२० जून २०२५
”‘इब्लिस’ म्हणजे नेमकं काय? दिग्दर्शक आणि अभिनेत्रीचा अंतर्मुख करणारा संवाद”⸻ Maha MTB..
Israel-Iran युद्ध सुरू झाले! Iranच्या अण्वस्त्रांची ठिकाणे उध्वस्त झाली? काय घडलं? | Donal Trump..
FASTag Annual Pass: वर्षभरासाठी FASTag पास ३ हजार रूपयांत, कुठे आणि कसा मिळणार? | Maha MTB..
Kundmala Bridge Collapse : इंद्रायणीवरील पूल कोसळण्यामागे नेमकं कारण काय? | Maha MTB..
Hindi Language Compulsion: हिंदी भाषेबाबत राज्य सरकारच्या नव्या जीआरमध्ये नेमकं काय म्हटलंय?..
Keeladi Excavation : MK Stalin यांच्या आरोपांवर सांस्कृतिक मंत्रालयाने काय उत्तर दिले ? Maha MTB..
धर्मांतराच्या दबावाने ऋतुजा राजनेचा मृत्यू! नेमकं प्रकरण काय? Maha MTB..
सेक्युलर ब्रँड नव्हे; हिंदू आत्मशुद्धीचा उत्सव! | Pandharpur Vari | Varkari | Vitthal | Maha MTB..
१८ जून २०२५
अचानक सर्वच विमानांचं आपत्कालीन लँडिंग का होतंय?..
एक दशकाहून अधिक काळ Keeladi इथे सुरु असलेल्या उत्खननामध्ये दुसऱ्या शहरीकरणाच्या खुणा सापडल्या आहेत. या संदर्भात तामिळनाडू सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये सुरु असलेला वाद नेमका काय आहे? केंद्रीय सांस्कृतीक मंत्रालयाने यावर काय प्रतिक्रीया दिली ..
२१ जून २०२५
जागतिक स्तरावर भारताच्या शैक्षणिक क्षेत्राने केलेली कामगिरी ही अभूतपूर्व अशीच! जगभरातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये भारतातील 54 संस्थांचा नुकताच समावेश झाला. हे यश नव्या शैक्षणिक धोरणाचे, कौशल्य विकासाच्या दिशेने घेतलेल्या दूरदृष्टीपूर्वक ..
१९ जून २०२५
पर्यावरणीय किंवा वन्यजीवांच्या समस्यांचे आकलन पुस्तकांतून नव्हे, तर अनुभवसिद्ध निरीक्षणातून होते, हा नियम मारुती चितमपल्लींनी रुजवला. आपली मुळे शोधता शोधताच ते ‘अरण्यऋषी’ झाले...
नुकताच देशातील सूचिबद्ध कंपन्यांचा नफा ऐतिहासिक अशा उच्चांकी पातळीवर नोंदवण्यात आला असून, ‘हे सरकार उद्योगपतींचे आहे’ असा बेछूट आरोप करणार्या विरोधकांची तोंडे त्यातून बंद होतील, अशी अपेक्षा! कंपन्यांना नफा होत असेल, तर त्याचे एकूणच अर्थव्यवस्थेवर ..
१७ जून २०२५
‘बिमारू राज्य’ म्हणून हिणवल्या जाणार्या बिहारमधून विदेशात होऊ घातलेली रेल्वे इंजिनांची निर्यात ही भारताच्या औद्योगिक आत्मविश्वासाचीच नांदी! बिहारच्या लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात रेल्वे म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण असेच समीकरण रूढ झाले होते. ..
“जगातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी 50 टक्के व्यवहार हे भारतात ‘युपीआय’च्या माध्यमातून होतात,” हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सायप्रस दौर्याप्रसंगी केलेले विधान भारताच्या आर्थिक आणि डिजिटल सामर्थ्याचेच प्रतीक. त्याचे कारण म्हणजे, भारताची ‘युपीआय’ प्रणाली ..
१६ जून २०२५
ज्या भारताने कोणे एकेकाळी देशाची भूक भागवण्यासाठी विदेशासमोर हात पसरले होते, तोच भारत आज विक्रमी अन्नधान्य उत्पादन देशात घेत आहे. भारतात विक्रमी तांदूळ उत्पादन होण्याची शक्यता अमेरिकी कृषिविभागाने वर्तवली आहे. तांदळाचे विक्रमी उत्पादन ही केवळ कृषी ..
(Iran-Israel War) इराण आणि इस्त्रायलमध्ये सशस्त्र संघर्ष सुरु झाल्यापासून इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही देशांतील संघर्ष तीव्र होत असल्याचे लक्षात घेता भारताने युद्धग्रस्त इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' (Operation Sindhu)राबवत नागरिकांच्या सुरक्षित परतीची जबाबदारी घेतली आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत इराणमधील ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली...
भारतीय संस्कृती आणि भारतीय विचारदर्शनाचे वेगळेपण म्हणजे जीवनाकडे बघण्याचा समग्र दृष्टिकोन. मूलभूत प्रश्नांच्या माध्यमातून मानवी जीवनातील अनेक अनुत्तरित प्रश्नांचा शोध या प्रक्रियेतून सुरू असतो. या समग्रतेचा विचार करताना मनात येणारा पहिला विचार म्हणजे योग. योग याचा अर्थ केवळ विशिष्ट व्यायामाची पद्धत असा होत नाही. कारण, योगाबद्दल बोलताना आपण ‘योगसाधना’ असा शब्दप्रयोग करतो. योग ही एक जीवनशैली आहे, म्हणूनच हे तत्त्वज्ञान शाश्वत आहे. चिरकाळ टिकणारे आहे. भारताने जगाला संस्कृतीचा जो सगुण संपन्न वारसा दिला, त्यातील..
जगभरातील शहरांमध्ये पार्किंगची जागा शोधण्यात नागरिक बराच वेळ घालवतात. उदाहरणार्थ, लंडनमधील सरासरी वाहन चालक दरवर्षी पार्किंगची जागा शोधण्यात सुमारे 67 तास घालवतो. परंतु, पार्किंगची जागा शोधण्यात फक्त वेळच वाया जात नाही, तर ती वेळ मोठ्याप्रमाणावर इंधनदेखील जाळते. यामुळे वातावरणात जास्त हरितगृह वायू उत्सर्जित होतात आणि वाहनचालकांना इंधनाचा अनावश्यक तोटा सहन करावा लागतो. न्यूयॉर्कमधील सरासरी चालक दरवर्षी सुमारे 143.5 लीटर इंधन वापरतो आणि सुमारे 317 किलो कार्बन उत्सर्जित करतो...
रोज मरे त्याला कोण रडे’ ही म्हण ठाऊक नाही असा विरळाच. जवळपास प्रत्येकालाच त्याचा अर्थ ठाऊक. पण, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे, शिवसेना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातील परवाचे उद्धव ठाकरेंचे भाषण! तोच तोच एकसुरीपणा हे उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे वैशिष्ट्यच. त्यांच्या भाषणातून एका फसलेल्या नेतृत्वाचे दर्शन महाराष्ट्राला झाले, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. या भाषणातही ‘माझा पक्ष फोडला, माणसे चोरली’ हे जुनेच रडगाणे. तसेच, “देशाला एका पंतप्रधानांची गरज आहे. सध्याचे पंतप्रधान हे भाजपचे आहेत,” असे आपला पक्ष, कार्यकर..
परवा दि. 16 जून 2025 या दिवशी एका महान देशभक्ताची स्मृतिशताब्दी झाली. त्यांचे नाव चित्तरंजन दास. ‘देशबंधू’ या गौरव उपाधीने त्यांना ओळखले जाते. चित्तरंजन बाबू हे एक प्रकारे नेताजी सुभाषचंद्रांचे राजकीय गुरू. दास बाबू दि. 16 जून 1925 या दिवशी वयाच्या अवघ्या 55व्या वर्षी मरण पावले. आज 100 वर्षांनंतर दासबाबूंच्या राजकीय योगदानाबद्दल काय म्हणता येईल? तर लोकमान्य टिळकांचे ‘प्रतियोगी सहकारिता’ हे तत्त्व दासबाबूंनी अगदी योग्य रीतीने अमलात आणले...