उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण तंदूरमध्ये रोट्या बनवताना दिसत आहे. यावेळी तो रोट्यांमध्ये थुंकताना दिसतो. रोटी बनवणाऱ्या तरुणावर जेवणात थुंकल्याचा आरोप करत हिंदू जागरण मंचने दि.१७ डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Read More
झारखंडमधील हजारीबागमध्ये दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. पेलावल भागात राज्याची राजधानी रांचीमध्ये आयोजित 'शौर्य जागरण यात्रे'वरून परतणाऱ्या कार्यकर्त्यांवर दगडफेक करण्यात आली. तर एका महिलेसह १० जण जखमी झाले आहेत. दि. ८ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ९.४५ च्या सुमारास एका मशिदीजवळ ही घटना घडली. स्थानिक पोलीस अधीक्षक (एसपी) म्हणतात की,या प्रकरणाचा तपास केला जात आहे आणि त्या आधारे अटक केली जाईल.
विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) षष्ठपूर्ती वर्षानिमित्ताने श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२३ ते श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२४ या कालावधीत देशभरात विहिंपने आपल्या सर्व कार्यविभागांच्या सहभागाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विहिंपचा युवा संगठन कार्यविभाग व बजरंग दलाच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण देशभरात हिंदू समाजात शौर्य संस्कारांचे व्यापक जनजागरण करण्याच्या उद्देशाने आणि शिवराज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षपूर्तीनिमित्त 'श्री. छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा' आयोजित करण्यात आली आहे. मुंबई क्षेत्र म्हणजे महारा
समाजातील दुर्लक्षित महिला घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निवेदिता कच्छवा अविरत कार्यरत आहेत. पर्यायाने सरकारी नोकरी सोडून त्यांनी ‘सेवा परमो धर्मः’ हे व्रत स्वीकारले आहे. त्यांच्याविषयी...
बिहारमध्ये रोज हत्याकांड होत आहेत. त्यामुळे बिहारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. बिहारमध्ये दोन दिवसांपूर्वी एका पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती, त्यातच आता शनिवारी (१९ ऑगस्ट २०२३) दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारामध्ये काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात ‘बजरंग दल’ या संघटनेवर बंदी घालण्यात येईल, अशी जी घोषणा केली, त्याचे तीव्र पडसाद केवळ कर्नाटकमध्येच नव्हे, तर संपूर्ण देशभरात उमटले. ‘बजरंग दल’ या संघटनेची तुलना देशद्रोही ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेशी करणार्या काँग्रेस नेत्याची या निमित्ताने कीव आली. आपल्या स्वार्थासाठी एखादा पक्ष किती खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करतो, ते यानिमित्ताने जनतेला दिसून आले. बजरंग दलावर बंदी घालण्याच्या मागणीसंदर्भात तीव
रविवार, दि. ५ मार्च रोजी सकल हिूंद समाज श्रीमलंग जागरण धर्मसभा नेवाळीपाडा, कल्याण येथे होत आहे. श्रीमलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या ४० गावांतले हजारो श्रद्धाळू या सभेत सहभागी होत आहेत. प.पु. श्री नरेंद्रचार्यजी महाराज, आ. श्री राजा सिंह ठाकूर आणि जगत्गुरू संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वशंज ह.भ.प. शिरीषजी महाराज मोरे या धर्मसभेला आशीर्वचन देणार आहेत. या पार्श्वभूमीवर श्रीमलंग जागरण धर्मसभा का? याचा मागोवा घेणारा हा लेख...
सर्व हिंदू जातींना पुरोहित बनण्यासाठी दरवाजे खुले करून द्यावेत, असे म्हणणार्या छगन भुजबळ यांना माहितीच नाही की, पौरोहित्य ही हिंदू संस्कृतीत कधीही एका वर्गाची मक्तेदारी नव्हती. आजही ‘कुर्तकोटी शंकराचार्य न्यास’ आणि ‘धर्म जागरण मंच’ रा. स्व. संघ यांच्या संयुक्त विद्यमाने २०१२ पासून दरवर्षी एप्रिलमध्ये पूजा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जाते. सर्व समाजातील व्यक्तींसाठी हे प्रशिक्षण वर्ग नि:शुल्क आहेत. त्या संदर्भात...
उत्तर प्रदेशमधील आजमगढ जिल्ह्यामध्ये धर्मांतरण होत असल्याची घटना समोर आली आहे. विजय विश्वकर्मा व रमेश वर्मा हे या घटनेतील आरोपी आहेत.त्यांना धर्म परिवर्तन करण्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली आहे. 'बायबल'ची पुस्तके आणि इतर साहित्ये त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहेत.
‘स्वदेशी जागरण मंचा’ने आपल्या कार्याची ३० वर्षे पूर्ण केली आहेत. दि. २२ नोव्हेंबर, १९९१ या दिवशी मंचाची स्थापना झाली व स्वामी विवेकानंदांच्या जन्म दिवशी (दि. १२ जानेवारी, १९९२) जागरण मंचाने आपल्या स्वदेशी आंदोलनाला सुरुवात केली. कुठल्याही संस्थेच्या जीवनात ३० वर्षे तसा मोठा काळ असतो. त्यानिमित्ताने संस्थेच्या उद्दिष्टांचा, कार्याचा घेतलेला शब्दबद्ध मागोवा...
हिंदु जागरण मंचच्या कार्यकर्त्यांना कळताच घटनास्थळी पोहोचून केला निषेध
’अवरोध’ या वेबसीरिजमध्ये गोखले यांनी साकारली पंतप्रधान मोदी यांची भूमिका
आज ९ ऑगस्ट. हा दिवस ‘जागतिक मूलदिवासी दिन’ म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. परंतु, भारत आणि या जागतिक दिनाचा काही संबंध आहे का? मुळात हा दिवस कोणी? का? कशासाठी सुरू केला? साजरा होऊ लागला? हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
‘स्वदेशी जागरण मंच’ची घोषणा