१९ ऑगस्ट २०२५
कॅमेऱ्याने विश्व टिपणारे फोटोग्राफर आपल्याला सगळीकडे दिसतात, परंतु त्यांच्या भावविश्वात सुरू असते एक आगळी वेगळी भ्रमंती. काळाच्या ओघात फोटोग्राफी या क्षेत्रामध्ये काय बदल झाले ? आजच्या तारखेला कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास होत असताना, फोटोग्राफी ..
नेमकं काय आहे हे प्रकरण, एआयच्या मदतीनं पोलिसांनी गुन्हेगाराच्या मुसक्या कशा आवळल्या, पोलिसांना ३६ तासांत हिट-अँड-रन प्रकरण उलगडण्यास एआयने कशी मदत केली?..
१८ ऑगस्ट २०२५
ट्रम्प-पुतिन भेटीदरम्यान नेमकं काय घडलं? झेलेन्स्कीसोबतच्या चर्चेत काय ठरलं? ऐका आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
देशामध्ये काही डाव्या संघटनांनी जाणीवपूर्वक एक नेरेटिव स्थापित केलाय. तो म्हणजे स्वातंत्र्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS चं काहीच योगदान नाही. डॉ. केशव बलिराम हेडगेवार त्या काळात काँग्रेसमध्ये सक्रिय कार्यकर्ते होते. असहकार आंदोलन सुरू ..
चला फिरुया एसटीने भाग ५ : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ..
गणेश २१ पत्री – म्हणजे भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी म्हणजे आपल्या गणेशोत्सवाच्या फक्त पहिल्या दिवशीच्या पूजेत गणपतीला वाहिली जाणारी २१ प्रकारच्या झाडे, झुडपे, वनस्पतींची पानं आणि त्यांची नावे, विविध उपयोगाविषयी माहिती देणारी ही मालिका हिंदू धर्मातील ..
१६ ऑगस्ट २०२५
सीमेवर प्राणांची आहुती देत, देशाचे रक्षण करणारे आपले सैनिक. आपल्या कुटूंबापासून दूर राहून सण विसरुन सीमेचे रक्षण करतात. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतच्या सैनिकांना कुटूंबाचे प्रेम, जिव्हाळा पोहोचवतो, तो कुणाल सुतावणे. नमस्ते ..
स्वातंत्र्यदिन विशेष : जागतिक आव्हानांपुढे भारत कसा उभा राहिला? ऐका आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
धारावी पुनर्विकास प्रकल्पातील पात्र औद्योगिक आणि व्यावसायिक गाळेधारकांना, धारावी पुनर्विकास प्राधिकरणाने एक नामी संधी दिलीये. या पुनर्विकासात मोफत मिळणाऱ्या म्हणजेच पात्र व्यासायिकांना २२५चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळाचा गाळा आता या घेता येणार ..
२२ ऑगस्ट २०२५
सरकारी निर्णय वा धोरणाला असलेला विरोधकांचा विरोध हा स्थलकालानुसार व्यक्त झाला पाहिजे. आंदोलने आणि घोषणाबाजी या रस्त्यावर करण्याच्या गोष्टी आहेत, संसदेच्या सभागृहात नव्हे. तेथे विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचे कामकाज होऊ शकत नसेल, तर तो जनतेच्या पैशाचा ..
२१ ऑगस्ट २०२५
रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा देणार्या शास्त्रीजींचा काळ कधीच इतिहासजमा झाला. आता न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यावरही मंत्रिपद न सोडणार्या नेत्यांचा काळ आहे. अशा निलाजर्या नेत्यांसाठी कायद्याचा असूडच कामी येतो. ..
२० ऑगस्ट २०२५
‘आम्ही म्हणजे मराठी, आम्ही म्हणजे महाराष्ट्र’ हा ‘ठाकरे ब्रॅण्ड’च्या भ्रमाचा भोपळा काल ‘बेस्ट’ पतपेढी निवडणुकीत पुरता फुटला. पण, ज्या ‘बेस्ट’ला उबाठाच्या भोंगळ आणि भ्रष्ट कारभाराने अवकळा आली, आज त्याच ‘बेस्ट’च्या युनियन पतपेढीच्या निकालाने, तुम्ही ..
निवडणुकीतील चुकीच्या मतदान आकडेवारीची ‘सीएसडीएस’ने जाहीर कबुली देऊन माफीनामा सादर केला. पण, आता तिच आकडेवारी तावातावाने फेकत आरोपांची राळ उडवणार्या राहुल गांधींनीही देशाची जाहीर माफी मागावी. ‘राफेल’, ‘पेगासस’ आरोप प्रकरणातही तोंडघशी पडलेल्या राहुल ..
रघुजी राजे यांची तलवार ही केवळ ऐतिहासिक वस्तू नाही, तर ‘स्व’चा इतिहास सांगणारे एक जाज्वल्य प्रतीक आहे. पूर्वीच्या सरकारांनी अशी प्रतीके दडवून ठेवण्यात धन्यता मानली आणि ब्रिगेडी इतिहासकारांनी अशा प्रतिकांच्या सत्यतेबाबत शंका व्यक्त करण्याची रितच ..
बिहारमध्ये काँग्रेसची ‘मतदार हक्क यात्रा’ ही लोकशाही रक्षणासाठी नसून राजकीय ढोंगाचाच एक भाग आहे. निवडणूक आयोगावर दररोज करण्यात येणारे आरोप, ‘एसआयआर’ला होत असलेला विरोध आणि मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताना, राहुल गांधींनी पुन्हा ‘भारत जोडो’ ..
आर्य या नावावर या देशात अनेकदा राजकारण झाले व आजही होत आहेत. आर्य नेमके कोण हा प्रश्न पडवा इतक्या नवनवीन भ्रामक कथा रचल्या जातात. मात्र, असत्याचा अंधार कितीही गडद असला, तरीही सत्याच्या प्रकाशाला गिळंकृत करण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी नसते. असा सत्याचा एक प्रकाशकिरण म्हणजेच डॉ.भारती सुदामे यांचे मी आर्यपुत्र हे पुस्तक! या पुस्तकाचा त्यातील ज्ञानाचा घेतलेला आढावा.....
"मी आणि एनडीए आघाडीचे उमेदवार राधाकृष्णन यांच्यामध्ये उपराष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होणार आहे. सामाजिक न्याय विरुद्ध रा. स्व. संघ असा तिचा अजेंडा आहे”, असे इंडिया आघाडीचे उपपंतप्रधानपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी म्हणाले. सुदर्शन कोणत्या सामाजिक न्यायाबद्दल बोलले? तोच न्याय का? जो ‘सलवा जुडूम’च्या विरोधात त्यांनी दिला होता? की, त्यांनी दिलेल्या निर्णयामुळे भोपाळ गॅसगळती कांडातील पीडितांना न्यायाची दारे बंद झाली होती, तो न्याय? याच अनुषंगाने बी. सुदर्शन रेड्डी आणि त्यांच्या समर्थकांच्या विचारमतांचा घेतलेला ..
सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शालेय शिक्षणाबरोबरच निरंतर शिक्षणाचीसुद्धा अत्यंत आवश्यकता आहे आणि त्यासाठी ग्रंथालयांचा विकास, ग्रंथांचा प्रसार होऊन, सर्वसामान्य भारतीयांसाठी ज्ञानाची दारे उघडी ठेवली पाहिजेत. त्यांना वाचन करण्याकरिता प्रवृत्त केले पाहिजे, हा विचार भारतामध्ये डॉ. रंगनाथन यांनी सर्वप्रथम रुजविला, जोपासला, वाढविला आणि त्याकरिताच आपले आयुष्यही झिजविले. ग्रंथालय शास्त्राचे प्रणेते म्हणून ते ओळखले जातात. नुकतीच त्यांची जयंती झाली. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला मागोवा.....
तीन लाख कोटी, सगळ्यांच्या डोयात हाच आकडा घुमत होता. गेल्या आठवड्यात आदित्यने आपल्या रविवारच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या चर्चेला येणाऱ्या सगळ्यांना एक बातमी व्हॉट्सअॅपवर पाठवली होती. ‘परप्लेसिटी’ नावाच्या तीन वर्षे जुन्या कंपनीने, गूगलचे ‘क्रोम’ हे तंत्रज्ञान विकत घेण्यासाठी ३५ अब्ज डॉलर्स म्हणजे तीन लाख कोटी रुपयांची बोली लावली होती. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एका कंपनीने, तंत्रज्ञान क्षेत्रातील एका महारथी कंपनीला दिलेले हे आव्हान सगळ्यांना विचार करायला लावणारे होते...
घनिष्ठ मैत्रीची इच्छा व्यक्त करीत भारताच्या दौऱ्यावर आलेले चीनचे परराष्ट्रमंत्री, लगोलग अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले. तिकडे चीन-पाकिस्तान संबंध पोलादासारखे मजबूत होते आणि राहतील अशा आणाभाका झाल्या. हिंदी चिनी भाई-भाईच्या घोषणांच्या मागून भारताशी दगाबाजी करणारा चीन, भारतीय स्मृतीतून अजून गेलेला नाही. त्यात चीनच्या अशा वागण्यामुळे त्याच्याविषयीचा संशय अधिकच वाढतो. अर्थात चीन तसाच राहिला असला तरी, काळानुसार भारत कितपत बदलला आहे आणि झपाट्याने बदलत असलेल्या भूराजकीय समीकरणात भारत टिकू शकेल काय? ..