न सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने दि. ६ मे च्या मध्यरात्री पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाच्या ठिकाणावर केलेला हवाई हल्ल्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या सैन्याने सिमावर्ती भागात केलेल्या गोळीबाराने जवळपास १८ जम्मू आणि कश्मीरच्या स्थानिकाचा मृत्यू झाला. राष्ट्रीय सुरक्षेशी कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आंतर-मंत्रालयीन सचिवांची उच्चस्तरीय बैठक पार पडली.
Read More
Jallianwala Bagh मध्ये जमलेल्या नि:शस्त्र जमावावर इंग्रज अधिकारी जनरल डायर आणि डेप्युटी कमिशनर आयर्व्हिंग यांनी 50 बंदूकधारी सैनिकांसह बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी पडले, जखमी झाले. या निर्घृण हत्याकांडानंतर आधीच इंग्रजांविरोधात धगधगणारा असंतोष उफाळून आला. ही घटना घडली दि. 13 एप्रिल 1919 रोजी. उद्या या घटनेला 106 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने...
Amritsar मधील ठाकुरद्वारा मंदिरावर दोन दुचाकीवर तरुणांनी ग्रेनेडने हल्ला केला आहे. हल्ले करणारे लोक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये रात्री १५.३५ च्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. हल्लेखोर हे दुचाकीवरून आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. ही घटना अमृतसरच्या खंडवाला भागातील ठाकुरद्वार मंदिरातील ही घटना आहे. यामुळे आता संपूर्ण मंदिरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
अमृतसर सुवर्ण मंदिरापासून जेमतेम चार ते पाच मिनिटांवर असलेल्या ‘हेरिटेज स्ट्रीट’वर 30 फूट उंचीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची एका नराधमाने विटंबना केली. संविधानाची प्रतही जाळली. तेही नेमके प्रजासत्ताक दिनी! या घटनेचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांत प्रसारित झाला. ही घटना अत्यंत निंदनीय आणि भयंकरच.
Sukhbir Singh शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी बुधवारी सकाळी मुंडण केले. यावेळी दहशतवादी नारायण सिंह चौरा याने अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात तनखैया तपश्चर्या करत असलेल्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना गोळ्या घालण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना ४ डिसेंबर २०२४ रोजी घडली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर हा खलिस्तानी असल्याचे सांगण्यात येत आहे.
सोमवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी भारताचे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर हे स्वतः हिमाचल प्रदेशातील धरमशाळा येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील ‘एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धे’तील महत्त्वपूर्ण, अशा साखळी सामन्यात भारतीय क्रिकेटपटूंना प्रोत्साहित करत होते. एकीकडे धरमशाळा येथे सारे असे आनंदात असताना क्रिकेटविश्वात दुसर्या बाजूला भारताचे दिग्गज फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांचे निधन झाल्याची निधनवार्ता येऊन धडकली. ‘सरदार ऑफ द स्पिन’ पॅव्हेलियनमध्ये कायमचा परतला! त्यानिमित्ताने बेदी यांच्या क्र्रिक्रेटमधील कार
पंजाबमधील अमृतसर येथील अटारी बॉर्डरवर देशातील सर्वात उंच तिरंगा फडकणार आहे. भारताच्या सुर्वण मंदिराच्या समोर ४१८ फूट उंच राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी पुर्ण तयारी करण्यात आली आहे. दरम्यान भारताने अटारी सीमेवर बसवलेल्या तिरंग्याच्या खांबाची उंची शेजारी देश पाकिस्तानपेक्षा १८ फुटांनी वाढवली आहे. आधी भारतीय तिरंग्याच्या खांबाची उंची ३६० होती, तर पाकिस्तानच्या ध्वजाच्या खांबाची उंची ४०० फूट ठेवण्यात आली आहे.
नवी दिल्ली : खलिस्तान समर्थक फुटीरतावादी अमृतपाल सिंग यांची पत्नी किरणदीप कौर हिला बुधवारी अमृतसर विमानतळावर थांबवण्यात आले. किरणदीप कौर विमानतळावरून लंडनला पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजताच तिची चौकशी करण्यासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
खलिस्तान समर्थक आणि फुटीरतावादी अमृतपाल सिंगचा साथीदार तेजिंदर सिंग उर्फ गोरखा बाबा याला अटक करण्यात आली आहे. गोरखा बाबा हा खन्नाच्या मलौद पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या मंगेवाल गावचा रहिवासी आहे. गोरखा बाबा एकेकाळी अमृतपालचा अंगरक्षही होता.दरम्यान, पंजाब सरकारने तरणतारण आणि फिरोजपूर जिल्ह्यात इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद केली आहे. मोगा, संगरूर, अमृतसरमधील अजनाला उपविभाग आणि मोहालीच्या काही भागात निर्बंध हटवण्यात आले आहेत.
लाल किल्ल्यावरील हिंसाचारप्रकरणी एक लाख रुपयांचे बक्षीस असणार्या आणखी एका आरोपीस जेरबंद करण्यात तपास यंत्रणांना अखेर यश आले आहे.गुरज्योत सिंग (२१) असे आरोपीचे नाव असून पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवार, दि. २८ जून रोजी पहाटे अमृतसर येथून त्याला अटक केली होती.
सुप्रसिद्ध भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचे दिल्लीतील अपोलो रुग्णालयात निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. वयोमानानुसार शरीर थकत असल्याने इतर व्याधींमुळे त्यांच्यावर गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांनी दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. 'चलो बुलावा आया है' आणि 'ओ जंगल के राजा मेरी मैया को लेके आजा' आदी त्यांची गाजलेली गाणी.
पंजाबमधील संतापजनक घटना पतियाळातील भाजी बाजारात ५ निहंगा शीखांनी पोलिसांवर हल्ला केला. संचारबंदी असतानाही का फिरत आहात, असा प्रश्न विचारला असता त्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्यात एएसआय हरजीत सिंग यांचा हात कापला गेला आहे.
रवीना टंडन, भारती सिंह आणि फराह खान यांच्याविरोधात पोलीसांत तक्रार
भारत पाकिस्तान सीमेवरून अटारी आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतात घुसखोरी करत असताना सुरक्षा रक्षकांनी एक व्यक्तीला ठार केले. गेट नंबर १०३ मधून हा इसम पाकिस्तानातून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होता.
जलियाँवाला बाग हत्याकांडाला आज १०० वर्षे पूर्ण झाली. १३ एप्रिल १९१९ साली ब्रिटिश अधिकारी जनरल डायर याने अमृतसर येथील सुवर्णमंदिराजवळ असलेल्या जलियाँवाला बाग येथे सभेसाठी जमलेल्या नागरिकांवर बेछूट गोळीबार करत, हजारो नागरिकांचा जीव घेतला होता
ठीक १०० वर्षांपूर्वी याच दिवशी पंजाबच्या जलियाँवाला बागेत जमलेल्या जवळपास १० हजार नि:शस्त्र भारतीयांवर जनरल डायरच्या आदेशानुसार ब्रिटिश सैनिकांनी बेछूट गोळीबार केला. आज या घटनेच्या शताब्दीनिमित्ताने त्या हुताम्यांचं पुण्यस्मरण करूया.
पंजाबातल्या आताच्या घटनांकडे केवळ दोन संप्रदायातील संघर्षाच्या नजरेने न पाहता अधिक व्यापक परिघातून पाहणे गरजेचे ठरते.
अमृतसर येथील निरंकारी भवनावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यामागे पाकिस्तानच्या आयएसआयचा हात असल्याचे समोर आले आहे.
राजासांसी येथे निरंकारी भवनावर रविवारी करण्यात आलेल्या ग्रेनेड हल्ल्याच्या तपासादरम्यान धक्कादायक माहीती उघड होत आहे.
अमृतसरच्या राजासांसी गावातील निरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला सकरण्यात आला आहे. दोन दुचाकी स्वारांनी हा हल्ला घडवून आणला.
प्राचीन संस्कृतींचा उदय-उगम जसा प्रामुख्याने नदीकिनारी झाला, तशीच व्यापार-उदिमाला चालना दिली ती व्यापारमार्गांनी. या हजारो किमीच्या मार्गांवरुन केवळ वस्तूंची देवाणघेवाण झाली नाही, तर एकापेक्षा अनेक भिन्न संस्कृतीचा मिलाफ साधला गेला. त्याचाच एक साक्षीदार म्हणजे कोलकातापासून ते काबूलपर्यंतचा ग्रँड ट्रंक रोड, ज्याचा आज अमृतसरलाच शेवट होतो.
एकीकडे देशभर राष्ट्रीय पोलीस हुतात्मा दिन साजरा होत असताना दुसरीकडे पोलिसांना सहन करावा लागतोय जनतेचा रोष.
४८ तासानंतर अमृतसर रेल्वे अपघातासंबंधी चालकाने लेखी जबाब दिला आहे.
पुढील चार आठवड्यात पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अपघातग्रस्त ठिकाणाची त्यांनी आज पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.
दसऱ्यानिमित्त रेल्वे रुळावर उभे राहून रावण दहन पाहणाऱ्या नागरिकांचा अपघातात मृत्यू झाला आहे.
नव्याने स्थापन झालेल्या आयआयएम अमृतसरच्या जडणघडणीच्या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारीही याच प्रशासकीय मंडळावर आहे
इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेकडून हत्या करण्यात आलेल्या ३८ भारतीयांचे मृतदेह इराकची राजधानी बगदाद येथून घेवून देशाचे परराष्ट्र राज्यमंत्री जनरल वी.के. सिंग हे मायदेशी (भारतात) परतले आहेत.