३१ मे २०२५
शिक्षकांसाठी दीपस्तंभ शिक्षक महायुवा संमेलन २०२५ Maha MTB..
Shashi Tharoor यांचं इंग्रजी समजून घेण्यासाठी Donald Trump यांनी दुभाषी मागवला ? | Maha MTB..
शहीद जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबाला घाटकोपरकरांकडून ११ लाखांचा कृतज्ञता निधी Maha MTB..
धारावीकर महिलांनी गिरवले मासिक पाळी आरोग्याचे धडे | NMDPL | DSM | Maha MTB..
Vaishnavi Hagawane Case: फरार Nilesh Chavan ला नेपाळ बॅार्डरवरुन अटक! Maha MTB..
उद्धव ठाकरेंचा शिलेदार शिंदेंच्या गळाला!..
२९ मे २०२५
वैष्णवी हगवणेच्या पोस्टमोर्टम अहवालात धक्कादायक माहिती उघड! Maha MTB..
आंघोळ करणाऱ्या महिलांचाव्हिडिओ शूट! Maha MTB..
घाबरू नका ! मेट्रो 3 ची सर्व स्थानके अत्यंत सुरक्षित - अश्विनी भिडे | Maha MTB..
Snehalata Swami यांची प्रशासनिक क्रांती" Maha MTB..
०२ जून २०२५
‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय उत्पादन अभियान’ हाती घेतले आहे. हे अभियान केवळ एक सरकारी घोषणा नसून, जगाचे उत्पादन केंद्र म्हणून भारताची ओळख प्रस्थापित करण्यासाठीचा हा उपक्रम आहे. चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताला ..
2014 पूर्वी भारतात दूरसंचार धोरण अस्तित्वात होते का? हाच प्रश्न आज उपस्थित करावासा वाटतो. स्पेक्ट्रम घोटाळ्याने भ्रष्टाचाराचे नवनवीन शिखर गाठले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत केंद्र सरकारने 2014 नंतर दूरसंचार विभागाकडे लक्ष देत, संपूर्ण देशात वेगवान ..
विदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्राने देशात अव्वल कामगिरी केली असून, ही महायुती सरकारच्या कार्यक्षमतेला मिळालेली पोचपावतीच. २०३० सालापर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सची करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडला आहे. ..
२८ मे २०२५
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक उत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. ते कमालीचे यशस्वीही ठरले. मात्र, या कारवाईने बावचळून गेलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची जी चूक केली, त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. पुरावे मागणार्या ..
‘आत्मनिर्भर भारत’ हा उपक्रम का आवश्यक होता, याचे उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान मिळाले. याच उपक्रमाअंतर्गत भारत आता प्रगत मध्यम लढाऊ विमाने देशातच उभारणार आहे. पाकिस्तानला चीन ‘स्टेल्थ टेक्नोलॉजी असलेली पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने देण्याच्या तयारीत ..
२६ मे २०२५
ग्रामीण बँक नावाने बांगलादेशात काही सहकारी बँका उभ्या केलेल्या मोहम्मद युनूस यांना त्याबद्दल ‘नोबेल’ पुरस्कारही देण्यात आला. यावरून या पुरस्काराची प्रतिष्ठा किती खालावली आहे, ते स्पष्ट होते. कारण, अशा बँका चालविणारे अनेक सहकारमहर्षी महाराष्ट्राच्या ..
उत्तर सिक्कीमच्या चाट्टेन येथे रविवारी रात्री झालेल्या भूस्खलनात लष्कराचे तीन जवान ठार झाले असून नऊ जण बेपत्ता आहेत. तब्बल १,६०० पर्यटक या भूस्खलनात अडकल्याचे समजते. गुरूवार, दि. २९ मे रोजी आठ पर्यटक बेपत्ता झाले. प्रवास करत असताना त्यांचे वाहन तिस्ता नदीत कोसळले. त्यानंतर ३० मे रोजी लष्करी छावणीवर भूस्खलन झाले. ज्यामध्ये लष्कराच्या तीन जवानांचे मृतदेह सापडले...
मुंबईतील वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय म्हणून गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळ येथे वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव असून यासाठी बंदरे विभागाने याबाबतचे नियोजन पूर्ण करावे. तसेच गरजेच्या ठिकाणी जेट्टी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सोमवार, २ जून रोजी दिल्या...
युक्रेनने रशियाच्या हवाई तळांवर केलेल्या ड्रोनने हल्ल्याने संपूर्ण जग हादरलेले आहे. सीमारेषेपासून सुमारे चार हजार कमी अंतरावर असलेल्या सायबेरियातील एक हवाईतळावर हा हल्ला करण्यात आला आहे. युक्रेनने 'ऑपरेशन स्पायडर वेब' म्हणजेच ड्रोनचा एक थवा रशियाच्या पाच लष्करी हवाई तळांवर सोडला, ज्यामध्ये ४१ बॉम्बर विमाने आगीत जळून भस्मसात झाली. रशियाचे या हल्ल्यात ७ अब्ज डॉलर्सचे नुकसान सुद्धा झाले आहे...
दहशतवाद विरोधी पथक आणि महाराष्ट्र पोलिसांनी मिळून सोमवारी सकाळी पडघ्याच्या बोरीवली गावात मोठी छापेमारी केली. कुख्यात दहशतवादी साकीब नाचण याच्या घरातही छापा टाकण्यात आला. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव २०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अद्याप या कारवाईचा तपशील समोर आलेला नाही, मात्र रविवारी रशियावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर आणि सध्याच्या छापेमारीमुळे साकीब नाचणचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे...
२०१७ च्या एका प्रकरणात मंत्री नितेश राणे आणि इतर ३० जणांची सिंधुदुर्ग न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सरकारी अधिकाऱ्यावर मासे फेकल्याचा तसेच शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा त्यांच्यावर आरोप होता...