१० जून २०२५
Sonam Raghuvanshiच Raja Raghuvanshiच्या हत्येची खरी मास्टरमाइंड? Maha MTB..
Thug Life Movie Review: कमल हासन - मणिरत्नमचा जादू हरवला? Maha MTB..
लोकलचे बंद दरवाजे मृत्यू रोखणार ? | Mumbai local | Train accident | Maha MTB..
कर्णाची खरी ओळख सांगणारे Daji Panshikar कोण होते ? Maha MTB..
०९ जून २०२५
‘हाऊसफुल्ल ५’ ही सुपरहिट फ्रँचायझी यावेळी प्रेक्षकांची परीक्षा पाहते आहे! मर्डर मिस्ट्री आणि कॉमेडीचा मेळ बसवण्याच्या नादात संपूर्ण चित्रपट भरकटतो. ओव्हरडोस विनोद, थकलेला अभिनय, आणि कथानकातली विस्कळीतता यामुळे ही 'हसवणारी मालिका' आता कंटाळवाणी वाटते...
नाशिकनंतर कोकणातही उबाठा गटात नव्या नाराजीची चाहूल?..
बकरी ईदच्या पूर्वसंध्येला एका फेसबुक पोस्टवरून मोठा वाद निर्माण झाला. सय्यद हुसेन नावाच्या एका तरुणाला अटक...
रामायण, महाभारताचे गाढे अभ्यासक, तत्तवचिंतक दाजी पणशीकर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राण ज्योत मालवली. ठाणे इथल्या त्यांच्या निवासस्थानी ६ जूनच्या सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वामध्ये ..
हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र ..
काय आहेत बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणातील नवे अपडेट्स?..
देशातील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या पक्षाने केंद्र सरकारला पत्र लिहून देशातील माओवादी आणि नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम थांबविण्याची नुकतीच मागणी केली. एवढेच नाही तर सरकारने या नक्षलवाद्यांना ठार मारण्याचा ‘घटनाबाह्य कार्यक्रम’ ..
“2030 पर्यंत महाराष्ट्राच्या एकूण वीज गरजेपैकी 52 टक्के वीज ही अपारंपरिक ऊर्जास्रोतांमधून निर्माण केली जाईल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच व्यक्त केला. आजघडीला महाराष्ट्र आपल्या गरजेच्या 35 टक्के इतकी विद्युतनिर्मिती हरितऊर्जेच्या ..
2011-12 साली भारतात अत्यंत गरिबीचा दर 27.1 टक्के इतका होता, तो आता केवळ 5.3 टक्के इतकाच आहे. केंद्र सरकारच्या धोरण सातत्याचा हा सकारात्मक परिणाम. सर्वसमावेशक आर्थिक विकास, थेट लाभ हस्तांतरण, गरिबांना संधी देणे यांवर प्रामुख्याने केंद्र सरकारने जे ..
०६ जून २०२५
शरणागती कशाला म्हणतात, त्याची असंख्य उदाहरणे काँग्रेसनेच देशासमोर ठेवलेली आहेत. बांगलादेशच्या युद्धात पाकिस्तानचे विभाजन करूनही पाकव्याप्त काश्मीर आणि भारताचे युद्धकैदी इंदिरा गांधी यांना परत मिळविता आले नाहीत. उलट, पाकिस्तानचा जिंकलेला भूभाग आणि ..
‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’नेही व्यापारयुद्धाचा धोका काल प्रकर्षाने अधोरेखित केला. अमेरिकेच्या आयातशुल्क धोरणामुळे संपूर्ण जगावर हे व्यापारयुद्ध लादले गेले असून, त्याचे परिणाम हे ‘कोविड-19’ महामारीपेक्षा अधिक परिणामकारक असतील. त्यामुळे जगावर पुन्हा ..
०४ जून २०२५
केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये स्थानिकांना रोजगारात ८५ टक्के आरक्षण, १५ वर्षांच्या वास्तव्याचा डोमिसाईल निकष व महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षणाचा निर्णय नुकताच घेण्यात आला. त्यामुळे काँग्रेसकाळात केवळ उपेक्षा सहन ..
(EAM S. Jaishankar's Big warning to Pakistan) पहलगाम दहशतवादी हल्ला आणि भारताने पाकपुरस्कृत दहशतवादाविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर सध्या पाकिस्तान-भारत सीमेवर तणावपूर्ण शांतता आहे. पाकिस्तानने पुन्हा अशा प्रकारच्या कुरापती केल्या तर भारत थेट पाकिस्तानात घुसून हल्ला करेल असा थेट इशारा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिला आहे. 'दहशतवादी पाकिस्तानात कुठेही असले तरी भारत सडेतोड प्रत्युत्तर देईल', असे एस जयशंकर यांनी बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये एका मुलाखतीत बोलताना म्हटले आहे...
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, ११ जून रोजी मंत्री संजय शिरसाट यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. दरम्यान, ही भेट नेमकी कशासाठी आहे? याबाबत अनेक तर्कवितर्क लढवण्यात आले. परंतू, बावनकुळे हे केवळ चहा घेण्यासाठी घरी आले असल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे...
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बहुप्रतीक्षित निवडणुकांची तयारी अखेर सुरू झाली आहे. राज्य सरकारने सोमवार, दि. 10 जून रोजी मुंबईसह राज्यातील सर्व ’अ’, ’ब’, ’क’, ’ड’ वर्ग महापालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी प्रभाग रचनेचे आदेश जारी केले. या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेला अधिकृत स्वरूप प्राप्त झाले असून लवकरच नागरिकांना नवे लोकप्रतिनिधी निवडण्याची संधी मिळणार आहे...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथील त्यांच्या 7, लोककल्याण मार्ग या निवासस्थानी ‘ऑपरेशन सिंदूर ग्लोबल आऊटरीच’अंतर्गत विविध देशांमध्ये गेलेल्या सात सर्वपक्षीय शिष्टमंडळांचे स्वागत केले. शिष्टमंडळातील सदस्यांनी पंतप्रधानांना वेगवेगळ्या देशांमध्ये झालेल्या बैठकांची माहिती दिली...
“दहशतवादी पाकिस्तानमध्ये कोठेही असले, तरीही तेथपर्यंत जाऊन त्यांचा खात्मा करण्याचे भारताचे धोरण आहे,” असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी मंगळवारी ब्रुसल्स येथे केले. ‘पॉलिटिको’ या प्रसारमाध्यमाच्या मुलाखतीत ते बोलत होते...