Various skills and opportunities in the solar energy sector ऊर्जा क्षेत्रांतर्गत सौरऊर्जा क्षेत्रात होणार्या वेगवान प्रगतीचे विविध स्तरांवर आणि विविध संदर्भात परिणाम होत आहेत. ऊर्जेची वाढती मागणी, हरितऊर्जेला पाठबळ आणि वाढता प्रचार यांमुळे सौरऊर्जा क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञान, वाढते कौशल्य व संधी मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत आहेत, त्याचाच या लेखात घेतलेला हा सविस्तर आढावा...
Read More
( Global Skills Center in Maharashtra on lines of Singapore ) महाराष्ट्रातील युवकांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देऊन, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जगभरात रोजगाराची द्वारे खुली व्हावीत, या उद्देशाने कौशल्य विकास विभाग काम करत आहे. या दृष्टीनेच कौशल्य विभागाच्यावतीने सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जागतिक कौशल्य केंद्र उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने गुरुवार, दि. 3 एप्रिल रोजी कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांची सिंगापूरचे वाणिज्यदूत ओंग मिंग फुंग यांनी मंत्रालयात भेट घेऊन चर्चा के
जगभरातील भारतीय ( India's Skills ) समुदाय देशाच्या आर्थिक विकासात सक्रियपणे योगदान देत आहेत. दिग्गज कंपन्यांमध्ये काम करणारे भारतीय असोत वा आखाती देशांमध्ये वास्तव्यास असलेले, या भारतीयांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे महत्त्व अधोरेखित करण्याचे काम अगदी नेमकेपणाने केले आहे.
‘भावनिक बुद्धिमत्ता’ हा शब्द बरेचदा आपण वाचतो, ऐकतोही. पण, त्याविषयी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला फारशी माहिती नसते. तेव्हा, आजच्या लेखातून ‘भावनिक बुद्धिमत्ते’च्या विश्वात डोकावून ही संकल्पना समजावून घेऊया.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठाला प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांचे नाव देण्यात येणार आहे. सोमवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याबद्दलची माहिती दिली.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि टाटा ट्रेंटच्या जुडियो सोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे आगामी पाच वर्षात अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले. मंत्रालय दालन येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि टाटा ट्रेंटच्या जुडियोसोबत झालेल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर मंत्री लोढा बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगं
सेलू (जिल्हा वर्धा) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनुसूचित जाती आणि जमाती विद्यार्थ्यांच्या अनुदान वाटपात अपहार करणाऱ्या प्राचार्याला निलंबित करण्याचे आदेश कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवार, दि. ८ डिसेंबर रोजी विधान परिषद सभागृहातून दिले.
स्वत्व प्रगती करणे शक्य लगेच होऊ शकते. पण दुसऱ्याला घडवणे हे निरंतर यशाचे मानक ठरते. नेतृत्व करणे ही वरकरणी सोपी गोष्ट वाटली असली तरी ती तितकीशी सोपी नाही. व्यवसायाचे नेतृत्व असल्यास तर कर्मकठीण काम. पण निश्चितच ते अशक्य नाही. आपल्या आदेशांवर कर्मचाऱ्यांना नाचवणे म्हणजे ' लीडरशीप स्किल ठरत नाही. किंबहुना प्रोत्साहित करून नवीन नेतृत्व घडवणे याला नेतृत्व म्हणतात. विविध परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घेण्याची क्षमता असलेला व्यक्ती नेहमीच यशस्वी ठरतो. कालाचे योग्य आकलन हा वस्तुनिष्ठ प्रश्न असला तरी तो शेवटी मान
कौशल्य विकास प्रशिक्षण हा भारतातील युवकांच्या जीवनात नवी पहाट आणेल. विकसित भारत घडवण्यात या प्रशिक्षणाची महत्वपूर्ण भूमिका राहील. त्या दृष्टीने महाराष्ट्राची प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांची योजना महत्वपूर्ण आहे, असे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. तर ही कौशल्य विकास केंद्र राज्यासाठी रोजगार मंदिरे ठरतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
मुंबई : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये जानेवारी ते ३१ मे २०२३ अखेर ८८ हजार १०८ नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. महारोजगार मेळावे, महास्वयंम वेबपोर्टल आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध
डोंबिवली : डोंबिवली ब्राह्मण उद्योजक व पुणे येथील व्यावसायिकांसाठी काम करणारी सुप्रसिद्ध संस्था 'दे आसरा' यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली मध्ये प्रथमच उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा दिनांक 21 एप्रिल 2023, माधवाश्रम हॉल, रोटरी शाळेजवळ, मानपाडा रोड, डोंबिवली पुर्व येथे घेण्यात येणार आहे.
राष्ट्रीय उमेदवारी प्रशिक्षण योजनेमध्ये मूळ भर हा उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेला पूरक असे मूलभूत व रोजगारपूरक प्रशिक्षण देण्यावर आहे. याला योग्य प्रमाणात प्रात्यक्षिक-सरावांची जोड दिली आहे. मुख्यत: उमेदवारांना प्रशिक्षण काळात दिल्या जाणार्या मूलभूत प्रशिक्षणामुळे त्यांची रोजगार क्षमता वाढविण्यावर प्रात्यक्षिकांसह भर दिला जातो.
2012 साली शिक्षणव्यवस्थेत सकारात्मक बदल घडवण्याच्या हेतूने शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ‘शिक्षण विवेक’हे मासिक सुरू झाले. गेल्या दहा वर्षांत ‘शिक्षण विवेक’ने विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांद्वारे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी वाचकांमध्ये एक जिव्हाळ्याचे स्थान निर्माण केले आहे. साठ हजार वाचकांपर्यंत पोहोचणार्या ‘शिक्षण विवेक’च्या दशकपूर्तीनिमित्त या आगळ्यावेगळ्या मासिकाचा परिचय करुन देणारा हा लेख...
‘स्मार्ट’ लोकांचे आपल्या अस्तित्वाकडे व ते सुरक्षित ठेवण्याकडे व्यवस्थित लक्ष असते. राजकारणात आपण अनेक न पटणार्या वा न उलगडणार्या पक्षीय युती-आघाडी पाहत असतो. त्यात कित्येक वेळा स्वार्थ दडलेला असतोच. शेवटी तो अस्तित्वाचे संरक्षण करण्याचा भाग असतो.
राज्यातील आयटीआयसह विविध तांत्रिक प्रशिक्षण संस्थांचे सक्षमीकरण करणे, दिव्यांग व्यक्ती, तृतीयपंथी, कोरोनामुळे पती गमावल्याने विधवा झालेल्या महिला अशा वंचित घटकांना कौशल्य प्रशिक्षण देणे, आरोग्य क्षेत्रात स्टार्टअप्सना चालना देणे, दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी स्टार्टअप्स विकसित करणे अशा विविध क्षेत्रात काम करण्याच्या अनुषंगाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता विभाग आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्ह ट्रस्ट यांच्यामध्ये तसेच कौशल्य विभागाच्
नवी दिल्ली : “केंद्र सरकार जम्मू-काश्मीरमध्ये १५ मंत्रालयांशी संबंधित ५३ प्रकल्प राबवित आहे. त्यामध्ये रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, कृषी, कौशल्य विकास इत्यादी विविध क्षेत्रांचा समावेश असून त्यासाठी ५८ हजार, ४७७ कोटी रूपये खर्च केला जात आहे.
दत्ताेपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षण आणि विकास बोर्ड क्षेत्रीय निर्देशालय मुंबई, (श्रम आणि रोजगार मंत्रलय, भारत सरकार) प्रादेशिक संचालनालय,मुंबई विभाग आणि सुजित महाजन व रु पाली महाजन यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय महिला सक्षमीकरण व कौशल्य वर्ग प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. या शिबीराला महिलांकडून चांगला प्रतिसाद लाभला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विविध संघटनांच्या समन्वय बैठकीत निर्धार
अभिनय कौशल्य, विनोदाचं अचूक टायमिंग, उत्तम संवादफेकीच्या जोरावर ज्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या, ते व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेते विजू खोटे...
रशियातील कझान शहरात आयोजित ४५ व्या आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राच्या श्वेता रतनपुराने कांस्यपदक पटकाविले तर तुषार फडतरे आणि ओंकार गुरव यांनी उत्कृष्ट पदक पटकावली आहे.
भारतीय वायू सेनेने पाकिस्तानवर मंगळवारी मध्यरात्री एअर स्ट्राईक करण्यात आला. या हल्ल्यात तब्बल हजार किलो स्फोटकांचा मारा करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल तिनशे दहशवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या स्वीडन देशाच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात त्यांनी अनेक दिग्गज नेत्यांची भेट घेतली आहे.