तौक्ते ते असनी: काय आहे नावांमागचे गूढ?
Read More
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर
भाजपकडून परिस्थितीचा आढावा घेताच मदतकार्यास सुरुवात
तौक्ते चक्रीवादळाने सर्वत्र हाहाकार माजविला होता,आतापर्यंत या वादळामुळे महाराष्ट्रात एकूण १३ जणांचा जीव जाण्याची वार्ता आहे.
तौक्ते चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तीन दिवसांचा कोकण दौरा करणार आहेत.
भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला
गेल्या दोन दिवसांपासून तौक्ते चक्रीवादळ चर्चेत असून मागील दोन दिवसात केरळ आणि गोवा या दोन जिल्ह्यात त्याने अधिक विध्वंस केला आहे. आतापर्यंत घर,छत कोसळने अशा एकूण ५३६ तक्रारी आल्या आहेत. तसेच हे चक्रीवादळ आता मुंबई पासून १५३ किलोमीटर वर असून भारतीय हवामानशास्त्र विभागाने मुंबई,गुजरात या विभागांना' ORANGE अलर्ट' दिला आहे.' ORANGE अलर्ट' म्हणजे अत्यंत धोकादायक परिस्थती असणे .
वादळी पाऊस सुरू झाला की मुरूड तालुक्यातील जनतेला दीर्घ खंडीत वीज पुरवठ्याची मोठी समस्या आणि भीती भेडसावत असते.आताही तौक्ते वादळामुळे वीज मुख्य वाहिनीवर दोष निर्माण झाल्याने मुरुडकर रविवार पासून अंधारात आहेत .
कोकण किनारपट्टीला धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळाने सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबईसह ठाणे-पालघर या जिल्ह्यांनाही तडाखा दिला. या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सज्ज असलेले हवाई दल.
पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे झालेल्या पडझडीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी
तौक्ते चक्रीवादळाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या काळात मच्छीमारांनी समुद्रात बोटी घेऊन जाऊ नये तसेच इतर नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये याबाबत विविध माध्यमातून आवाहन करण्यात आले होते.