२४ मे २०२५
International Booker Prize वर आपले नाव कोरणाऱ्या Banu Mushtaq यांची जीवनकहाणी! | Maha MTB..
एकनिष्ठ कार्यकत्याच्या गळ्यात पडणार नगरसेवक पदाची माळ Maha MTB..
राज्य सरकारने नुकतीच राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणाला मंजुरी दिली. महिला, विद्यार्थी, नोकरदार वर्ग आणि परवडणाऱ्या गृहनिर्मितीला चालना देणाऱ्या या नव्या गृहनिर्माण धोरणाविषयी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्याशी दैनिक मुंबई ..
Dowry Prohibition Act 1961: हुंडा प्रतिबंधक कायदा काय सांगतो? | Vaishnavi Hagawane Maha MTB..
३००० धारावीकरांच्या दृष्टिदोषाचे निवारण | DSM | InfraMTB | Dharavi Redevelopment | Maha MTB..
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची संपूर्ण स्टोरी! | Maha MTB..
श्रीकांत गडकरी आपल्या चित्रांच्या माध्यमातून आपल्या अवतीभोवती असलेल्या सामन्य माणसांचे जीवन कॅनव्हसवर रेखाटतात. या चित्रांची निर्मीती कशी होते ? चित्रकाराला या माध्यमातून काय सांगायचे आहे ? याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमातून..
उद्धव ठाकरेंना कशाची भीती? राज ठाकरे गप्प का? Maha MTB..
१३ मे २०२५
कॉफीचा कप, AI भविष्यवाणी आणि १२ वर्षांच्या नात्याचा शेवट! नेमकं काय घडलं? Maha MTB..
भारत-पाकिस्तान युद्धात DGMO ची भूमिका काय? Maha MTB..
new India seems to have succeeded in establishing itself as a reliable economic partner at the global level सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील वाढीने भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी दिली. भारतात उद्योगांना अनुकूल असे वातावरण आहेच, त्याशिवाय केंद्र सरकारची ..
२३ मे २०२५
Opposition to the amendments in the Waqf Act was just an excuse Muslim League Trinamool Congress पश्चिम बंगालमधील धर्मांध मुस्लिमांचे ते राज्य बांगलादेशात विलीन करून विशाल बांगलादेश निर्माण करण्याचे मनसुबे लपून राहिलेले नाही. त्यासाठी सीमावर्ती ..
२१ मे २०२५
‘आपले घर’ ही संकल्पना केवळ आर्थिक सुरक्षिततेची नसून प्रतिष्ठेची, सामाजिक स्थैर्याची तसेच मानसिक स्वास्थ्याची हमी मानली जाते. महाराष्ट्रासारख्या शहरीकरणाचा सर्वाधिक वेग असणार्या राज्यात घरांची गरज म्हणूनच तीव्र झाली. गृहनिर्माण क्षेत्रातील जटील ..
२० मे २०२५
देशातील तरुणांनी विज्ञान विषयात प्रगती करावी, नवनवे संशोधन करावे यासाठी डॉ. जयंत नारळीकर यांनी लेखणी हातात घेतली. वास्तविक, विज्ञान आणि साहित्य ही दोन भिन्न टोके. मात्र, या दोन भिन्न टोकांचा प्रवास करण्याचे शिवधनुष्य जयंतरावांनी लिलया पेललेे. जयंतरावांच्या ..
International Monetary Fund has significantly adding 11 new conditions for pakistan आजवर तब्बल 25 वेळा ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’कडून पाकिस्तानला वित्तीय साहाय्य मिळाले. पण, ऐन संघर्षकाळात आणखीन एक अब्ज डॉलर्सचा निधी पाकला मंजूर होताच, भारताने त्यावर ..
१९ मे २०२५
भारताची सागरी खाद्यान्नाची निर्यात यावर्षी १७.८१ टक्के इतकी वाढली असून, आता तो चौथा सर्वांत मोठा उत्पादक देश म्हणून ओळखला जात आहे. भारताची या क्षेत्रात विस्ताराची अफाट क्षमता असून, देशाला लाभलेली ७ हजार, ५०० किमीपेक्षा जास्ती लांबीचा किनारपट्टी ..
आदित्य एक संगणकतज्ज्ञ आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील तज्ज्ञ. गेले कित्येक आठवडे तो आपले आजोबा आणि त्यांच्या मित्रांना, ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’च्या विविध अंगांबद्दल समजावून सांगत होता. साध्या भाषेतले हे वर्णन ऐकून जयंतरावांचे अनेक मित्र या चर्चेत सहभागी होत होते. आज त्यांचे एक मित्र डॉटर देशमुख चर्चेला आले होते. डॉटर देशमुख म्हणजे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ. त्यामुळे आज चर्चा वैद्यकीय क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रगतीबद्दल होणे साहजिक होते...
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला हल्ला म्हणजे केवळ एक दहशतवादी कारवाई नव्हे, तर भारताच्या सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाला दिलेला गंभीर इशारा आहे. पाकिस्तान जरी या हल्ल्याचा थेट सूत्रधार असला, तरी त्याच्या पाठीमागे उभा असलेला चीन हा अधिक धोकादायक आणि गुंतागुंतीचा भाग आहे. या त्रिकोणातील परस्परसंबंध आणि भारतासाठी उभ्या होत असलेल्या धोरणात्मक आव्हानांचा घेतलेला परामर्श..
ड्रग्जच्या व्यसनाने भारतातीलच नव्हे, तर जगभरातील तरुणाईचे आयुष्य उद्ध्वस्त केले. नशेच्या जगात धुंद होऊन वावरणारे खरं तर जगत नसतात, तर दिवसागणिक आपल्या मृत्यूलाच ते आमंत्रण देतात. अशी ही ड्रग्जची समस्या केवळ एखाद्या राज्यापुरती मर्यादित नसून, संपूर्ण देशाला पोखरणारा एक जीवघेणी कीड आहे. ड्रग्जविरुद्धच्या या लढ्यात केंद्र सरकारनेही व्यापक मोहीम हाती घेत, राज्य सरकारपासून ते अगदी जिल्हा पातळीपर्यंत सामूहिक सहभागावर भर दिला आहे. तसेच, ड्रग्ज तस्करांचे जाळे हाणून पाडण्यासाठी, त्यामागील आर्थिक गुन्हेगारीचे पाळेमुळ..
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....
"सनातन विचारधारेच्या आधारे राष्ट्राचे पुनरुत्थान हेच संघाचे कार्य आहे. हिंदू समाज हाच राष्ट्रीय समाज आहे. तो टिकला तर राष्ट्र टिकेल.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिति महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री पराग कंगले यांनी केले...