१८ जून २०२५
अचानक सर्वच विमानांचं आपत्कालीन लँडिंग का होतंय?..
एक दशकाहून अधिक काळ Keeladi इथे सुरु असलेल्या उत्खननामध्ये दुसऱ्या शहरीकरणाच्या खुणा सापडल्या आहेत. या संदर्भात तामिळनाडू सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये सुरु असलेला वाद नेमका काय आहे? केंद्रीय सांस्कृतीक मंत्रालयाने यावर काय प्रतिक्रीया दिली ..
"अल्ला देवे...अल्ला दिलावे" या अभंगाच्या चुकीच्या अर्थछटांमागचा हेतू उघड करत, ही वारी हिंदू अध्यात्माची मूळ भक्तिपंथीय परंपरा आहे, हे पुराव्यानिशी स्पष्ट होते. वारी ही कोणत्याही ब्रँडची जाहिरात नाही, तर तो हिंदू समाजाच्या श्रद्धेचा, समर्पणाचा आणि ..
इस्त्रायल-इराण संघर्ष विकोपाला पोहोचला असताना आता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी यावेळी इराणलाच इशारा दिला आहे. अमेरिकन सैन्याला कुठल्याही प्रकारे इजा पोहोचली तर आपण स्वस्थ बसणार नाही, ..
Kundmala Bridge Collapse : इंद्रायणीवरील पूल कोसळण्यामागे नेमकं कारण काय?..
नागा समुदायातील शिष्टमंडळाच्या माध्यमातून भारताच्या सांस्कृतिक वारश्याच्या स्वदेशप्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. नेमकी ही प्रक्रिया कशी पार पडली ? जाणून घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून..
जय श्रीराम… जय शिवराय! "धर्मो रक्षति रक्षितः" या सनातन विचारातून प्रेरणा घेत नवी मुंबईत कार्यरत स्वराज्य सामाजिक संस्था व स्वराज्य मावळा प्रतिष्ठान या संघटना समाजाच्या रक्षणासाठी अविरत कार्यरत आहेत. या मुलाखतीमध्ये आपण जाणून घेणार आहोत — स्वसंरक्षणासाठी ..
मराठी चित्रपट हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर आता ते जागतिक स्तरावर प्रेक्षकांच्या मनात घर करत आहेत. या आंतरराष्ट्रीय यशामागे काही दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींचा वाटा आहे. यापैकीच एक नाव म्हणजे अभिजित घोलप, जे अमेरिकेत मराठी ..
१२ जून २०२५
“The Bengal Files: इतिहासातील दबलेला नरसंहार | Vivek Agnihotri’s Explosive Truth | MAHAMTB”..
Sarasbaug परिसरावर कोणाची नजर? | Pune Municipal Corporation | Bakri Eid | Maha MTB..
१९ जून २०२५
पर्यावरणीय किंवा वन्यजीवांच्या समस्यांचे आकलन पुस्तकांतून नव्हे, तर अनुभवसिद्ध निरीक्षणातून होते, हा नियम मारुती चितमपल्लींनी रुजवला. आपली मुळे शोधता शोधताच ते ‘अरण्यऋषी’ झाले...
नुकताच देशातील सूचिबद्ध कंपन्यांचा नफा ऐतिहासिक अशा उच्चांकी पातळीवर नोंदवण्यात आला असून, ‘हे सरकार उद्योगपतींचे आहे’ असा बेछूट आरोप करणार्या विरोधकांची तोंडे त्यातून बंद होतील, अशी अपेक्षा! कंपन्यांना नफा होत असेल, तर त्याचे एकूणच अर्थव्यवस्थेवर ..
१७ जून २०२५
‘बिमारू राज्य’ म्हणून हिणवल्या जाणार्या बिहारमधून विदेशात होऊ घातलेली रेल्वे इंजिनांची निर्यात ही भारताच्या औद्योगिक आत्मविश्वासाचीच नांदी! बिहारच्या लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात रेल्वे म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण असेच समीकरण रूढ झाले होते. ..
“जगातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी 50 टक्के व्यवहार हे भारतात ‘युपीआय’च्या माध्यमातून होतात,” हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सायप्रस दौर्याप्रसंगी केलेले विधान भारताच्या आर्थिक आणि डिजिटल सामर्थ्याचेच प्रतीक. त्याचे कारण म्हणजे, भारताची ‘युपीआय’ प्रणाली ..
१६ जून २०२५
ज्या भारताने कोणे एकेकाळी देशाची भूक भागवण्यासाठी विदेशासमोर हात पसरले होते, तोच भारत आज विक्रमी अन्नधान्य उत्पादन देशात घेत आहे. भारतात विक्रमी तांदूळ उत्पादन होण्याची शक्यता अमेरिकी कृषिविभागाने वर्तवली आहे. तांदळाचे विक्रमी उत्पादन ही केवळ कृषी ..
१४ जून २०२५
कम्युनिस्ट पक्षाकडून भारतातील पक्षांना सेक्युलर आणि लोकशाहीवादी असल्याचे प्रमाणपत्र मिळण्याचा हास्यास्पद काळ खरं तर केव्हाच इतिहासजमा झाला. आता नव्या भारताचे हे युग असून, त्यात देशभक्ती नावाचे एकच नाणे चलनात आहे. मात्र, मार्क्सवादीच नव्हे, तर सर्व ..
शिवसेना संपली नाही म्हणत असताना, स्वतःतर ‘सेना’ गमावलीच, पण ‘शिव’ आणि ‘हिंदुत्व’ हे दोन आधारस्तंभही सोडून उद्धवजी तुम्ही सोनिया चरणी नतमस्तक झालात, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यातील उद्धव ठाकरेंच्या भाषणावर त्यांनी प्रतिक्रिया दिली...
राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो, तसा त्यांचा जीव बीएमसीच्या तिजोरीत आहे, असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उबाठा गटावर केला आहे. गुरुवार, १९ जून रोजी वरळीतील डोम सभागृह येथे शिवसेनेचा ५९ व्या वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते...
श्री काशी विश्वनाथ मंदिरात १७ नद्या, ९ सप्तसागर आणि १६ तीर्थस्थळांच्या पाण्याने श्री विश्वेश्वर यांना जलाभिषेक करण्यात आला. काशीचे रहिवासी, मंदिराचे पुजारी, तीर्थपुरोहित आणि विद्वानांनी या अभिषेकात भाग घेतला...
आपला मेळावा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या विचारांचा तर दुसरा मेळावा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उबाठा गटावर केला आहे. गुरुवार, १९ जून रोजी शिवसेना पक्षाच्या ५९ व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते...
नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांच्या उभारणीसह महाराष्ट्र शैक्षणिक क्षेत्रात नवे आयाम प्रस्थापित करण्यास सज्ज झाला आहे. महाराष्ट्रात उभारण्यात येणार्या या ‘एज्युसिटी’मुळे निर्माण होणार्या संधी आणि भविष्यकालीन परिणामांचा आढावा घेण्यासाठी हा लेखप्रपंच...