१३ मे २०२५
कॉफीचा कप, AI भविष्यवाणी आणि १२ वर्षांच्या नात्याचा शेवट! नेमकं काय घडलं? Maha MTB..
भारत-पाकिस्तान युद्धात DGMO ची भूमिका काय? Maha MTB..
"बॉर्डर: देशभक्तीची शौर्यगाथा गाण्यांतून उलगडताना" |Maha MTB..
मुंबई मेट्रो ३च्या प्रवासात मुंबईकर एकदम खुश ! | MMRCL | Mumbai Metro3 | InfraMTB | Maha MTB..
Buddha Purnima 2025 : बुद्धांचा समृद्ध वारसा भारताने कसा जपला? Maha MTB..
Buddhapurnima 2025 : बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर कसा झाला ? Maha MTB..
India-Pakistan Tensions : युद्ध तर जिंकू पण आस्तीनातल्या सापांचं काय कराल? | Operation Sindoor..
"सेहमतची गाथा: एक गुप्तहेर, एक आई, एक अदृश्य वीरांगणा“ Maha MTB..
०९ मे २०२५
S-400 Missile ने Pakistan चा हल्ला हाणून पाडला! भारताचं Operation Sindoor सुरुच Maha MTB..
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला रहिवाशांचा पाठिंबा वाढतोय यामुळेच आता धारावीतील सर्व्हेक्षण अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी धारावी बचाव आंदोलनाला जुमानत नसल्याचे लक्षात येताच राजकीय विरोधकांनी धारावीतील व्यावसायिकांची दिशाभूल करण्यास सुरुवात ..
२० मे २०२५
International Monetary Fund has significantly adding 11 new conditions for pakistan आजवर तब्बल 25 वेळा ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’कडून पाकिस्तानला वित्तीय साहाय्य मिळाले. पण, ऐन संघर्षकाळात आणखीन एक अब्ज डॉलर्सचा निधी पाकला मंजूर होताच, भारताने त्यावर ..
१९ मे २०२५
भारताची सागरी खाद्यान्नाची निर्यात यावर्षी १७.८१ टक्के इतकी वाढली असून, आता तो चौथा सर्वांत मोठा उत्पादक देश म्हणून ओळखला जात आहे. भारताची या क्षेत्रात विस्ताराची अफाट क्षमता असून, देशाला लाभलेली ७ हजार, ५०० किमीपेक्षा जास्ती लांबीचा किनारपट्टी ..
१६ मे २०२५
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर एकाएकी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपण मध्यस्थ म्हणून काम करत असून, भारत-पाक यांच्यातील युद्धबंदी आपणच घडवून आणली, असा दावा केला. भारतातल्या विरोधकांनीही लगेचच उन्मादी होत, भारतीय नेतृत्वावर प्रश्न उपस्थित ..
१५ मे २०२५
‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असतानाच ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने पाकिस्तानला एक अब्ज डॉलर्सचा निधी मंजूर केला. त्यावर टीका होत असतानाच, आता मदतीचा दुसरा हप्ताही पाकच्या पदरात टाकला. बांगलादेशालाही कर्जरुपी खैरात वाटण्याचा निर्णय झाला. म्हणूनच प्रश्न उपस्थित ..
१४ मे २०२५
काश्मीरला मुळात ‘प्रश्ना’चे स्वरुप प्राप्त करुन दिले ते पाकिस्तानने. त्यात संयुक्त राष्ट्रासह अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या हस्तक्षेपामुळे हा प्रश्न वर्षागणिक गुंतागुतीचा झाला. पण, 2019 साली मोदी सरकारने ‘कलम 370’ रद्द करुन काश्मीरप्रश्नाच्या ..
Operation Sindoor confirms that India is the best military force in Asia ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारत ही आशियातील सर्वश्रेष्ठ लष्करी ताकद आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. भारताने आपल्या जबरदस्त लष्करी सामर्थ्याने पाकिस्तानची लंका करून टाकली. त्यामुळे मोदींच्या ..
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी दहशतवादाविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले आणि भारतीय लष्कराची ताकद सार्या जगाने पाहिली. मधल्या काळात समाजमाध्यमांवरून असेही वाचण्यात आले की, भारत पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या जाळ्यात अडकतो आहे. पण, एका पाकिस्तानी तज्ज्ञाने उलटपक्षी दावा केला की, भारत नव्हे तर पाकिस्तानच भारताच्या सापळ्यात सपशेल अडकला आहे. पाकिस्तानच्या भूराजकीय व्यवहारतज्ज्ञ डॉ. हुमा बकाई यांनीही दावा केलेला की, भारत अफगाणिस्तानातून पाकिस्तानकडे वाहणार्या नद्यांचेही पाणी रोखणार ..
ज्योती मल्होत्राच्या देशविघातक कृत्यांमध्ये प्रमुख पात्र आहे एहसान-उर-रहीम उर्फ दानिश. ज्याला भारत सरकारने दि. 13 मे रोजी हेरगिरीसंदर्भात भारताबाहेर हकलवले होते. दिल्लीच्या पाकिस्तान उच्चायोगामध्ये त्याची भेट ज्योती मल्होत्राशी झाली. त्यानंतर ज्योती देशविदेशांत फिरू लागली. ज्योतीचे महागड्या गाड्या आणि उंची कपडे वापरणे, महागड्या हॉटेल्समध्ये राहणे सुरू झाले. तिचे एका पाकिस्तानी व्यक्तीशी संबंध असून ती त्याच्यासोबतच बालीमध्येही फिरायला गेली होती, असेही म्हटले जाते. यावरून देशविघातक कृत्य व्हाया ‘लव्हजिहाद’ ..
विशेष प्रतिनिधी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ताब्यात घेतले आहे...
मराठी चित्रपट सृष्टीतील असंख्य कलाकारांच्या योगदानाचा गौरव करणारा "मातृभाषा सन्मान पुरस्कार" सोहळा यंदा १४ मे २०२४ रोजी मुंबईच्या रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे अत्यंत भव्यदिव्य आणि सन्मानपूर्वक वातावरणात पार पडला. नारायण देसाई फाउंडेशनतर्फे आयोजित या सोहळ्याचे उद्दिष्ट होते राष्ट्रीय पातळीवर मराठी सिनेमा संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि विकास घडवणे, तसेच सिनेसृष्टीतील गुणवंत कलाकारांना सन्मानित करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणे...
भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ मंगळवार, २० मे रोजी वीरमाता अनुराधा गोरे आणि समाजसेविका डॉ. मंजू लोढा यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांची विशेष 'सिंदूर यात्रा' आयोजित करण्यात आली होती. या यात्रेत हजारों महिलांनी पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या चिनी आणि तूर्कस्तानी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची शपथ घेतली...