"राऊत कॉलिंग राऊत : रचला धमकीचा बनाव, गँगस्टरला कुठली एवढी अक्कल!"

संदीप देशपांडे यांची राऊत बंधुवर टीका

    15-Jun-2023
Total Views | 2155
Sandeep Deshpande on Sanjay Raut

मुंबई : संजय राऊत धमकीप्रकरणी दि. १५ जून रोजी मयुर शिंदेंना अटक केली आहे. राऊतांनी स्वतां:ची सुरक्षा वाढवावी यासाठी बनाव रचल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे. मयूर शिंदे हा सुनील राऊतांचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. संजय राऊत धमकी प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आले होते. त्यानंतर पोलीस तपासात मयूर शिंदेने हा बनाव रचल्याचे उघडकीस आले. दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राऊतांनी स्वता:हून बनाव रचल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, "राऊतांना धमकी देण्याची अक्कल गँगस्टरला कुठली येतयं"
 
सुनील राऊत आणि संजय राऊत यांनी हा बनाव रचला नाही. मयुर शिंदेने राऊतांची सुरक्षा वाढवावी यासाठी धमकीचे फोन करण्यास सांगितल्याचे बोलले जात आहे. मात्र या प्रकरणावर मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, संजय राऊत आणि सुनील राऊतांचे गॅगस्टर लोकांशी संबध आहेत. त्यामुळे संजय राऊत हे स्वतांहून धमकीचा बनाव रचत आहेत. तसेच संदीप देशपांडेंनी स्वतःवर झालेल्यातील हल्ल्यातील पराडकर नावाचा आरोपी ही सुनील राऊतांच्या जवळता व्यक्ति असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राऊत हे राजकारणी आहेत की गॅगस्टर? , असा प्रश्न देशपांडेंनी उपस्थित केला आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!; भारताचे पाकवर टीकास्त्र

"ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!"; भारताचे पाकवर टीकास्त्र

(India on Trump-Munir meet) पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नुकतीच व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीत डोनाल्ड ट्रम्प आणि असीम मुनीर यांच्यात महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांची ही भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, पाकिस्तानच्या पंतप्रधानांऐवजी लष्करप्रमुख ट्रम्प यांना भेटल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असीम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीवर आता भारताने प्रतिक्रिया देत पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे...

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

(Iran-Israel War) इराण आणि इस्त्रायलमध्ये सशस्त्र संघर्ष सुरु झाल्यापासून इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही देशांतील संघर्ष तीव्र होत असल्याचे लक्षात घेता भारताने युद्धग्रस्त इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' (Operation Sindhu)राबवत नागरिकांच्या सुरक्षित परतीची जबाबदारी घेतली आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत इराणमधील ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121