Waves conference will shape the future of the entertainment world s jaishankar “जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद’ ही माध्यम आणि मनोरंजनविश्वाच्या भविष्याची रुपरेषा ठरवणार आहे. सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी परस्परांच्या सांस्कृतिक संवेदनशीलता जाणून जागतिक सहकार्य हाच प्रगतीचा मार्ग आहे,” असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवार, दि. 2 मे रोजी केले.
Read More
रेलटेलने क्वाड्रंट फ्युचर टेक लिमिटेडसोबत ट्रेन कोलिजन अव्हॉइडन्स सिस्टीम (कवच) प्रणालीच्या अंमलबजावणी प्रकल्पांसाठी परदेशात भारतीय रेल्वेसाठी विशिष्ट संधींचा शोध आणि वितरीत करण्यासाठी धोरणात्मक सहकार्यासाठी सामंजस्य करार केला आहे.
अमेरिकन बाजारातील आकडेवारीनुसार ' क्रूड ' (कच्च्या) तेलाच्या साठा मुबलक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर क्रूड तेलाच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. कालपर्यंत क्रूड तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती मात्र आज क्रूड तेलाच्या निर्देशांकात घट झाल्याने बाजारात तेलाच्या किंमती स्वस्त होण्याची चिन्हे आहेत.
जागतिक मंदीची साशंकता असतानाही आज क्रूड तेलाच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर कपात झाली आहे. घटलेली मागणी, युद्धजन्य परिस्थितीत शांतता निर्माण झाल्याने व लवकर युएस व्याजदरात कपातीची शक्यता धूसर झाल्याने काही प्रमाणात बाजारात क्रूड तेलाच्या किंमतीत स्थैर्य प्राप्त झाले आहे.
आंतरराष्ट्रीय दबावाने बाजारातील सोने चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अमेरिकन महागाई दरात झालेली वाढ, मध्यपूर्वेतील दबाव, इस्त्राईल व इराण यांच्यातील वाद व पुरवठ्याच्या तुलनेत मागणीत वाढ यामुळे क्रूड (Crude ) तेलाच्या बरोबरच सोने व चांदीच्या भावात वाढ झाली आहे. दुपारी युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.४१ टक्क्यांनी वाढ झाली होती. युएस स्पॉट दरात २३५३ हून अधिक वाढ झाली आहे.
फ्युचर गेमिंगवरुन भाजपने उबाठा गटाचे नेते संजय राऊतांना चांगलेच झापले आहे. संजय राऊतांनी फ्युचर गेमिंग कंपनीने भाजपला देणगी दिल्याचा आरोप केला होता. यावर आता भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी इंडी आघाडीतील एका पक्षाची पोलखोल करत राऊतांवर निशाणा साधला.
व्यापार सक्षमीकरणासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल २४ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात रियाध मध्ये वरिष्ठ नेते आणि व्यावसायिकांची भेट घेणार आहेत. गोयल सौदी अरेबियातील रियाध येथे फ्यूचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्हच्या (एफआयआय) सातव्या आवृत्तीत सहभागी होणार आहेत.
ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा आज १३ जून रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर झळकावले आहेत. पण काही पोस्टरवर “महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री” म्हणून आदित्य ठाकरे यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मुबंईमध्ये ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे.
कर्ज घेतलं की, कर्जाची रक्कम तर भरावीच लागते, तसेच त्यावर व्याजही भरावे लागते. निकडीची गरज निर्माण झाल्यावर कर्ज घेतलं जातं. काही वैयक्तिक कारणांसाठी, बँकांकडून किंवा अन्य संस्थांकडून वैयक्तिक कर्ज मिळतं, पण वैयक्तिक कर्जावर फार चढ्या दराने व्याज भरावे लागते, त्याऐवजी वित्तीय मालमत्तांवर म्हणजेच केलेल्या विविध गुंतवणुकींवर कर्ज घ्यावे. यामुळे कमी दराने व्याज भरावे लागते. खर्च वाचतो. मुदत ठेवी (बँकांत व अन्य ठिकाणी) ’जीवन विमा पॉलिसी’, ‘भविष्यनिर्वाह निधी’ (पीएफ) आणि सोनं यात दीर्घ मुदतीची गुंतवणूक करुन चांग
मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने ने फ्युचर ग्रुपच्या 'बिग बाजार' या ब्रॅण्डचा ताबा घेण्यास सुरुवात केली आहे. रिलायन्सच्या 'रिलायन्स रिटेल या नव्या कंपनीकडून हा ताबा घेतला जाणार आहे. याच व्यवहारादरम्यान बिग बाजारचे नाव बदलून आता 'स्मार्ट बाजार' केले जाणार आहे
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे हे 'राज्याचे भावी मुख्यमंत्री' असे लिहिलेले बॅनर्स लावल्याचे पहायला मिळाले. ९ फेब्रुवारी रोजी असणाऱ्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे बॅनर्स लावण्यात आले होते. विशेष म्हणजे या बॅनरबाजीमुळे राज्यात चर्चेला उधाण आलं होतं. मात्र त्या बॅनर्सवर आता शिवसैनिकांना स्प्रे मारायची वेळ आली आहे.
‘युवकांचा भारत’ ह्या विशेष सत्रामध्ये ‘माहिती तंत्रज्ञान आणि भविष्यातील भारत’ या विषयावर माध्यमतंत्र अभ्यासक इंद्रनील पोळ, ‘प्रसारमाध्यमे आणि भविष्यातील भारत’ या विषयावर पत्रकार सिद्धाराम पाटील आणि ‘सेवा कार्य आणि भविष्यातील भारत’ या विषयावर स्नेहवन प्रकल्पाचे प्रमुख अशोक देशमाने यांनी आपले विचार प्रकट केले.‘युवकांचा भारत’ ह्या विशेष सत्रामध्ये ‘माहिती तंत्रज्ञान आणि भविष्यातील भारत’ या विषयावर माध्यमतंत्र अभ्यासक इंद्रनील पोळ, ‘प्रसारमाध्यमे आणि भविष्यातील भारत’ या विषयावर पत्रकार सिद्धाराम पाटील आणि ‘सेवा
जगाला नैतिकतेचं, अध्यात्माचं - म्हणजे विश्वाच्या एकात्मतेचं मार्गदर्शन करणारा विश्वगुरू भारत हे जागतिक राजकारणातील भारताच्या सहभागाचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास माजी सनदी अधिकारी व लेखक-विचारवंत अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केला
फ्युचर ग्रुपच्या खरेदीनंतर रिटेल क्षेत्रातील हिस्सेदारी वाढली
सुशांतने केले होते भविष्याचे नियोजन!
'भारतीय अर्थव्यवस्था सुस्त जरी असेल तरीही येत्या तिमाहीत पुन्हा उभारी घेईल', असा विश्वास उद्योगपती मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला आहे. सौदी अरेबिया येथील 'फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटीव्ह'मध्ये उपस्थितांना संबोधित कराताना ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत २९ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर हा कार्यक्रम सुरू आहे. यात मुकेश अंबानी यांच्यासह भारतातील अनेक दिग्गजांचा सहभाग होता. भारतातील अर्थव्यवस्थेबद्द्ल त्यांना विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
भारतीय डाक विभागातर्फे विविध बचत ठेव योजना तसेच विमा योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात आल्या असून डाक विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून ऑनलाईन सेवेलासुद्धा प्रारंभ केला आहे.
या तीन दिवसीय उपक्रमाची चर्चा दीर्घकाळ चालू राहील. संघाच्यादृष्टीने विचार केला, तर समाजातील सर्व स्तरांना जवळ करण्याच्या दृष्टीने संघाने टाकलेले हे फार मोठे पाऊल आहे. संघाच्या पारंपरिक टीकाकारांना आणि त्यातीलही प्रामाणिक टीकाकारांना विलक्षण धक्के देणारे विषय मोहनजींच्या भाषणातून आलेले आहेत. अज्ञान, भ्रम, कलुषित बुद्धी आणि स्वार्थ यांच्या प्रभावाखाली येऊन संघाचे टीकाकार झालेल्या लोकांना खूप काही नवीन देण्याचा विषय या तीन दिवसाच्या कार्यक्रमातून झाला.
संघ जातीव्यवस्थेचे समर्थन करतो, संघ आरक्षणविरोधी आहे, संघ घटना मानत नाही, संघ मुस्लीमविरोधी आहे, संघ तिरंगा-राष्ट्रध्वजाला मानत नाही, संघ हिंसेचे समर्थन करतो, या सगळ्याच आरोपांबाबत आपली भूमिका ठामपणे सर्वांसमोर ठेवली. संघविरोधकांनी पसरवलेल्या या सर्वच गोष्टींवरील काजळी सरसंघचालकांच्या विचारांतून हटली आणि संघसत्याचा प्रकाश लखलखला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सामर्थ्यसंपन्न भारत देश हवा आहे.हे सामर्थ्य कशासाठी तर वैश्विक मानवतेसाठी हवे असल्याचे सांगत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी रा. स्व. संघाला ज्ञान, शील आणि सामर्थ्यसंपन्न भारत हवा असल्याचे स्पष्ट केले.
अमितचं लहानपणापासून एक स्वप्न होतं. स्वत:चा व्यवसाय करायचा. २००९ साली त्याने नोकरी सोडून स्वत:चा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला.