२१ जुलै २०२५
श्रावणात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी जमतात. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला जोडणाऱ्या एसटीच्या मार्गांची माहिती चला फिरुया एसटीने...च्या पहिल्या भागातून घेऊया...
पुरीमध्ये नेमकं काय घडलं?..
वैष्णवी हगवणे मृत्यूच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड!..
विधानभवनातील राड्याबद्दल मंत्री उदय सामंत यांची मोठी प्रतिक्रिया..
इस्त्रायल-सिरीयाचं युद्ध! का छेडला दोन्ही देशांनी संघर्ष? जगाच्या राजकारणावर काय होणार परिणाम?..
Satyajit Ray’s Ancestral Home बांग्लादेशातील वाढता इस्लामिक कट्टरतावाद सांस्कृतिक ऱ्हासाला कारणीभूत ठरतोय का?..
आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर रात्रभर हायव्होल्टेज ड्रामा विधानभवानात सुरू होता. आव्हाडांचा ठिय्या, पोलीसांना लाथाबुक्क्या अशा घटनांनी परिसर दणाणून गेला होता. विधानसभा अध्यक्षांना ..
१५ जुलै २०२५
The East India Company :भारतावर राज्य करणारी ईस्ट इंडिया कंपनी आता एका भारतीयाच्या मालकीची! Maha MTB..
KDMC 27 Village Video Series Part 8 – Gharivali | Janhavi Morye | Maha MTB..
डाव्यांच्या लिखाणाची पोलखोल करणाऱ्या इतिहासकार Meenakshi Jain कोण आहेत? | Rajya Sabha | MahaMTB..
कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक 'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
२० जुलै २०२५
कधी भारतविरोधाच्या घोषणा ज्या काश्मीरमध्ये दिल्या जात होत्या, तो आज विकासाच्या नवदिशा शोधतो आहे. फुटीरतावादी विचारधारेचे माजी पुरस्कर्तेही आज भारताशी समरस होण्याचा संदेश देत आहेत. ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर केंद्र सरकारच्या धोरणांनी जनमनात सकारात्मक ..
१९ जुलै २०२५
‘क्लीन एनर्जी हीच पीस एनर्जी आणि आत्मनिर्भरता हेच खरे सामरिक संरक्षण!’हा भारताचा संदेश आता जागतिक हवामान परिषदांपुरता मर्यादित राहिलेला नसून, जागतिक भूराजकारणात तो आपली भूमिका अधिक ठामपणे मांडू लागला आहे. भारताने ‘नाटो’ प्रमुखाच्या रशियाशी व्यापाराबाबतच्या ..
१८ जुलै २०२५
जनतेची दिशाभूल करून मते मिळविण्याची आपली शक्ती घटत चालली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत कदाचित पराभवाला सामोरे जावे लागेल, याची जाणीव ममता बॅनर्जी यांना झालेली दिसते. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी आता मतांच्या बेगमीसाठी बंगाली भाषेच्या अस्मितेचा ..
१७ जुलै २०२५
पाकिस्ताननेही हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित कपूर घराण्याची पेशावरमधील पिढीजात हवेली बरीच वर्षे सुरक्षितरित्या सांभाळली होती. पण, स्वत:ला सुशिक्षित भद्रलोक म्हणविणारे आणि ‘नोबेल’ पुरस्काराने नावाजलेली व्यक्ती प्रमुखपदी असताना बांगलादेशी सरकारने ..
१६ जुलै २०२५
“2030 सालापर्यंत भारतात ‘ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स’ मार्फत 28 लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे,” असे प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच केले असून, उच्च शिक्षण, डिजिटल कौशल्ये आणि धोरणात्मक पाठबळ यांमुळे भारत जागतिक कंपन्यांसाठीचे ..
अखेर मिझोरामची राजधानी आयझॉल भारतीय रेल्वेच्या नकाशावर आली. बैराबी-सैरांग रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होऊन आयझॉल रेल्वेने जोडले जाणे, ही केवळ एका प्रकल्पाचीच पूर्णता नाही, तर ईशान्य भारताच्या विकासातील नवी क्रांती आहे. जिथे रस्ते उभारणेही कठीण, तिथे ..
देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी सायंकाळी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दिला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे...
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत एकनाथ खडसेंनी केलेले वक्तव्य हे त्यांचं टार्गेटिंग असून त्यांच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे. फक्त संबंध असल्याचा अर्थ हा गुन्हा केला असे होत नाही. माझेही अनेकांसोबत संबंध आहेत, पण त्याचा अर्थ मी काही गैर केले असे होत नाही. माझा खडसेंना सल्ला आहे,तुम्ही सतत गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नसल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत ..
तृतीयपंथीयांना सन्मानपूर्वक जगता यावे, त्यासाठी प्रचंड मेहनत घेत विविध स्तरावर यशस्वी कार्य करणार्या मुलुंडच्या केशव जोशी यांच्याविषयी.....
भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून, जगातील तिसर्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने ती वाटचाल करत आहे. या यशामागे भारताची तरुण पिढी, वित्तीय सुधारणांचा धडाका आणि केंद्र सरकारची नीतीमूल्याधिष्ठित धोरणे कारणीभूत आहेत. प्रत्येक पातळीवर भारत नव्या अर्थक्रांतीचा अनुभव घेत आहे...
समोर एखादा दिग्गज खेळाडू किंवा स्पर्धक असेल, तर तुमचे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी तुम्हाला नव्या रणनीतींची आवश्यकता असते. ‘एअरटेल’ आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी सध्या तशीच पद्धत अवलंबत आहे, त्याचे हे आकलन...