२८ जुलै २०२५
श्रावणमासात भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी जायचे आहे? भीमाशंकरला जाणारे एसटीचे मार्ग नेमके कोणते? जाणून घेऊया चला फिरुया एसटीनेच्या दुसऱ्या भागात...
बामियानच्या बुद्ध मूर्त्यांचा इतिहास काय आहे? आणि तालिबानी राजवटीनं त्यांचा विध्वंस का आणि कसा घडवून आणला?..
पंतप्रधान मोदींच्या मालदीव दौऱ्याविषयी जाणून घ्या चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
२७ जुलै २०२५
ஆசியாவின் மிகப்பெரிய குடிசைப் பகுதியான தாராவி எப்படி உருவானது...? அந்த நேரத்தில் மற்ற மாநிலங்களிலிருந்து மும்பைக்கு வந்து இப்போது மூத்த குடிமக்களாக இருக்கும் தாராவி குடியிருப்பாளர்கள், தாராவியின் மறுசீரமைப்பிலிருந்து தங்கள் எதிர்கால சந்ததியினருக்கான ..
२६ जुलै २०२५
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करून त्यांचा अर्बन नक्षली अजेंडा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे, असा आरोप जेएनयूमधील राष्ट्रवादी विचारांच्या मराठी विद्यार्थ्यांनी केला...
थायलंड विरुद्ध कंबोडियात युद्ध सुरू झालं ते एका शिव मंदिरावरुन पण काय आहे या लढाई मागील इतिहास? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
पोटगीसाठी सुप्रीम कोर्टात गेलेल्या या उच्चशिक्षित महिलेचं प्रकरण सध्या बरंच चर्चेत आहे. यासोबतच याप्रकरणात सरन्यायाधीश गवई यांनी केलेली टिप्पणी चर्चेचा विषय ठरलीय. तर पोटगीसंदर्भातील हे प्रकरण नेमकं आहे काय? यातील महिलेने कोणते दावे केले? सरन्यायाधीश ..
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार? अजितदादांचं काय ठरलं?..
कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक 'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
पहलगाममध्ये दहशतवादी शिरलेच कसे, पुलवामामध्ये स्फोटके आलीच कशी, यांसारखे प्रश्न काँग्रेस नेत्यांकडून अशा प्रकारे विचारले जातात, जणू काँग्रेसच्या राजवटीत देशात कधी दहशतवादी घुसलेच नव्हते किंवा पाकिस्तानातून स्फोटके आलीच नव्हती. मुंबईवरील २६/११ हल्ला, ..
‘ऑपरेशन सिंदूर’ या आठ तासांच्या अचूक, संयमित आणि धडकी भरवणार्या कारवाईने भारताने आपल्या लष्करी धोरणातील नव्या पर्वाची सुरुवात केली. पाकला चोख प्रत्युत्तर देताना भारताने कारवाईचा नवा मार्ग निवडला. या कारवाईमुळे फक्त सीमारेषेवरच नव्हे, तर लष्कराच्या ..
एकेकाळी भारताच्या संपूर्ण आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक रचनेचा र्हास करणार्या ब्रिटिश साम्राज्याला आज, स्वतंत्र भारताशी समान अटींवर मुक्त व्यापार करावा लागतो आहे, हाच काव्यगत न्याय. ज्या इंग्लंडने भारताचा वापर स्वतःच्या देशाची भर करण्यासाठी केला, ..
२४ जुलै २०२५
लोकसभेचे कामकाज हे नियमानुसार चालते. तेथे सत्तारूढ पक्षाचीही मनमानी चालत नाही. त्यामुळे राहुल गांधी यांचे आरोप हे बिनबुडाचे ठरतात. गेली दोन दशके लोकसभेचे सदस्य राहूनही त्यांनी तेथील कामकाजाची आणि नियमांची माहिती करून घेतलेली नाही. त्यात ज्यांचा ..
२३ जुलै २०२५
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाढदिवसानिमित्त केलेली प्रशंसा हा त्यांच्या ढोंगीपणाचा भाग. कारण, फडणवीस यांच्यावर वैयक्तिक आणि विकृत टीका करण्यात हेच दोन नेते सर्वांत पुढे होते. आता राजकीय आणि अन्य कारणांमुळे त्यांना ..
लोकशाही ही जनतेच्या विश्वासावर उभी असते. पण, जेव्हा निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच बेजबाबदार वर्तन करतात, तेव्हा ती व्यवस्था डळमळीत होते. मागील आठवड्यातील काही घटनांनी अशाच चिंताजनक स्थितीची चाहूल दिली. अशा घटना सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह ..
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात २२ एप्रिल ते १७ जून दरम्यान कोणताही संवाद झाला नाही, असे सांगून परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी ट्रम्प यांच्या ‘मध्यस्थी’ दाव्याची हवा सोमवारी लोकसभेत काढली...
एकेकाळी ज्याच्या डॉलर्सवर अखिल जगाचा विश्वास होता, त्या अमेरिकेने आज त्यांच्या आर्थिक अधःपतनाची कबुली स्वतःच दिली आहे. राष्ट्रीय कर्ज निवारण्यासाठी ‘व्हेनोम’ आणि ‘पेपल’ यांसारख्या मोबाईल पेमेंट सुविधांमार्फत लोकवर्गणी स्वीकारण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. ३६.७ ट्रिलियन डॉलर्सच्या राष्ट्रीय कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेने ‘लोकवर्गणीतून कर्जफेड’ या मोहिमेची सुरुवात केली. या मोहिमेमध्ये अमेरिकेच्या सामान्य नागरिकांकडून राष्ट्रीय कर्ज निवारण्यासाठी चक्क निधी मागितला जात आहे. ही ..
निसर्गसौंदर्याने नटलेल्या आणि अध्यात्माची शाल पांघरलेल्या नाशिकमध्ये औद्योगिकीकरणाचा सुरेख मिलाफ झालेला दिसतो. तिथे विसावलेल्या प्रत्येक सत्ताकाळातील पाऊलखुणा पावलापावलावर ठळकपणे उमटलेल्या सहज दिसून येतील. वनवासाला निघालेले प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता येथे वास्तव्यास राहिले, तर दुसरीकडे नाशिकमध्ये वास्तव्याला आलेल्या आनंदीबाई जोशी यांनी नवसाला पावल्याने नवश्या गणपती मंदिराचा जीर्णोद्धार केला. तिकडे चांदवडमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी रेणुकामातेचे मंदिर आणि रंगमहाल बांधत वास्तुकलेचा अद्भुत..
विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांना केंद्र सरकारकडून हाती घेण्यात आलेल्या ‘जनऔषधी योजने’चा सर्वाधिक लाभ होत असल्याचे आढळून आले आहे. याचाच अर्थ या राज्यांच्या बाबतीत केंद्रातील मोदी सरकार कोणताही दुजाभाव करीत नसल्याचे दिसून येत आहे. राजकीय सीमांचा विचार न करता, त्यापलीकडे जाऊन मोदी सरकार ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हे लक्षात ठेऊन कार्य करीत असल्याचे यावरून दिसून येते...
पहलगाममध्ये दहशतवादी शिरलेच कसे, पुलवामामध्ये स्फोटके आलीच कशी, यांसारखे प्रश्न काँग्रेस नेत्यांकडून अशा प्रकारे विचारले जातात, जणू काँग्रेसच्या राजवटीत देशात कधी दहशतवादी घुसलेच नव्हते किंवा पाकिस्तानातून स्फोटके आलीच नव्हती. मुंबईवरील २६/११ हल्ला, मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट, चीन व पाकिस्तानने बळकाविलेली भारताची भूमी यांसारखी असंख्य उदाहरणे काँग्रेसच्या नाकर्त्या राजवटीचे पुरावे आहेत. पण, काँग्रेसला दोष देण्यात अर्थ नाही; कारण हा आता पाकिस्तानवादी पक्ष बनला आहे...