१५ जुलै २०२५
The East India Company :भारतावर राज्य करणारी ईस्ट इंडिया कंपनी आता एका भारतीयाच्या मालकीची! Maha MTB..
KDMC 27 Village Video Series Part 8 – Gharivali | Janhavi Morye | Maha MTB..
डाव्यांच्या लिखाणाची पोलखोल करणाऱ्या इतिहासकार Meenakshi Jain कोण आहेत? | Rajya Sabha | MahaMTB..
C. Sadanandan Master यांची थक्क करणारी जीवनकहाणी | Kerala | Rajya Sabha..
छत्रपतींच्या किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश! मविआच्या आमदारांना दुःख? आ. राम कदम यांचा सवाल..
KDMC 27 Village Video Series Part 6 – Golavali | Janhavi Morye..
पाण्यासाठी भोपरवासियांची वणवण Maha MTB..
शिवकालीन दुर्गवैभवाचा सातासमुद्रापार डंका! | Maratha Military Landscapes | MahaMTB..
०८ जुलै २०२५
Saif Ali Khanची हजारो कोटींची प्रॉपर्टी 'शत्रू संपत्ती' म्हणून जप्त होणार? | MahaMTB..
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेल्या Girmitiya समुदयाचा इतिहास काय आहे? Maha MTB..
१८ जुलै २०२५
जनतेची दिशाभूल करून मते मिळविण्याची आपली शक्ती घटत चालली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत कदाचित पराभवाला सामोरे जावे लागेल, याची जाणीव ममता बॅनर्जी यांना झालेली दिसते. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी आता मतांच्या बेगमीसाठी बंगाली भाषेच्या अस्मितेचा ..
१७ जुलै २०२५
पाकिस्ताननेही हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित कपूर घराण्याची पेशावरमधील पिढीजात हवेली बरीच वर्षे सुरक्षितरित्या सांभाळली होती. पण, स्वत:ला सुशिक्षित भद्रलोक म्हणविणारे आणि ‘नोबेल’ पुरस्काराने नावाजलेली व्यक्ती प्रमुखपदी असताना बांगलादेशी सरकारने ..
१६ जुलै २०२५
“2030 सालापर्यंत भारतात ‘ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स’ मार्फत 28 लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे,” असे प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच केले असून, उच्च शिक्षण, डिजिटल कौशल्ये आणि धोरणात्मक पाठबळ यांमुळे भारत जागतिक कंपन्यांसाठीचे ..
अखेर मिझोरामची राजधानी आयझॉल भारतीय रेल्वेच्या नकाशावर आली. बैराबी-सैरांग रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होऊन आयझॉल रेल्वेने जोडले जाणे, ही केवळ एका प्रकल्पाचीच पूर्णता नाही, तर ईशान्य भारताच्या विकासातील नवी क्रांती आहे. जिथे रस्ते उभारणेही कठीण, तिथे ..
१३ जुलै २०२५
मतदानाचा हक्क हा लोकशाहीचा आत्मा! हा अधिकार केवळ देशाच्या नागरिकांचाच. मात्र, बिहारसारख्या राज्यात मतदारयाद्यांमध्ये घुसखोरांची नावे आढळून आल्याने खळबळ उडाली. निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या ‘पडताळणी’ मोहिमेने ही गंभीर बाब उघड केली. ही प्रक्रिया म्हणजे ..
११ जुलै २०२५
शशी थरूर यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला असून, थरूर यांनी ५० वर्षांपूर्वी काँग्रेसने देशात आणलेल्या आणीबाणीचा निषेध करतानाच त्यावर कठोर शब्दांत भाष्य करत, भारताच्या इतिहासातील तो ‘काळा अध्याय’ असल्याचे स्पष्टपणे ..
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाची संघटना द रेसिस्टन्स फ्रंटला (टीआरएफ) अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने परदेशी दहशतवादी संघटना (एफटीओ) व विशेष नामांकित जागतिक दहशतवादी (एसडीजीटी) म्हणून घोषित केले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या या निर्णयाचे स्वागत करत तो भारत-अमेरिका दहशतवादविरोधी सहकार्याचा ठोस पुरावा असल्याचे म्हटले आहे...
भारतात आरेखन करून बांधलेली पहिली डायव्हिंग सपोर्ट व्हेसल (डीएसव्ही) आयएनएस निस्तार शुक्रवारी भारतीय नौदलात औपचारिकपणे समाविष्ट करण्यात आली...
पश्चिम बंगालमध्ये सध्या कायद्याचे नव्हे तर तृणमूल काँग्रेसच्या क्रौर्याचे राज्य आहे. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ‘गुंडा टॅक्स’मुळे गुंतवणूकदार येण्यास तयार नसून या क्रौर्यापासून बंगालच्या जनतेला मुक्ती मिळणे गरजेचे आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दुर्गापूर येथील जाहिर सभेत केला...
कल्याणमध्ये एक जीबीएसचा संशयित रुग्ण आढळून असून त्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी दिली...
विशेष प्रतिनिधी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी दिल्लीतील त्यांच्या अधिकृत निवासस्थानातून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोख रक्कम जप्त केल्याच्या प्रकरणात त्यांना दोषी ठरवणाऱ्या अंतर्गत समितीच्या अहवालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे...