१२ जून २०२५
Sarasbaug परिसरावर कोणाची नजर? | Pune Municipal Corporation | Bakri Eid | Maha MTB..
Raj Thackeray आणि Devendra Fadanvis यांची भेट! ठाकरें बंधूंच्या युतीचं काय? | Maha MTB..
काय आहे Brigade 313? ज्यावर उत्तर देण्यास पाकिस्तानी नेत्यांनी केली टाळाटाळ | Maha MTB..
इस्लामिक अंधश्रद्धांची पोलखोल करणारे संत कबीर कोण होते ? | Kabir Jayanti 2025 | MahaMTB..
Operation Honeymoon मुळे Sonam अटकेत! मेघालय पोलिसांनी कसा लावला Raja Raghuvanshi च्या हत्येचा छडा..
शरद पवार गटातील मामा-भाच्याच्या मनात नेमकं काय शिजतंय? | Maha MTB..
सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्पाची मुहूर्तमेढ | Sindhudurga | Watertourism | Nitesh Rane Maha MTB..
१० जून २०२५
Sonam Raghuvanshiच Raja Raghuvanshiच्या हत्येची खरी मास्टरमाइंड? Maha MTB..
Thug Life Movie Review: कमल हासन - मणिरत्नमचा जादू हरवला? Maha MTB..
लोकलचे बंद दरवाजे मृत्यू रोखणार ? | Mumbai local | Train accident | Maha MTB..
१६ जून २०२५
ज्या भारताने कोणे एकेकाळी देशाची भूक भागवण्यासाठी विदेशासमोर हात पसरले होते, तोच भारत आज विक्रमी अन्नधान्य उत्पादन देशात घेत आहे. भारतात विक्रमी तांदूळ उत्पादन होण्याची शक्यता अमेरिकी कृषिविभागाने वर्तवली आहे. तांदळाचे विक्रमी उत्पादन ही केवळ कृषी ..
१४ जून २०२५
कम्युनिस्ट पक्षाकडून भारतातील पक्षांना सेक्युलर आणि लोकशाहीवादी असल्याचे प्रमाणपत्र मिळण्याचा हास्यास्पद काळ खरं तर केव्हाच इतिहासजमा झाला. आता नव्या भारताचे हे युग असून, त्यात देशभक्ती नावाचे एकच नाणे चलनात आहे. मात्र, मार्क्सवादीच नव्हे, तर सर्व ..
१३ जून २०२५
अन्य धर्मीयांच्या तुलनेत जगभरात मुस्लिमांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याचा ‘प्यू रिसर्च सेंटर’चा अहवाल नुकताच जाहीर झाला. पण, या अहवालातील निष्कर्षांकडे केवळ लोकसंख्यावाढीच्या दृष्टिकोनातून न बघता, यामागील झुंडीचे धर्मांध राजकारण समजून घेणेही ..
११ जून २०२५
‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानात लपलेले दहशतवाद्यांचे आका, त्यांचे मिंधे असलेले लष्कर आणि शरीफ सरकारचेही पुरते कंबरडे मोडले. पण, त्याचसोबत मोदी सरकारने परदेशात पाठवलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांनीही पाकिस्तानच्या नापाक कृत्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर ..
देशातील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या पक्षाने केंद्र सरकारला पत्र लिहून देशातील माओवादी आणि नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम थांबविण्याची नुकतीच मागणी केली. एवढेच नाही तर सरकारने या नक्षलवाद्यांना ठार मारण्याचा ‘घटनाबाह्य कार्यक्रम’ ..
“2030 पर्यंत महाराष्ट्राच्या एकूण वीज गरजेपैकी 52 टक्के वीज ही अपारंपरिक ऊर्जास्रोतांमधून निर्माण केली जाईल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच व्यक्त केला. आजघडीला महाराष्ट्र आपल्या गरजेच्या 35 टक्के इतकी विद्युतनिर्मिती हरितऊर्जेच्या ..
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) टप्पा क्रमांक २.० या योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करीत योजनेच्या ऑनलाईन नोंदणीला अधिक गती देण्याची गरज आहे. यासाठी प्रशासनाला लोकप्रतिनिधींनी सहकार्य करण्याचे आवाहन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले...
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(एमएमआरडीए)ने ठाणे जिल्ह्यातील मोघरपाडा येथे एकूण १७४.०१ हेक्टर क्षेत्रफळ जमीन अधिकृतपणे ताब्यात घेतली आहे. या जागेवर जागतिक दर्जाचा, एकात्मिक मेट्रो कार डेपो उभारण्यात येणार आहे. हा डेपो मेट्रो ४, ४ए, १० आणि ११ या मार्गिकांसाठी एक केंद्रीय संचालन व देखभाल केंद्र असून, सीएसएमटी ते मीरा रोड दरम्यान एकूण ५५.९९ किमीच्या मेट्रोमार्गाचे संचालन येथून होईल...
विशेष प्रतिनिधी कर्नाटक सरकारने जात सर्वेक्षणासाठी १६५ रुपये खर्च केले आहेत. मात्र, आता नव्याने जात सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे यापूर्वीच्या सर्वेक्षणासाठी खर्च झालेल्या १६५ कोटी रुपयांचे काय, असा सवाल केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते भुपेंद्र यादव यांनी सोमवारी भाजप मुख्यालयात झालेल्या पत्रकारपरिषदेत केला आहे...
वसई-विरारमधील गेल्या २० वर्षांतील बॅकलॉग भरून काढायचा असल्यास जसे विधानसभेत परिवर्तन केले तसेच महानगरपालिकेतही करावे लागेल, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. सोमवार, १६ जून रोजी वसई येथे आयोजित आ. स्नेहा दुबे पंडित यांच्या भाजप जनसंपर्क कार्यालयाच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अभिनेता आमिर खानने जवळपास आठवड्यानंतर प्रतिक्रिया दिली. भारत पाकिस्तान सीझफायरनंतर आणि भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकच्या दहशतवादी तळांवर प्रत्युत्तर देणाऱ्या कारवाईनंतरच त्याचं वक्तव्य समोर आलं. मात्र, या वक्तव्याच्या काही तासांनंतरच 'सितारे जमीन पर' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यामुळे नेटिझन्सकडून त्याच्यावर टीकेची झोड उठली...