०२ जुलै २०२५
मदनलाल धिंग्रा: १ जुलैचा इतिहास बदलणारा गोळीबार | Unsung Hero Of Indian Freedom | MAHAMTB..
“Vivek Vichar Manch | नागपूर विशेष संवाद सत्र” | Maha MTB..
०१ जुलै २०२५
भारतीय अंतराळ प्रवाशांना Vyomanauts का म्हणतात? | ISRO | Maha MTB..
ठाकरे बंधू एकत्र आल्यास कोणती आव्हानं? | Maha MTB..
“Costao: एका धाडसी अधिकाऱ्याची खरी कहाणी | Nawazuddin Siddiqui ची दमदार भूमिका”..
Kailash Mansorvar Yatra : ५ वर्षांच्या अंतरानंतर कैलास मानसरोवर यात्रा कशी सुरु झाली? | MahaMTB |..
३० जून २०२५
“व्हर्च्युअल प्रॉडक्शनमध्ये करिअरची नवी दिशा – Aptech सादर करत आहे स्पेशलिस्ट ॲकॅडमी!” Maha MTB..
उत्तन-विरार सागरी मार्ग वाढवण बंदराशी जोडणार | UVSL | InfraMTB | MMRDA | Maha MTB..
Kolkata Crime : South Calcutta Law Collegeच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, नेमकं काय घडलं?..
Explained : SCO Summit: Rajnath Singh refuses to sign joint document | Chandrashekhar Nene..
०३ जुलै २०२५
भारताने २०३० पर्यंत ५०० गिगावॅट हरितऊर्जा निर्मितीचे लक्ष्य निर्धारित केले असून, २०२५च्या पहिल्या सहामाहीत देशातील अक्षय ऊर्जा उत्पादनात २४.४ टक्क्यांची भरीव वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे भारत केवळ आर्थिक महासत्ता होण्याच्याच दिशेने वाटचाल करत नाहीये, ..
1976 साली 42व्या घटनादुरुस्तीने ‘समाजवाद’ व ‘धर्मनिरपेक्षता’ हे शब्द भारतीय राज्यघटनेत समाविष्ट झाले. मात्र, यामागे तत्कालीन राजकीय हेतू अधिक होते. मात्र, सत्य हेच की, खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे शब्द मूळ संविधानात टाळले होते. आज पुन्हा एकदा ..
भारताच्या विदेशी वित्तीय मालमत्तेत 72 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आले. ही वाढ मुख्यतः थेट गुंतवणूक, विदेशी गंगाजळी तसेच, विदेशातील ठेवी यामुळे झाली आहे. याचवेळी, देशाचे ‘जीएसटी’ संकलन विक्रमी 22.08 लाख ..
लालफितीचा कारभार केवळ सरकारी कामकाजात असतो, असे नव्हे, तर न्यायालयांमध्येही त्याचा प्रभाव आहे. देशात सर्वोच्च न्यायालयापासून कनिष्ठ न्यायालयांपर्यंत कोट्यवधी खटले प्रलंबित आहेत, ते लालफितीच्या कारभारामुळेच! आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नव्या तारखा ..
जून 2025 मध्ये भारताच्या औद्योगिक विकासाला दिलासा देणारी आकडेवारी समोर आली असून, उत्पादन व्यवस्थापक निर्देशांक 14 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचत 61.0 वर स्थिरावला. ‘मेक इन इंडिया’, ‘पीएलआय योजना’ आणि सरकारच्या पायाभूत सुविधा धोरणांनी उद्योगविश्वात ..
२८ जून २०२५
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिघा येथे नव्याने उभारलेल्या जगन्नाथ मंदिराचा प्रसाद संपूर्ण राज्यभर वाटण्याचा निर्णय घेतला आहे. ‘जय श्रीराम’ या घोषणेला विरोध करणार्या ममतांनी आता ‘जय जगन्नाथ’चा नारा दिला आहे. ममता यांना एकाएकी ..
सेवानिवृत्तीनंतर आपले छंद जोपासताना समाजासाठी आणि आत्मिक समाधानासाठी कार्य करणारे अनेकजण भेटतात. त्यापैकीच एक असलेल्या विदर्भातील डॉ. रघुवीर देशपांडे यांची जीवनकहाणी.....
अहमदाबादच्या भीषण विमान अपघातानंतर हवाई वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुनश्च ऐरणीवर आला. या अपघाताची रीतसर चौकशी सुरु असून, त्यामागील कारणेही लवकरच स्पष्ट होतील. पण, या दुर्घटनेनंतर विमानतळ अधिकारी व विमान वाहतूक कंपन्यांच्या व्यवस्थापनांनाही आपल्या कार्यशैलीमध्ये सुरक्षा तसेच अन्य ग्राहकसेवांच्या अनुषंगाने आमूलाग्र बदलाची प्रक्रिया आरंभलेली दिसते...
महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वांत आघाडीचे राज्य. देशात निर्माण होणार्या एकूण विजेच्या १५ टक्के विद्युतनिर्मिती ही एकट्या महाराष्ट्रात होते. परंतु, तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने आज राज्य सरकार नवीकरणीय ऊर्जानिर्मितीवर भर देत आहे. अशातच नुकतीच राज्य सरकारने मोठी वीजदरकपात जाहीर केली. ज्यामुळे आता पुढील पाच वर्षे वीजबिल वाढणार नाही, तर कमी होणार आहे. तेव्हा राज्यातील वीज ग्राहकांना नेमका हा लाभ कसा मिळणार, यासंबंधी महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधार कंपनीचे स्वतंत्र संचालक ..
महागाई...सर्वसामान्यांना धडकी भरवणारी, तर सरकारच्या चिंतेत भर घालणारी एक अपरिहार्य बाजारपेठीय परिस्थिती. महागाई म्हणजे काय? त्यामागची ठळक कारण कोणती? यांविषयी आपल्याला सामान्यपणे माहिती असते. पण, या महागाईचेही काही प्रकारही आहेत. तेव्हा, आजच्या भागात महागाईच्या या दुष्टचक्राची विविध पैलूंतून केलेली ही कारणमीमांसा.....
नकाब हा खरं तर अनैसर्गिक पोषाख. नव्याने उदयास आलेल्या अतिरेक्यांनी देशातील महिलांवर हा हिजाब लादला. हिजाब देशाच्या संस्कृतीच्या विरुद्ध आहे. चेहरा झाकण्यापेक्षा देशाची ऐतिहासिक सांस्कृतिक अस्मिता दर्शवेल, असा पोषाख परिधान करावा,” असे खुद्द मुस्लीमबहुल कझाकस्तानचे राष्ट्रपती कासिम जोमार्ट तोकायेव यांनी म्हटले आणि आता नुकतेच सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांनी देशात चेहरा झाकणार्या हिजाब परिधानावर बंदी आणली आहे. विशेष म्हणजे, कझाकस्तानमध्ये ७० टक्के लोकसंख्या मुस्लीम आहे, हे लक्षात घ्यायला हवे...