Guru

अध्यापन हेच शिक्षकांच्या आयुष्याचे उत्तरदायित्व राहिले पाहिजे : सरसंघचालक श्री गुरुजी सेवा न्यास माधव सृष्टीच्या कॅन्सर केअर सेंटरचे उद्घाटन

"आरोग्य आणि शिक्षण या समाजाच्या मूलभूत गरजा आहेत. शिक्षण हे ज्ञान मिळवण्यासाठी आवश्यक आहे, तर ज्ञान प्राप्त करण्यासाठी निरोगी शरीर आवश्यक आहे. दुर्दैवाने, आज चांगले आरोग्य व दर्जेदार शिक्षण सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पूर्वी हे सेवा कार्य मानले जात होते, परंतु आता आरोग्यसेवा व शिक्षण हे दोन्हीही व्यापारी उपक्रम झाले आहेत. शिक्षणाला पूर्वी पवित्र कर्तव्य मानले जात होते, पण आज समाजात मोठा बदल झाला आहे. तरीही शिक्षकांनी हे भान ठेवले पाहिजे की अध्यापन हे त्यांच्या आयुष्याचे उत्तरदायित्वच राहिले पाह

Read More

साहित्याचे समाजात प्रतिबिंब उमटत असते : पद्मश्री नामदेवराव कांबळे

समरसता साहित्य संमेलनात विचारवंतांची उपस्थिती; समाजप्रबोधनावर भर "समरसता हा सामाजिक जीवनात जगण्याचा महत्वाचा विषय असून साहित्यात समाजाचे प्रतिबिंब उमटत असते. परिवर्तनासाठी प्रवर्तन आवश्यक आहे,म्हणूनच समाजनिष्ठ साहित्यनिर्मिती ही काळाची गरज आहे. त्यामुळे भारत अधिक सुदृढ व शक्तिशाली राष्ट्र होऊ शकतो," असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त व पद्मश्री नामदेवराव कांबळे यांनी केले. ते श्रीगुरूगोविंदसिंह साहित्यनगरी नांदेड येथील २० व्या समरसता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी बोलत होते.

Read More

वीरशैव लिंगायत हे हिंदू धर्माचाच एक भाग - अखिल भारतीय वीर शैव महासभेत पाचही जगदगुरूंचे प्रतिपादन

दावणगिरी येथे दि. २१ जून रोजी अखिल भारतीय वीर शैव महासभेचे आयोजन केले होते. त्यावेळी समाजाचे पाचही जगद्गुरु एकत्र एका व्यासपीठावर आले. सर्वच जगद्गुरु यांनी वीरशैव लिंगायत हे सनातन धर्माचाच भाग आहे असे सांगितले. श्रीशैलजगद्गुरु यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगितले की वीरशैव आणि लिंगायत हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तसेच त्यांनी वीरशैव लिंगायत हे हिंदू धर्माचाच एक भाग आहे असे या संमेलनामध्ये जाहीर केले. श्रद्धेय रंभापुरी जगद्गुरु महास्वामीजीनी वीरशैव लिंगायत मधील वेगवेगळ्या जाती हे यामध्ये फरक न करत

Read More

विठुनामाच्या घोषात संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री क्षेत्र देहू येथील जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात दर्शन घेतले. तसेच याच परिसरातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मंदिरात श्री गणेश पूजन, कलश पूजन, पाद्य पूजन करून पालखीची विधिवत प्रस्थान पूजा व आरती झाली. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील बळीराजा सुखी राहावा, सर्व नागरिकांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि महाराष्ट्राच्या यशाचा झेंडा उंच

Read More

कणकवलीच्या सद्गुरू भालचंद्र महाराज यांची गाथा मराठी रुपेरी पडदयावर

गरजवंतांचे तारणहार होत दैवी अनुभूती देण्याचं काम अनेक महान अध्यात्मिक गुरूंनी आजवर केलं आहे. ज्यांनी आपल्या जीवनात आयुष्यभर तपसाधनेत मग्न राहून तपचर्या केली आणि भक्तांची दुःखे निवारण केले असे सद्गुरू भालचंद्र महाराज ही देवत्व प्राप्त केलेली महान अनुभूती. त्यांच्या कृपेची प्रचिती आजही असंख्य भाविकांना येते. योगियांचे योगी, असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या परमहंस भालचंद्र महाराज यांचा जीवनप्रवास आता मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे. कणकवली मध्ये नुकत्याच भालचंद्र महाराज यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त, निर

Read More

रिंकू राजगुरूच्या ‘या’ चित्रपटाची ‘थर्ड आय एशियन चित्रपट महोत्सवात’ झाली निवड

'सैराट' चित्रपटातून अवघ्या एका रात्रीत स्टार झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरु लवकरच एका नव्या चित्रपटात झळकणार आहे. आत्तापर्यंत तिने ‘कागर’, ‘मेकअप’, ‘झिम्मा २’ या मराठी तर ‘२०० हल्ला हो’ (२०२१), ‘अनकहीं कहाँनिया’ (२०२१), ‘झुंड’ (२०२२), या हिंदी चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. रिंकूने ‘मनसू मल्लिगे’ या सैराटच्या कन्नड भाषेतील रिमेकमध्येही काम केले असून विविध भाषांत काम करून तिने स्वत:च्या अभिनयाची छाप सोडली आहे. दरम्यान, लवकरच आशा वर्कर्सच्या जीवनावर आधारित चित्रपटात ती झळकणार असून या चित्रपटाची न

Read More

डॉ. रत्नपारखींच्या गुरुकृपा हार्ट फाउंडेशनच्यावतीने दिवाळी स्नेहसंमेलन.

डॉ गजानन रत्नपारखी यांच्या गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनचा "पाडवा पहाट" जुहू येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ गजानन रत्नपारखी, डॉ स्मृती रत्नपारखी, डॉ प्रांजळ रत्नपारखी. डॉ ऋचा रत्नपारखी, डॉ शशांक शाह , डॉ राम चव्हाण , डॉ काटे, डॉ अशोक सिंग अणि गायक सुखविंदर सिंग यांच्या शुभ हस्ते झाले. ४०० पेक्षा जास्त डॉक्टर परिवारांनी ह्यात सहभाग घेतला. कार्यक्रमातील रांगोळी स्पर्धेत अत्यंत सुंदर आणि सामाजिक संदेश असणार्‍या रांगोळींना पारितोषिक दिले गेले. त्यात ६ वर्षाच्या मुलीं पासून ७५ वर्षाच्या आजींनी भाग घे

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121