०४ जून २०२५
बहुचर्चित धारावी पुनर्विकास प्रकल्पात नेमकं काय? | DRPPL | NMDPL | Maha MTB..
आधुनिकतेची कास धरणाऱ्या Wadiyar राजघराण्याची गोष्ट | MahaMTB..
MPSC च्या १२ विद्यार्थ्यांच्या अपघाताची संपूर्ण स्टोरी! | Maha MTB..
खऱ्या 'बंजार्यांचा' प्रवास – Gaurav Ponkshe यांची अनफिल्टर्ड कहाणी | Banjara शूटिंग स्पेशल"|Maha MTB..
शर्मिष्ठा पानोलीला अटक! ममतादिदींचा राक्षसी चेहरा उघड! कोलकात्यात काय घडलं? Maha MTB..
YouTuber Jasbir Singh Arrested : हेरगिरीच्या प्रकरणात युट्यूबर जसबीर सिंग अटकेत! | ISI Spy Maha MTB..
Saquib Nachan Maharashra ATS च्या रडारवर! रशियाप्रमाणे मुंबईवर हल्ल्याचा कट? Maha MTB..
नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ! उबाठा गटाला खिंडार पडणार? Maha MTB..
३१ मे २०२५
शिक्षकांसाठी दीपस्तंभ शिक्षक महायुवा संमेलन २०२५ Maha MTB..
Shashi Tharoor यांचं इंग्रजी समजून घेण्यासाठी Donald Trump यांनी दुभाषी मागवला ? | Maha MTB..
पडघा येथील घटना ही पाकसाठी हेरगिरी करणार्या ज्या देशद्रोही प्रवृत्तींचाच एक भाग आहे, असे निश्चितपणे म्हणता येते. ‘स्लीपर सेल्स’च्या माध्यमातून देशात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाक तसेच, बांगलादेशातूनही बळ मिळते ही बाब नवीन नाही. म्हणूनच, अशा देशविघातक ..
०३ जून २०२५
पायाभूत सुविधांसाठी केलेली भरीव गुंतवणूक ही देशाच्या अर्थचक्राला सर्वस्वी गतिमान करण्याबरोबरच, रोजगारनिर्मितीसह अर्थव्यवस्थेलाही चालना देते. एकीकडे जगभरातील देश आर्थिक अनिश्चिततेचा सामना करत असताना, आशियाई विकास बँकेने मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ..
०२ जून २०२५
‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय उत्पादन अभियान’ हाती घेतले आहे. हे अभियान केवळ एक सरकारी घोषणा नसून, जगाचे उत्पादन केंद्र म्हणून भारताची ओळख प्रस्थापित करण्यासाठीचा हा उपक्रम आहे. चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताला ..
2014 पूर्वी भारतात दूरसंचार धोरण अस्तित्वात होते का? हाच प्रश्न आज उपस्थित करावासा वाटतो. स्पेक्ट्रम घोटाळ्याने भ्रष्टाचाराचे नवनवीन शिखर गाठले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत केंद्र सरकारने 2014 नंतर दूरसंचार विभागाकडे लक्ष देत, संपूर्ण देशात वेगवान ..
२९ मे २०२५
विदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्राने देशात अव्वल कामगिरी केली असून, ही महायुती सरकारच्या कार्यक्षमतेला मिळालेली पोचपावतीच. २०३० सालापर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सची करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडला आहे. ..
२८ मे २०२५
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक उत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. ते कमालीचे यशस्वीही ठरले. मात्र, या कारवाईने बावचळून गेलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची जी चूक केली, त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. पुरावे मागणार्या ..
बीडमध्ये ८४३ ऊसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढण्यात आल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये पुढे आल्या होत्या. दरम्यान, ही माहिती अर्धसत्य आणि दिशाभूल करणारी असल्याचे सांगत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे...
ठाणे महानगरपालिकेतर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून 'हरित ठाणे अभियाना'त वर्षभरात दोन लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अभियानाचा औपचारिक शुभारंभ गुरूवार, ०५ जून रोजी होणार आहे...
मंत्रिमंडळाच्या कामकाजासाठी पारंपरिक फाईलांचा आणि कागदपत्रांचा वापर आता इतिहासजमा होणार आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने प्रशासनाच्या डिजिटल रूपांतरणात आणखी एक मोठा टप्पा गाठला असून, ‘ई-कॅबिनेट’ धोरणांतर्गत मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी ‘ॲपल आयपॅड’ खरेदीला मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे एका आठवड्याच्या आत वस्तूंचा पुरवठा करणे बंधनकारक करण्यात आले आहे...
'पंचायत'च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे! 'पंचायत' या लोकप्रिय वेब सिरीजचा चौथा हंगाम आता काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. या आधीचे तीनही हंगाम प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरले होते. फुलेरा गावातील साध्या पण खुमासदार जीवनात प्रेम, मैत्री आणि राजकारणाची चव मिसळत ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. तर, जाणून घेऊया की 'पंचायत ४' कधी आणि कुठे पाहायला मिळणार आहे...
उबाठा गटाचे सांगलीतील नेते चंद्रहार पाटील हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. दरम्यान, आता चंद्रहार पाटील यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर याबद्दल पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे...