या सरकारने रातोरात एक-दोन नव्हे, तर तब्बल 37 हजार लोकांचे नागरिकत्व हिरावून घेतले. यामध्ये बहुसंख्य महिला आहेत, ज्यांनी विवाहाच्या माध्यमातून नागरिकत्व मिळवले होते. याचबरोबर गेली 20 वर्षांहून अधिक काळ कुवेतमध्ये राहणार्यांचेही नागरिकत्व सरकारने काढून घेतले. त्यामुळे हा निर्णय सर्वच स्तरावर मोठ्या वादाचा विषय ठरला आहे...
वावा! मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडतोय, आता भाजप महायुतीविरोधात भाषणे करून मुंबईकरांना भडकवण्याची नामी संधी आहे. हो तर, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत ना? नेहमीप्रमाणे शहरात कमी अधिक भागांत पाणी भरले. काय करावे? काय म्हणता; जुलै 2005 साली मुंबईत महापूर आला, तेव्हा आजोबांना सोडून माझे बाबा उद्धव ठाकरे, आई आणि आम्ही मुलं हॉटेलला राहायला गेलो होतो. आताही तसेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणत आम्ही उबाठा कुटुंबाने, हॉटेलमध्ये राहायला जावे? हं त्याची गरजच नाही. मातोश्री एकनंतर दोन काय उगाच बांधले आम्ही. ..
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान व्यापक तेवढेच महत्त्च त्यांच्या काव्याचेही. म्हणूनच 2025 मध्येही सावरकरांच्या ‘अनादि मी अनंत मी’ या काव्याला महाराष्ट्र शासनाचा छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्काराचा सन्मान मिळतो. याबद्दल तात्यारावांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या या काव्याचे केलेले रसग्रहण.....
एकाच वेळेस अनेक भूमिका पार पाडणारे, विविध क्षेत्रांत आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवणारे अशा बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या शिरीष कोरगांवकर यांच्याविषयी.....