२० जून २०२५
”‘इब्लिस’ म्हणजे नेमकं काय? दिग्दर्शक आणि अभिनेत्रीचा अंतर्मुख करणारा संवाद”⸻ Maha MTB..
Israel-Iran युद्ध सुरू झाले! Iranच्या अण्वस्त्रांची ठिकाणे उध्वस्त झाली? काय घडलं? | Donal Trump..
FASTag Annual Pass: वर्षभरासाठी FASTag पास ३ हजार रूपयांत, कुठे आणि कसा मिळणार? | Maha MTB..
Kundmala Bridge Collapse : इंद्रायणीवरील पूल कोसळण्यामागे नेमकं कारण काय? | Maha MTB..
Hindi Language Compulsion: हिंदी भाषेबाबत राज्य सरकारच्या नव्या जीआरमध्ये नेमकं काय म्हटलंय?..
Keeladi Excavation : MK Stalin यांच्या आरोपांवर सांस्कृतिक मंत्रालयाने काय उत्तर दिले ? Maha MTB..
धर्मांतराच्या दबावाने ऋतुजा राजनेचा मृत्यू! नेमकं प्रकरण काय? Maha MTB..
सेक्युलर ब्रँड नव्हे; हिंदू आत्मशुद्धीचा उत्सव! | Pandharpur Vari | Varkari | Vitthal | Maha MTB..
१८ जून २०२५
अचानक सर्वच विमानांचं आपत्कालीन लँडिंग का होतंय?..
एक दशकाहून अधिक काळ Keeladi इथे सुरु असलेल्या उत्खननामध्ये दुसऱ्या शहरीकरणाच्या खुणा सापडल्या आहेत. या संदर्भात तामिळनाडू सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये सुरु असलेला वाद नेमका काय आहे? केंद्रीय सांस्कृतीक मंत्रालयाने यावर काय प्रतिक्रीया दिली ..
२२ जून २०२५
भारतातील रोजगाराच्या पारंपरिक चौकटी मोडून काढत, एक नवे ‘गिग’ अर्थव्यवस्थेचे युग साकारत आहे. एका अहवालानुसार देशात ‘ब्लू-कॉलर गिग’ नोकर्यांमध्ये तब्बल ९२ टक्क्यांनी वाढ झाली असून, ही वाढ मुख्यतः ई-कॉमर्स, फूड डिलिव्हरी आणि राईड-हेलिंग क्षेत्रांच्या ..
२१ जून २०२५
जागतिक स्तरावर भारताच्या शैक्षणिक क्षेत्राने केलेली कामगिरी ही अभूतपूर्व अशीच! जगभरातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये भारतातील 54 संस्थांचा नुकताच समावेश झाला. हे यश नव्या शैक्षणिक धोरणाचे, कौशल्य विकासाच्या दिशेने घेतलेल्या दूरदृष्टीपूर्वक ..
१९ जून २०२५
पर्यावरणीय किंवा वन्यजीवांच्या समस्यांचे आकलन पुस्तकांतून नव्हे, तर अनुभवसिद्ध निरीक्षणातून होते, हा नियम मारुती चितमपल्लींनी रुजवला. आपली मुळे शोधता शोधताच ते ‘अरण्यऋषी’ झाले...
नुकताच देशातील सूचिबद्ध कंपन्यांचा नफा ऐतिहासिक अशा उच्चांकी पातळीवर नोंदवण्यात आला असून, ‘हे सरकार उद्योगपतींचे आहे’ असा बेछूट आरोप करणार्या विरोधकांची तोंडे त्यातून बंद होतील, अशी अपेक्षा! कंपन्यांना नफा होत असेल, तर त्याचे एकूणच अर्थव्यवस्थेवर ..
१७ जून २०२५
‘बिमारू राज्य’ म्हणून हिणवल्या जाणार्या बिहारमधून विदेशात होऊ घातलेली रेल्वे इंजिनांची निर्यात ही भारताच्या औद्योगिक आत्मविश्वासाचीच नांदी! बिहारच्या लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात रेल्वे म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण असेच समीकरण रूढ झाले होते. ..
“जगातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी 50 टक्के व्यवहार हे भारतात ‘युपीआय’च्या माध्यमातून होतात,” हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सायप्रस दौर्याप्रसंगी केलेले विधान भारताच्या आर्थिक आणि डिजिटल सामर्थ्याचेच प्रतीक. त्याचे कारण म्हणजे, भारताची ‘युपीआय’ प्रणाली ..
कलेसाठी जीवन की, जीवनासाठी कला’ हा वाद तसा फार जुनाच. कला समीक्षकांनी, विचारवंतांनी यावर बरेच विचारमंथन करून ठेवले आहे. रूढार्थाने या वादाचे अंतिम उत्तर काही सांगता येत नाही परंतु, एक गोष्ट मात्र नक्की; कला हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. माणसाच्या जीवनाला अर्थ येतोच, तो त्याच्यावर झालेल्या कलेच्या संस्कारांमुळे. परंतु, याच कलेची, कलाकृतीची विटंबना व्हायला जेव्हा सुरुवात होते, तेव्हा ती समाजमनाच्या अध:पतनाचीसुद्धा सुरुवातच असते...
लोकसभा विरोधी पक्ष नेते आणि राहुल गांधी यांनी नुकतीच ‘मेक इन इंडिया’ धोरणावर टीका करताना असे म्हटले की, देशात उत्पादन घटले आहे, चीन नफ्यात आहे आणि भारतीय युवक मात्र बेरोजगार आहेत. राहुल गांधी यांचे हे विधान निख्खळ राजकीय अजेंड्यावर आधारित असून, त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने देशाच्या विकासात्मक प्रयत्नांची हेटाळणी केली जाते, तीही कोणत्याही तथ्यात्मक विश्लेषणाशिवाय...
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या समाजमाध्यमाचे नाव ‘द ट्रुथ’ असे ठेवले. मात्र, हाच आग्रह त्यांच्या धोरणांमध्ये दिसत नाही. भारत आणि पाकिस्तान युद्धाच्याबाबतीतही त्यांनी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या. मात्र, भारताने त्याची भूमिका स्पष्ट केली आहे. एकूणच ट्रम्प यांची भारताविषयीची भूमिका आणि भारताने दिलेले प्रत्युत्तर याचा घेतलेला आढावा.....
भारतातील रोजगाराच्या पारंपरिक चौकटी मोडून काढत, एक नवे ‘गिग’ अर्थव्यवस्थेचे युग साकारत आहे. एका अहवालानुसार देशात ‘ब्लू-कॉलर गिग’ नोकर्यांमध्ये तब्बल ९२ टक्क्यांनी वाढ झाली असून, ही वाढ मुख्यतः ई-कॉमर्स, फूड डिलिव्हरी आणि राईड-हेलिंग क्षेत्रांच्या विस्तारामुळे घडली आहे. भारतीय कामगारवर्गाच्या मनोवृत्तीत आणि जीवनशैलीत होत असलेल्या आमूलाग्र बदलाचे ते द्योतक आहे...
जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत ग्रामपंचायत मालमत्तांचे सर्वेक्षण, नोंदणी व संगणकीकरणाच्या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या स्थावर व जंगम मालमत्तांची एकूण ९ हजार ४७७ नोंदी ऑनलाइन प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यात येणार आहेत...