ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने केलेल्या हवाई हल्यात पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भारत-पाकच्या चार दिवसांच्या हल्ल्याच्या चकमकीतील ५० वर्षातील ही सर्वात मोठी लढाई होती. युद्धात दोन्ही देशांनी एकमेकांच्या हवाई हल्ल्याच्या क्षमतेची परीक्षा घेत एकमेकांच्या लष्करी तळांवर हल्ला केला. परंतु आता उपग्रह प्रतिमांमध्ये सत्य स्पष्ट झाले आहे. युद्धादरम्यान, हल्ल्यांसाठी दोन्ही देशांनकङून क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा वापर करण्यात आला. दोन्हीही देशांनी एकमेकांना जास्तीत जास्त नुकसान पोहोचवल्याचा दावा केला. परं
Read More
(Buldhana News) काही महिन्यांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळपास १५ गावांमधील नागरिकांची केसगळती झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे कायम वातावरण आहे. अशातच आता बुलढाण्यातील बोंडगावमध्ये नागरिकांच्या बोटांची नखंही गळायला लागली आहेत. त्यामुळे पुन्हा या सर्व गावांमध्ये खळबळ उडाली आहे.
बुलढाणा : बुलढाण्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव, काठोरा, कालवड या गावांमध्ये केवळ तीन दिवसांतच नागरिकांना टक्कल ( Buldhana Takkal ) पडत असल्याचा प्रकार समोर आला होता. याचे कारण आता समोर आले आहे. केस गळती होत असलेल्या बाधीत गावांतील पाणी पिण्यास, वापरण्यास अयोग्य असल्यामुळे हा प्रकार घडून आला.
केसांची सर्वाधिक कोणती तक्रार घेऊन दवाखान्यात रुग्ण येत असतील, तर ती तक्रार म्हणजेकेस गळण्याची समस्या. लहान-मोठे, मुलं-मुली अशा सगळ्यांमध्येच केस गळणे ही तक्रार बघायला मिळते. केस गळणे, केस पातळ होणे, केस विरळ होणे, टक्कल पडणे ही उत्तरोत्तर क्रमाक्रमाने दिसणारी लक्षणे आहेत. म्हणजे पहिल्या टप्प्यातच जर याची काळजी घेतली, उपाय केले, तर पुढील लक्षणे उत्पन्न होणार नाही. त्याबद्दल आजच्या लेखातून सविस्तर जाणून घेऊयात.
प्रसिद्ध आयटी अमेरिकास्थित कंपनी Cognizant चा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. त्यानुसार तिसऱ्या सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफा १६.५ टक्यांनी कमी होऊन ५२.५ कोटी डॉलरपर्यंत खाली आला आहे. मागील वर्षी निव्वळ नफा ६२.९ कोटी डॉलरचा निव्वळ नफा कंपनीला झाला होता. कंपनीची मार्जिनल ग्रोथ ०.८ टक्यांनी वाढली असली तरी उत्पन्न ०.२ टक्यांने घटले आहे.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ( बीपीसीएल) ने सप्टेंबरमध्ये पुनरागमन केले आहे. सप्टेंबरमध्ये कंपनीला नफ्यात वाढ झाली आहे. जुलै सप्टेंबरमध्ये एकत्रित नफा ८२४३.५५ कोटींचा झाला आहे. मागील आर्थिक वर्षात ३३८.४९ कोटींचा तोटा सहन करावा लागला होता. बीपीसीएलचे करापूर्वीचे उत्पन्न ११२८.२९ कोटींवर आले आहे. मागील आर्थिक वर्षात याचवेळी कंपनीला १२३.१७ कोटींचा तोटा झाला होता.
कर्जाचा बोजा कमी होणार
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या हवालदिल शेतकऱ्यांचे दु:ख त्यांच्या बांधावर जावून समजावून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, असा एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील मोर्ले गावात हत्तींनी शेतकऱ्यांच्या बागेतली केळी फस्त केली आहेत. गेले तीन दिवस मोर्ले गावात हत्तीचा मुक्काम असून गावातील केळी, काजू बागांचे मोठे नुकसान केले आहे. विजेचे कुंपण तोडून हत्तींनी केळीच्या आणि काजू बागेत नुकसान केले आहे.
कोकणातील जलक्रीडा आणि किल्ला प्रवासी होडी २६ मे पासून ३१ ऑगस्टपर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार आहेत. मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांमध्ये पर्यटक जल क्रीडांसाठी अधिक पसंती दर्शवतात, पण मेरीटाईम बोर्डाच्या ह्या निर्णयामुळे पर्यटकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
कोरोना संकटामुळे कंपन्यांना आर्थिक तोटा
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरातील रेल्वे सेवा सोमवारपासून बंद असल्याने रेल्वेला १०७ कोटींचे नुकसान सोसावे लागले आहे.
भारतीय सागरी हद्द सीमेवर चिनी बोटींचा सुळसुळाट
अनेक मोठ्या चित्रपटांचे चित्रीकरण रद्द; नाटकं आणि चित्रपट प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलल्या
आंदोलकांनी तब्बल ८८ कोटींच्या संपत्तीचे केले नुकसान
‘बेस्ट’ उपक्रम, त्याचा परिवहन विभाग आणि त्या विभागाचा आर्थिक तोटा दिवसेंदिवस खोलवर जाताना दिसतो. त्या तोटारूपी खड्ड्यात रुतलेले ‘बेस्ट’चे चाक बाहेर कधी येणार, याचीच चिंता सध्या सर्वांना भेडसावत आहे.
दुबई फेस्टिव्हलच्या धर्तीवर मुंबई शॉपिंग मेला फेस्टिव्हल उपक्रमाच्या आयोजनासाठी महामंडळाने राबविलेली निविदाप्रक्रिया ही रितसर आणि शासनाचे हित पाहणारीच होती.
आजपासून सुरु झालेल्या या नवीन लेखमालेचा उद्देश शेअर ट्रेडिंग, त्यात होणाऱ्या चुकांबद्दल, त्यात होणाऱ्या तोट्याची कारणे आणि नफ्याची गमके याबद्दल चर्चा आहे. यातून बोध घेऊन चांगले ट्रेडिंग करणारे, सुजाण गुंतवणूकदार निर्माण झाले तरच या प्रयत्नांना यश आले, असे म्हणता येईल.
आफ्रिकेच्या 'लुंगी'ने वाजवली 'पुंगी'; भारताने कसोटी सामन्यासह मालिकाही गमावली