२७ मे २०२५
लेखक, विचारवंतांच्या भूमिकेत ‘अर्बन जंतांची’ सक्रीय फळी | Sant Sahitya | Hindutva..
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाणचं कनेक्शन काय? Maha MTB..
मयुरी हगवणेंचे आरोप, महिला आयोगाला पत्र! हगवणे प्रकरणात नेमकं काय घडतंय? Maha MTB..
धार्मिक स्थळांवर Namaz पठण! तणाव निर्माण करण्याचा एक संगठित प्रयत्न | Tirupati | Pune Maha MTB..
PM Narendra Modi यांनी भेट दिलेल्या करणी माता मंदिराची गोष्ट काय ? Maha MTB..
पालघर जिल्हा चौथी मुंबई म्हणून सज्ज होत असताना पालघरमधील आरोग्य, शिक्षण, नियोजनात्मक विकासासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकाराच्या समन्वयातून सुरु असलेल्या विकासकामाचा आढावा घेत जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांची दैनिक मुंबई तरुण भारतने घेतलेली ..
Tej Pratap Yadav यांची RJD आणि परिवारातून हकालपट्टी! | Lalu Prasad Yadav Maha MTB..
मिठी नदी घोटाळ्यात दिनो मोरियाचं कनेक्शन काय? Maha MTB..
२४ मे २०२५
International Booker Prize वर आपले नाव कोरणाऱ्या Banu Mushtaq यांची जीवनकहाणी! | Maha MTB..
एकनिष्ठ कार्यकत्याच्या गळ्यात पडणार नगरसेवक पदाची माळ Maha MTB..
२८ मे २०२५
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक उत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. ते कमालीचे यशस्वीही ठरले. मात्र, या कारवाईने बावचळून गेलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची जी चूक केली, त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. पुरावे मागणार्या ..
‘आत्मनिर्भर भारत’ हा उपक्रम का आवश्यक होता, याचे उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान मिळाले. याच उपक्रमाअंतर्गत भारत आता प्रगत मध्यम लढाऊ विमाने देशातच उभारणार आहे. पाकिस्तानला चीन ‘स्टेल्थ टेक्नोलॉजी असलेली पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने देण्याच्या तयारीत ..
२६ मे २०२५
ग्रामीण बँक नावाने बांगलादेशात काही सहकारी बँका उभ्या केलेल्या मोहम्मद युनूस यांना त्याबद्दल ‘नोबेल’ पुरस्कारही देण्यात आला. यावरून या पुरस्काराची प्रतिष्ठा किती खालावली आहे, ते स्पष्ट होते. कारण, अशा बँका चालविणारे अनेक सहकारमहर्षी महाराष्ट्राच्या ..
पाकने आजवर नेहमीच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा वापर काश्मीरप्रश्न मांडण्यासाठी केला. याच व्यासपीठावरून भारताने आता पाकला खडे बोल सुनावले आहेत. भारताची शिष्टमंडळे जगभरात पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा जगभर फाडत आहेत. भारताने आजवर संयम दाखवला, ..
new India seems to have succeeded in establishing itself as a reliable economic partner at the global level सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील वाढीने भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी दिली. भारतात उद्योगांना अनुकूल असे वातावरण आहेच, त्याशिवाय केंद्र सरकारची ..
२३ मे २०२५
Opposition to the amendments in the Waqf Act was just an excuse Muslim League Trinamool Congress पश्चिम बंगालमधील धर्मांध मुस्लिमांचे ते राज्य बांगलादेशात विलीन करून विशाल बांगलादेश निर्माण करण्याचे मनसुबे लपून राहिलेले नाही. त्यासाठी सीमावर्ती ..
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक उत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. ते कमालीचे यशस्वीही ठरले. मात्र, या कारवाईने बावचळून गेलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची जी चूक केली, त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. पुरावे मागणार्या देशाबाहेरील तसेच, देशांतर्गत देशविरोधी शक्तींसाठी सरकारने ते तयार ठेवले आहेत...
जगभरातील विद्यापीठं ही खरं तर ज्ञानार्जनाचा अथांग पसरलेला महासागरच. केवळ पुस्तकी शिक्षण नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशादिग्दर्शनाचे महत्कार्य या विद्यापीठांच्या माध्यमातून अगदी प्राचीन काळापासून अविरतपणे सुरू आहे. पण, सध्या विशेषकरून अमेरिकेतील विद्यापीठे हे विद्यार्जनापेक्षा विरोध प्रदर्शनाची केंद्र म्हणून कुप्रसिद्ध झाल्याचे दिसून आले. या विद्यापीठांत वारंवार इस्रायलविरोधी आणि पॅलेस्टाईन-‘हमास’च्या समर्थनार्थ होणारी नारेबाजी, आंदोलने यामुळे परिस्थिती चिघळली. परिणामी, ट्रम्प सरकारनेही गेल्या ..
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. गौरी गोडसे आणि न्या. सोमाशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने नुकतेच खदिजा शेख या विद्यार्थिनीच्या वकिलाला तिच्या जामिनासाठीचा अर्ज तातडीने दाखल करण्यास सांगितले. "या विद्यार्थिनीला परीक्षेला बसता येईल, यासाठी हा अर्ज आम्ही आजच मंजूर करू,” असेही न्यायालयाने आश्वासन दिले. तसेच, न्यायालयाने म्हणे सरकार आणि महाविद्यालयाला फटकारले की, विद्यार्थिनीला सुधारण्याची संधी द्या. तिला गुन्हेगार का ठरवता? थोडक्यात, भारताची निंदा पाकिस्तानीचे पाय चाटूनही खदिजा आता निष्पाप रस्ता ..
शिक्षण आणि वसाहतवाद यांचा विचार एकत्रितपणे करायचा असेल, तर भारतीय संदर्भात हा विचार ब्रिटिशांच्या राजवटीपुरता मर्यादित ठेवता येत नाही. भारतीय इतिहास आणि विज्ञानाची परंपरा पाहता, आपल्याला एतद्देशीय हिंदू समाजाच्या उत्थानाचा आणि पतनाचा जो स्वाभाविक कालक्रम लक्षात येतो, त्याचा परिवर्तन बिंदू साधारण बाराव्या शतकात झालेल्या इस्लामी आक्रमणाशी जोडता येतो. भारतीय ज्ञानपरंपरा ही जर इथल्या ऐहिक प्रगतीचा मूलाधार मानली, तर तिच्यातील परिवर्तने, अधोगती आणि कालानुक्रमे विस्मृती ही केवळ ब्रिटिश राजवटीचा परिणाम म्हणून ..
जगदंबेच्या लीला अपरंपार आहेत. तिच्या पराक्रमाच्या अनेक कथा सर्वांनाच ज्ञात आहेत. जशा तिच्या पराक्रमाच्या कथा आहेत, तशाच भगवान महादेवांना प्राप्त करण्यासाठी केलेल्या व्रतवैकल्यांच्या कथाही सुमधुर आहेत. शक्तीउपासनेमध्ये श्री ललिता सहस्त्रनाम, श्री दुर्गा सप्तशती आणि सौन्दर्यलहरी या ग्रंथांना विशेष महत्त्व. त्यापैकी श्री ललिता सहस्त्रनामाच्या उत्पत्तीचा हा कथाभाग..