भारतीय सेनेविरोधातील ‘Why Loiter Campaign’ मोर्चाविरोधात BJYM मुंबईचा तीव्र निषेध

    10-May-2025
Total Views | 20
 
 BJYM Mumbai
 
 
मुंबई: ( BJYM Mumbai ) BJYM मुंबईचे अध्यक्ष श्री तजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली आज BJYM मुंबईच्या प्रतिनिधी मंडळाने DCP झोन ९ श्री निमित गोयल यांची भेट घेतली आणि Why Loiter Campaign विरोधात अधिकृत तक्रार दाखल केली.
 
भारतीय सेना सध्या पाकिस्तानात दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करत असताना, या तथाकथित शांततामोर्च्याचे आयोजन केवळ देशविरोधी विचारांना चालना देणारे आहे. हा मोर्चा भारतीय सेनेच्या मनोबलावर घाला आहे.
 
डाँ केयूर प्रामाणिक ,श्री साहिल मिश्रा, श्री प्रणव सिंह ठाकूर आणि इतर कार्यकर्त्यांसह हा मोर्चा रोखण्याची मागणी करण्यात आली.
DCP श्री निमित गोयल यांनी आम्हाला विश्वास दिला आहे की अशा देशविरोधी कार्यक्रमास परवानगी दिली जाणार नाही. “राष्ट्र प्रथम – देशद्रोही विचारांना आणि सेनेच्या अपमानाला कदापि सहन केले जाणार नाही.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

'फंडींगशिवाय असा हल्ला...'; ५५ दिवस मौन बाळगल्यानंतर पहलगाम हल्ल्यावर 'एफएटीएफ'चे मोठे विधान!

काश्मीरच्या पहलगाम येथे दि. २२ एप्रिल रोजी इस्लामिक दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले. जगातील बहुतेक राष्ट्र आणि काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था भारताच्या बाजूने दहशतवादाविरोझात उभ्या आहेत. यातच आता फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) ने देखील हल्ल्याचा निषेध केलाय. पहलगामसारखा हल्ला कोणत्याही फंडींगशिवाय (निधीशिवाय) होऊ शकत नाही, असे एफएटीएफने म्हटले आहे. या सदर्भातील निवेदन एफएटीएफने नुकतेच जारी केले आहे...

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

“शिशु मंदिर हे ओडिशाच्या शिक्षण विभागातील नाडीसारखे आहे. ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारे चालवले जाणारे सरस्वती शिशु विद्या मंदिर, भारतीय पद्धती आणि मूल्यांवर आधारित सामान्य लोकांना दर्जेदार शिक्षण देण्यात अतुलनीय भूमिका बजावते,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील सरस्वती विद्या मंदिरात ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारा आयोजित प्रदेशिका प्राचार्य परिषदेच्या समारोपादरम्यान ते बोलत होते...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121