१३ मे २०२५
कॉफीचा कप, AI भविष्यवाणी आणि १२ वर्षांच्या नात्याचा शेवट! नेमकं काय घडलं? Maha MTB..
भारत-पाकिस्तान युद्धात DGMO ची भूमिका काय? Maha MTB..
"बॉर्डर: देशभक्तीची शौर्यगाथा गाण्यांतून उलगडताना" |Maha MTB..
मुंबई मेट्रो ३च्या प्रवासात मुंबईकर एकदम खुश ! | MMRCL | Mumbai Metro3 | InfraMTB | Maha MTB..
Buddha Purnima 2025 : बुद्धांचा समृद्ध वारसा भारताने कसा जपला? Maha MTB..
Buddhapurnima 2025 : बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर कसा झाला ? Maha MTB..
India-Pakistan Tensions : युद्ध तर जिंकू पण आस्तीनातल्या सापांचं काय कराल? | Operation Sindoor..
"सेहमतची गाथा: एक गुप्तहेर, एक आई, एक अदृश्य वीरांगणा“ Maha MTB..
०९ मे २०२५
S-400 Missile ने Pakistan चा हल्ला हाणून पाडला! भारताचं Operation Sindoor सुरुच Maha MTB..
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला रहिवाशांचा पाठिंबा वाढतोय यामुळेच आता धारावीतील सर्व्हेक्षण अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी धारावी बचाव आंदोलनाला जुमानत नसल्याचे लक्षात येताच राजकीय विरोधकांनी धारावीतील व्यावसायिकांची दिशाभूल करण्यास सुरुवात ..
१६ मे २०२५
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर एकाएकी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपण मध्यस्थ म्हणून काम करत असून, भारत-पाक यांच्यातील युद्धबंदी आपणच घडवून आणली, असा दावा केला. भारतातल्या विरोधकांनीही लगेचच उन्मादी होत, भारतीय नेतृत्वावर प्रश्न उपस्थित ..
१५ मे २०२५
‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असतानाच ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने पाकिस्तानला एक अब्ज डॉलर्सचा निधी मंजूर केला. त्यावर टीका होत असतानाच, आता मदतीचा दुसरा हप्ताही पाकच्या पदरात टाकला. बांगलादेशालाही कर्जरुपी खैरात वाटण्याचा निर्णय झाला. म्हणूनच प्रश्न उपस्थित ..
१४ मे २०२५
काश्मीरला मुळात ‘प्रश्ना’चे स्वरुप प्राप्त करुन दिले ते पाकिस्तानने. त्यात संयुक्त राष्ट्रासह अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या हस्तक्षेपामुळे हा प्रश्न वर्षागणिक गुंतागुतीचा झाला. पण, 2019 साली मोदी सरकारने ‘कलम 370’ रद्द करुन काश्मीरप्रश्नाच्या ..
Operation Sindoor confirms that India is the best military force in Asia ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारत ही आशियातील सर्वश्रेष्ठ लष्करी ताकद आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. भारताने आपल्या जबरदस्त लष्करी सामर्थ्याने पाकिस्तानची लंका करून टाकली. त्यामुळे मोदींच्या ..
अमेरिका-चीन व्यापारयुद्धामुळे संपूर्ण जगाला मोठा फटका बसला आणि चीनला समर्थ पर्याय म्हणून भारत सक्षमपणे पुढे आला. आता एकूणच जागतिक पुरवठा साखळीतील उलथापालथ आणि अमेरिका-चीन व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर, भारत या जागतिक संधीचे सुद्धा सोने करेल, हे ..
१२ मे २०२५
The success of Atmanirbhar Bharat has been highlighted by operation sindoor ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्यापही थांबलेले नाही, हे हवाई दलाने रविवारी स्पष्ट केले आहे. भारताने पाक पुरस्कृत दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत ही लष्करी कारवाई केली. ‘आत्मनिर्भर भारता’चे ..
नाटकाची ताकद अफाट आहे. नेमकेपणाने सूचक संदेश देण्याचे काम नाटकामार्फत उत्तम जमते. नाटकातील संदेश प्रेक्षकांच्या मन आणि बुद्धीलाही स्पर्श करून जातो. अर्थात ही ताकद फक्त प्रौढ रंगभूमीपुरती मर्यादित नसून बालरंगभूमीलाही या शक्तीचे वरदान मिळाले आहे. त्यामुळेच मुले अतिशय सुंदर अशा नाट्यकलाकृती सादर करतात. मुलांच्या नाटकामधील लहान-लहान अनुभवांचा घेतलेला मागोवा.....
निवृत्ती ही प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यातील न टाळता येणारी घटना असते. प्रत्येक खेळाडू निवृत्त होतच असतो. त्यानंतर पुन्हा एकदा संघाची नव्याने बांधणी होते. जुने खेळाडू निवृत्त झाल्यावर नव्या दमाचे खेळाडू त्यांची जागा घेतात. मात्र, योग्य खेळाडू मिळणे यासाठी फार महत्त्वाचे असते. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघासमोरही असेच काही प्रश्न उभे राहिले आहेत. भारतीय क्रिकेट संघ आणि भारतीय चाहते यांच्यासमोरील याच प्रश्नांचा घेतलेला हा आढावा.....
महाराष्ट्राला समृद्ध करण्यात सह्याद्रीचा वाटा लाखमोलाचा. अनेक संस्कृती, परंपरा, भाषा, शिल्प, लेण्या या सह्याद्रीमुळेच महाराष्ट्राला मिळाल्या. पाटेश्वरची लेणी हीदेखील त्यापैकीच एक. भगवान शिवांची असंख्य विविध रूपातील लिंग आणि त्याबरोबरच अन्य देवतांचेही स्थान असलेल्या या लेणी समूहाचे सौंदर्य अतुलनीय असेच. या लेणी समूहातील सौंदर्यांचे हे शब्दचित्रण.....
पाकच्या दहशतवादी मनसुब्यांविरोधात राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर भारताच्या संरक्षण सिद्धतेने जगालाही भुरळ घातली. विशेषत्वाने या ऑपरेशनमधील सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र असलेल्या ‘ब्रह्मोस’या यशस्वी लक्ष्यभेदाने कित्येक देशांनी भारताकडे या क्षेपणास्त्र खरेदीची मागणी नोंदवली आहे. तसेच ‘उत्तर प्रदेश डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडोर’चा झपाट्याने होणारा विकासदेखील, भारताची संरक्षण सज्जता अधोरेखित करतो. त्यानिमित्ताने भारताचे ब्रह्मास्त्र ठरलेल्या ‘ब्रह्मोस’चा शस्त्रवेध घेणारा हा लेख.....
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड खळबळ माजलेली असतानाच, तेथील सर्वांत मोठा प्रांत असलेल्या बलुचिस्ताननेही स्वातंत्र्याची घोषणा केली. त्यानिमित्ताने स्वतंत्र बलुचिस्तानच्या चळवळीचा इतिहास, पाकची दडपशाही आणि या प्रांताचे पाकिस्तान तसेच चीनच्या दृष्टीने व्यापारी दृष्टिकोनातून असलेले अपरिमित महत्त्व, यांचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख.....