Repair of MHADA buildings before monsoon पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींच्या दुरुस्तीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्वसन मंडळ (म्हाडा) यांना उद्देशून पाठवलेल्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
Read More
राज्याचे जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण मंजूर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मजूर करण्यात आल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. मंगळवार, दि. २९ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे धोरण मंजूर करण्यात आले. या धोरणाच्या माध्यमातून राज्यात २०४७ पर्यंत १८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ३ लाख ३० हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार असल्याचेही मंत्री राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मंत्रालय व विधीमंडळ पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री राणे बोलत
३६ दोषी मालक विकासकांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे सक्त निर्देश
मुंबई : लोअर परळ परिसरातील १,४५० मिलीमीटर व्यासाची तानसा मुख्य जलवाहिनी दुरूस्तीचे काम गुरूवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री १० वाजेपासून शुक्रवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ८ वाजेदरम्यान हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या २२ तासांच्या कालावधीत जी दक्षिण आणि जी उत्तर विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा ( water supply ) पूर्णत: तर काही ठिकाणी अंशत: बंद राहणार आहे.
मुंबईतील बहुप्रतीक्षित कामाठीपुरा पुनर्विकासाला गती देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मंगळवार दि.२ रोजी कामाठीपुरा येथील मोडकळीस आलेल्या उपकर आणि विना उपकर इमारतींच्या पुनर्विकासाचा एक भाग म्हणून जमीन मालकांसाठी भरपाई योजना जाहीर केली.
पूर्व द्रुतगती महामार्गावरील सेवा रस्ते वाहतूकयोग्य असावेत. त्यासाठी आवश्यक त्या सुधारणा योग्य ठिकाणी पुनर्पृष्ठीकरण करावे. पुनर्पृष्ठीकरण करताना सखल भागात पावसाचे पाणी साचणार नाही, याची खबरदारी बाळगावी. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. रस्त्यांच्या डागडुजीची कामे दिनांक ७ जूनपूर्वी पूर्ण करणे अनिवार्य, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई शहर बेटावरील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून यंदाचे वर्षी २१ इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. या २१ इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या १४ इमारतींचाही समावेश आहे.
राज्याच्या कारभाराचे केंद्र असलेले मंत्रालय आणि हा कारभार पाहणारे मंत्री यांच्या शासकीय निवासस्थानी मंगळवार, दि. १७ मे रोजी अचानक बत्तीगुल झाली. यानंतर या संपूर्ण प्रकरणाची राज्यभर चर्चा रंगली. यापूर्वीही मंत्रिमंडळ बैठक सुरू असताना असाच प्रकार घडला होता.
पालिका प्रशासनाची माहिती
ठाणे महापालिका आयुक्तांच्या दौऱ्यात बाब स्पष्ट
उड्डाणपूल २४ मार्चपासून १५ जूनपर्यंत वाहतूकीसाठी बंद
मान्सून परतीच्या मार्गावर असला तरी मुंबईतील खड्ड्यांची संख्या मात्र कमी झालेली नाही. त्यामुळे मुंबईतील खड्ड्यांची सद्यस्थिती, खड्डे भरण्याचे तंत्रज्ञान आणि पालिकेच्या उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...
मुंबईत ४ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीत कर्तव्यावर असताना मृत पावलेल्या मुंबई महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना प्रशासनाने मदतीचा हात दिला आहे शिवाय एक वारसाला नोकरीचे पत्रही देण्यात आले आहे. ४ सप्टेंबर रोजी मुंबईत काही ठिकाणी जलमय स्थिती झाल्याने पाण्याचा निचरा करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या 'पी दक्षिण विभागाचे सफाई कर्मचारी जगदीश परमार (५४) व विजेंद्र बागडी (४०) या दोन कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. घटनेची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्या आदेशानुसार, परमार व बागडी यांच्या क
अमृत योजनेच्या कामांमुळे खोदण्यात आलेल्या रस्त्यांची काम पूर्ण होताच दुरुस्ती करावी जेणेकरून नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना खा.ए.टी.नाना पाटील यांनी दिल्यात. ते जिल्हा नियोजन भवनात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत बोलत होते.
सतत पडणारा पाऊस व रस्त्यावरील वाहनांची वाढत्या संख्येमुळे ठाणे शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.
मुंबईतील जोराचा पावसाळा व त्यामुळे रस्त्यावर पडणारे खड्डे असे हल्ली बरेच वर्षे सुरू आहे. हे खड्डे का व कसे पडतात? त्याचे पृथक्करण करण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.
रेल्वे हद्दीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या गाळ्यांवर रेल्वे पोलिसांनी आज धडक मोहीम राबवून भर पावसात गाळे जमीनदोस्त केले.
शहरातील अतिशय महत्वाचा आणि गजबजलेला चौक म्हणून शास्त्री टॉवर चौकची ओळख आहे. याठिकाणी खरेदीसाठी मोठी गर्दी होते. चौकातील शास्त्री टॉवरवरील घड्याळ गेल्या अनेक वर्षांपासून बंदावस्थेत होते.
मनमाड रेल्वे स्थानकावर मंगळवारी, ८ मे रोजी नवीन आणि जुन्या पादचारी पुलाच्या कामानिमित्त सकाळी ७.२५ ते दुपारी १२.१५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.