२७ मे २०२५
लेखक, विचारवंतांच्या भूमिकेत ‘अर्बन जंतांची’ सक्रीय फळी | Sant Sahitya | Hindutva..
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाणचं कनेक्शन काय? Maha MTB..
मयुरी हगवणेंचे आरोप, महिला आयोगाला पत्र! हगवणे प्रकरणात नेमकं काय घडतंय? Maha MTB..
धार्मिक स्थळांवर Namaz पठण! तणाव निर्माण करण्याचा एक संगठित प्रयत्न | Tirupati | Pune Maha MTB..
PM Narendra Modi यांनी भेट दिलेल्या करणी माता मंदिराची गोष्ट काय ? Maha MTB..
पालघर जिल्हा चौथी मुंबई म्हणून सज्ज होत असताना पालघरमधील आरोग्य, शिक्षण, नियोजनात्मक विकासासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकाराच्या समन्वयातून सुरु असलेल्या विकासकामाचा आढावा घेत जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांची दैनिक मुंबई तरुण भारतने घेतलेली ..
Tej Pratap Yadav यांची RJD आणि परिवारातून हकालपट्टी! | Lalu Prasad Yadav Maha MTB..
मिठी नदी घोटाळ्यात दिनो मोरियाचं कनेक्शन काय? Maha MTB..
२४ मे २०२५
International Booker Prize वर आपले नाव कोरणाऱ्या Banu Mushtaq यांची जीवनकहाणी! | Maha MTB..
एकनिष्ठ कार्यकत्याच्या गळ्यात पडणार नगरसेवक पदाची माळ Maha MTB..
कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक 'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
२८ मे २०२५
‘आत्मनिर्भर भारत’ हा उपक्रम का आवश्यक होता, याचे उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान मिळाले. याच उपक्रमाअंतर्गत भारत आता प्रगत मध्यम लढाऊ विमाने देशातच उभारणार आहे. पाकिस्तानला चीन ‘स्टेल्थ टेक्नोलॉजी असलेली पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने देण्याच्या तयारीत ..
२६ मे २०२५
ग्रामीण बँक नावाने बांगलादेशात काही सहकारी बँका उभ्या केलेल्या मोहम्मद युनूस यांना त्याबद्दल ‘नोबेल’ पुरस्कारही देण्यात आला. यावरून या पुरस्काराची प्रतिष्ठा किती खालावली आहे, ते स्पष्ट होते. कारण, अशा बँका चालविणारे अनेक सहकारमहर्षी महाराष्ट्राच्या ..
पाकने आजवर नेहमीच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा वापर काश्मीरप्रश्न मांडण्यासाठी केला. याच व्यासपीठावरून भारताने आता पाकला खडे बोल सुनावले आहेत. भारताची शिष्टमंडळे जगभरात पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा जगभर फाडत आहेत. भारताने आजवर संयम दाखवला, ..
new India seems to have succeeded in establishing itself as a reliable economic partner at the global level सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील वाढीने भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी दिली. भारतात उद्योगांना अनुकूल असे वातावरण आहेच, त्याशिवाय केंद्र सरकारची ..
२३ मे २०२५
Opposition to the amendments in the Waqf Act was just an excuse Muslim League Trinamool Congress पश्चिम बंगालमधील धर्मांध मुस्लिमांचे ते राज्य बांगलादेशात विलीन करून विशाल बांगलादेश निर्माण करण्याचे मनसुबे लपून राहिलेले नाही. त्यासाठी सीमावर्ती ..
२१ मे २०२५
‘आपले घर’ ही संकल्पना केवळ आर्थिक सुरक्षिततेची नसून प्रतिष्ठेची, सामाजिक स्थैर्याची तसेच मानसिक स्वास्थ्याची हमी मानली जाते. महाराष्ट्रासारख्या शहरीकरणाचा सर्वाधिक वेग असणार्या राज्यात घरांची गरज म्हणूनच तीव्र झाली. गृहनिर्माण क्षेत्रातील जटील ..
आनंदाचा झरा अंतर्मनातून उगम पावतो, बाहेरून नव्हे हे तत्त्व माणसाला समजून देणारे कार्य जीवनविद्या मिशन गेली शतकभर अविरतपणे करत आहे. आज समाजात तणाव, असंतोष, स्पर्धा आणि अपयश यामुळे माणूस अस्वस्थ झाला आहे. अशा काळात ‘जीवनविद्या’ हा विचार एक संजीवनी ठरतो. जीवनातील समस्या दूर करण्याचा, आत्मशांतीचा आणि खरे सुख शोधण्याचा मार्ग ‘आत्मज्ञानात’ आहे, यावरच जीवनविद्येचा भर असतो. जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै यांनी ‘मुंबई तरुण भारत’च्या वाचकांसाठी आत्मिक आनंदाच्या प्राप्तीसाठी साधलेला हा संवाद.....
शहरातील गुलराज टॉवर ते वडोलगाव रस्त्याचे काम पुर्ण न होता ठेकेदाराला एक कोटी बिल अदा केले म्हणुन शहर अभियंता संदिप जाधव यांच्यावर कारवाई करावी या मागणी साठी पॅनल १२ च्या माजी नगरसेविका सविता तोरणे , गजानन शेळके , समाजसेवक शिवाजी रगडे व फिरोज खान हे आमरण उपोषण सुरू केले आहे. माजी नगरसेवक महादेव सोनवणे भगवान मोहिते दशरथ चौधरी रामेश्वर गवई यांच्या हस्ते बुधवारी सकाळी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन उपोषणाला सुरवात करण्यात आली आहे...
राष्ट्र सेविका समितिचा प्रवेश अभ्यास वर्ग ठाणे पश्चिम येथे नुकताच संपन्न झाला. भारतीय संस्कार शिक्षण समितिच्या शाळेत संघटनेच्या कोकण प्रांतातर्फे १३ ते २८ मे दरम्यान वर्ग भरवण्यात आला होता. वर्गात शारीरिक खेळ, व्यायाम, बौध्दिक, चर्चा, वेगवेगळ्या कार्यशाळा तसेच समृद्ध भारतीय संस्कृतीचा मागोवा घेण्यात आला...
नवी मुंबईतील वाशी परिसरातील ‘द रेस’ नावाच्या अनधिकृत डान्स बारवर काल रात्री पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली...
आज जगाची नजर भारतावर आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरचे जे धाडसी पाऊल उचलले ते सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल. मात्र दहशतवाद पाकिस्तानच्या डीएनए मध्ये खोलवर रुजलेला आहे, काही तुरळक कारवायांनी तो संपवता येणार नाही, असे मत मानवाधिकार संरक्षक, पत्रकार आणि बलुच देशभक्त मीर यार बलुच यांनी व्यक्त केले. बुधवारी त्यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले, त्यातून त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याविषयी आवाहन केले आहे...