०८ जुलै २०२५
Saif Ali Khanची हजारो कोटींची प्रॉपर्टी 'शत्रू संपत्ती' म्हणून जप्त होणार? | MahaMTB..
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेल्या Girmitiya समुदयाचा इतिहास काय आहे? Maha MTB..
०७ जुलै २०२५
किन्नरांवर धर्मांतरासाठी दबाव; विरोधानंतर चालत्या रेल्वेतून फेकल्याचा आरोप | Transgender | Hindu..
परदेशी अभ्यासकांना पंढरपूरची वारी कशी दिसली? | Maha MTB..
ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला काँग्रेसची दांडी! नेमकं कारण काय? Maha MTB..
समस्यांचे गाव महापालिकेची २७ गावांबाबत उदासीनता..
रायगड किल्ला 'छत्र निजामपूर ग्रामपंचायत' या नावाने ओळखला जाणे ही दुर्दैवी बाब - आ. गोपीचंद पडळकर..
वडाळ्याच्या 'प्रतिपंढरपूर' विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी! | Maha MTB..
०४ जुलै २०२५
दिशा सालियन प्रकरणावर काय म्हणाले आमदार राम कदम? Maha MTB..
१५ जुलै २०२५
अखेर मिझोरामची राजधानी आयझॉल भारतीय रेल्वेच्या नकाशावर आली. बैराबी-सैरांग रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होऊन आयझॉल रेल्वेने जोडले जाणे, ही केवळ एका प्रकल्पाचीच पूर्णता नाही, तर ईशान्य भारताच्या विकासातील नवी क्रांती आहे. जिथे रस्ते उभारणेही कठीण, तिथे ..
१३ जुलै २०२५
मतदानाचा हक्क हा लोकशाहीचा आत्मा! हा अधिकार केवळ देशाच्या नागरिकांचाच. मात्र, बिहारसारख्या राज्यात मतदारयाद्यांमध्ये घुसखोरांची नावे आढळून आल्याने खळबळ उडाली. निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या ‘पडताळणी’ मोहिमेने ही गंभीर बाब उघड केली. ही प्रक्रिया म्हणजे ..
११ जुलै २०२५
शशी थरूर यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला असून, थरूर यांनी ५० वर्षांपूर्वी काँग्रेसने देशात आणलेल्या आणीबाणीचा निषेध करतानाच त्यावर कठोर शब्दांत भाष्य करत, भारताच्या इतिहासातील तो ‘काळा अध्याय’ असल्याचे स्पष्टपणे ..
१० जुलै २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा ‘सर्वोच्च नागरी सन्मान’ प्रदान करण्यात आला असून, भारत-नामिबिया दरम्यान चार महत्त्वाचे करार झाले. हा फक्त औपचारिक दौरा नव्हता, तर आफ्रिकेतील भारताच्या वाढत्या उपस्थितीचे ते द्योतक आहे. भारताने आफ्रिकेतील देशांसोबत ..
०९ जुलै २०२५
शिवसेनेच्याच सत्ताकाळात मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला. परळ, लालबाग आणि गिरगावसारख्या मराठी वस्तीतच नंतर गगनचुंबी टॉवर, टुमदार मॉल्स विकसित झाले. याच काळात ठाकरेंची ‘नवीन मातोश्री’ही दिमाखात उभी राहिली. पण, गिरणी कामगाराला मात्र त्याच्या हक्काचे ..
महाराष्ट्रातील भाषावादाच्या पार्श्वभूमीवर, “देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा असून, प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावे,” अशी रा. स्व. संघाची जाहीर भूमिका परवा अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी प्रांत प्रचारकांच्या बैठकीनंतर आयोजित ..
ल्या काही महिन्यांत डिजिटल अरेस्ट घोटाळे झपट्याने वाढत आहेत. डिजिटल अरेस्ट पीडितांनी त्यांच्या आयुष्यातील संपूर्ण बचत गमावल्याचे आपण ऐकतो. अशातच आता एका ४० वर्षीय कर्नाटकातील महिलेला डिजिटल अरेस्ट घोटाळ्यात तब्बल ३.१६ कोटी रुपये गमवावे लागले आहेत. गुन्हेगारांनी स्वतःला एनसीआरपीचे अधिकारी आणि सरकारी वकील म्हणून तिच्यावर दबाव आणत ही फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे...
केडीएमसी हद्दीतील 65 अनधिकृत बांधकाम इमारतीमधील रहिवासियांनी महापालिका प्रशासनाने घरे खाली करण्याच्या नोटीसा पुन्हा पाठविल्या आहेत. या विरोधात दाद मागण्याकरिता इमारतीमधील रहिवासी 15 जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलन करून राज्य सरकारचे या प्रकरणी लक्ष वेधणार आहेत...
गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात बांधण्यात येत असलेल्या रेडिओ क्लब जेट्टीचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. मंत्री नितेश राणे यांनी मंगळवार, १५ जुलै रोजी याबद्दलची माहिती दिली...
(Vaishnavi Hagawane Case) वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणांमध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अकरा आरोपींविरुद्ध १६७० पानांचे दोषारोपपत्र (चार्जशीट) पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणात वैष्णवीाचा हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोपावरुन आरोपींविरोधात बावधन येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता...
भारतीय अभियांत्रिकीने वेधले जगाचे लक्ष जपानमधील ओसाका येथील वर्ल्ड एक्स्पो २०२५ मध्ये भारतीय रेल्वेच्या अभियांत्रिकी आविष्काराने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. याठिकाणी उभारण्यात आलेल्या भारतीय पॅव्हेलियनने जपानी अभ्यागतांकडून विशेष उत्साहाने विक्रमी संख्या आकर्षित केली आहे. यावेळी उपस्थित नागरिकांना काश्मीर मधील चिनाब रेल्वे पूल तसेच इतर अभियांत्रिकी अविष्कारांसमवेत कॅमेरात कैद होण्याचा मोह आवरत नसल्याची एक चित्रफीत भारतीय रेल्वेने आपल्या समाजमाध्यमांवर शेअर केली...