१९ ऑगस्ट २०२५
कॅमेऱ्याने विश्व टिपणारे फोटोग्राफर आपल्याला सगळीकडे दिसतात, परंतु त्यांच्या भावविश्वात सुरू असते एक आगळी वेगळी भ्रमंती. काळाच्या ओघात फोटोग्राफी या क्षेत्रामध्ये काय बदल झाले ? आजच्या तारखेला कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास होत असताना, फोटोग्राफी ..
नेमकं काय आहे हे प्रकरण, एआयच्या मदतीनं पोलिसांनी गुन्हेगाराच्या मुसक्या कशा आवळल्या, पोलिसांना ३६ तासांत हिट-अँड-रन प्रकरण उलगडण्यास एआयने कशी मदत केली?..
१८ ऑगस्ट २०२५
ट्रम्प-पुतिन भेटीदरम्यान नेमकं काय घडलं? झेलेन्स्कीसोबतच्या चर्चेत काय ठरलं? ऐका आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
देशामध्ये काही डाव्या संघटनांनी जाणीवपूर्वक एक नेरेटिव स्थापित केलाय. तो म्हणजे स्वातंत्र्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS चं काहीच योगदान नाही. डॉ. केशव बलिराम हेडगेवार त्या काळात काँग्रेसमध्ये सक्रिय कार्यकर्ते होते. असहकार आंदोलन सुरू ..
चला फिरुया एसटीने भाग ५ : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ..
गणेश २१ पत्री – म्हणजे भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी म्हणजे आपल्या गणेशोत्सवाच्या फक्त पहिल्या दिवशीच्या पूजेत गणपतीला वाहिली जाणारी २१ प्रकारच्या झाडे, झुडपे, वनस्पतींची पानं आणि त्यांची नावे, विविध उपयोगाविषयी माहिती देणारी ही मालिका हिंदू धर्मातील ..
१६ ऑगस्ट २०२५
सीमेवर प्राणांची आहुती देत, देशाचे रक्षण करणारे आपले सैनिक. आपल्या कुटूंबापासून दूर राहून सण विसरुन सीमेचे रक्षण करतात. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतच्या सैनिकांना कुटूंबाचे प्रेम, जिव्हाळा पोहोचवतो, तो कुणाल सुतावणे. नमस्ते ..
स्वातंत्र्यदिन विशेष : जागतिक आव्हानांपुढे भारत कसा उभा राहिला? ऐका आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
धारावी पुनर्विकास प्रकल्पातील पात्र औद्योगिक आणि व्यावसायिक गाळेधारकांना, धारावी पुनर्विकास प्राधिकरणाने एक नामी संधी दिलीये. या पुनर्विकासात मोफत मिळणाऱ्या म्हणजेच पात्र व्यासायिकांना २२५चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळाचा गाळा आता या घेता येणार ..
२२ ऑगस्ट २०२५
सरकारी निर्णय वा धोरणाला असलेला विरोधकांचा विरोध हा स्थलकालानुसार व्यक्त झाला पाहिजे. आंदोलने आणि घोषणाबाजी या रस्त्यावर करण्याच्या गोष्टी आहेत, संसदेच्या सभागृहात नव्हे. तेथे विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचे कामकाज होऊ शकत नसेल, तर तो जनतेच्या पैशाचा ..
२१ ऑगस्ट २०२५
रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा देणार्या शास्त्रीजींचा काळ कधीच इतिहासजमा झाला. आता न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यावरही मंत्रिपद न सोडणार्या नेत्यांचा काळ आहे. अशा निलाजर्या नेत्यांसाठी कायद्याचा असूडच कामी येतो. ..
२० ऑगस्ट २०२५
‘आम्ही म्हणजे मराठी, आम्ही म्हणजे महाराष्ट्र’ हा ‘ठाकरे ब्रॅण्ड’च्या भ्रमाचा भोपळा काल ‘बेस्ट’ पतपेढी निवडणुकीत पुरता फुटला. पण, ज्या ‘बेस्ट’ला उबाठाच्या भोंगळ आणि भ्रष्ट कारभाराने अवकळा आली, आज त्याच ‘बेस्ट’च्या युनियन पतपेढीच्या निकालाने, तुम्ही ..
निवडणुकीतील चुकीच्या मतदान आकडेवारीची ‘सीएसडीएस’ने जाहीर कबुली देऊन माफीनामा सादर केला. पण, आता तिच आकडेवारी तावातावाने फेकत आरोपांची राळ उडवणार्या राहुल गांधींनीही देशाची जाहीर माफी मागावी. ‘राफेल’, ‘पेगासस’ आरोप प्रकरणातही तोंडघशी पडलेल्या राहुल ..
रघुजी राजे यांची तलवार ही केवळ ऐतिहासिक वस्तू नाही, तर ‘स्व’चा इतिहास सांगणारे एक जाज्वल्य प्रतीक आहे. पूर्वीच्या सरकारांनी अशी प्रतीके दडवून ठेवण्यात धन्यता मानली आणि ब्रिगेडी इतिहासकारांनी अशा प्रतिकांच्या सत्यतेबाबत शंका व्यक्त करण्याची रितच ..
बिहारमध्ये काँग्रेसची ‘मतदार हक्क यात्रा’ ही लोकशाही रक्षणासाठी नसून राजकीय ढोंगाचाच एक भाग आहे. निवडणूक आयोगावर दररोज करण्यात येणारे आरोप, ‘एसआयआर’ला होत असलेला विरोध आणि मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताना, राहुल गांधींनी पुन्हा ‘भारत जोडो’ ..
छत्तीसगड मधील पथरिया गावात धर्मांतरणाचा एक प्रकार समोर आला आहे. शहरातील वॉर्ड क्रमांक १, यदुनानंद नगरमधील एका घरात प्रार्थना सभेद्वारे धर्मांतर केले जात होते...
धर्मस्थळात शेकडो मृतदेह पुरल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीचा खरा चेहरा आता उघड झाला आहे. हा व्यक्ती मंड्या येथील रहिवासी असून, चिन्नैया असे त्याचे नाव आहे...
दरवर्षी भाद्रपद महिन्यात साजरा केला जाणारा 'मारबत उत्सव' ही एक जुनी आणि अनोखी सांस्कृतिक परंपरा आहे. नागपूर येथे शनिवारी हा उत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवात अमेरिकेविरुद्धचा रोष दिसून आला. यामध्ये बडग्या म्हणजेच कचऱ्यापासून बनवलेले पुतळे असतात. यंदाचा बडग्या म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुतळे फिरवण्यात आले...
कोणत्याही कलाकृतीमधून मानवी जीवनाचा अविष्कार प्रतिबिंबित होतो. मानवी जीवनातील अनेक घटना, मूल्ये यांचे दर्शन घडते. मानवी जीवनातील पैलूंवर भाष्य करणारे चित्रपटच दीर्घकाळ लक्षात राहातात. असाच एक जगप्रसिद्ध जपानी चित्रपट म्हणजे ‘राशोमान’ ज्याच्या प्रदर्शनाला आज तब्बल ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या चित्रपटात दिग्दर्शक आकिरा कुरोसावा यांनी अक्षरश: सर्व कौशल्य पणाला लावले. त्यामुळेच इतक्या वर्षांनंतरही या चित्रपटाची जादू रसिकमनावर आहे. या चित्रपटाच्या सौंदर्याचा घेतलेला मागोवा.....
गणेशोत्सव म्हणजे चैतन्याचा सोहळा! गणरायाच्या आगमनामुळे सध्या सगळीकडे उत्साहाचे वातावरण आपल्याला अनुभवयाला मिळते. एकीकडे पर्यावरणपूरक मखर सजावटीचा विचार काहींनी सुरू केला आहे, तर दुसरीकडे खाद्यपदार्थांची लगबग परंतु, गणेशोत्सवामागचा शास्त्रविचार नेमका काय? आताच्या पिढीसाठी गणेशोत्सवाचे महत्त्व काय? या आणि अशा अनेक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांची घेतलेली विशेष मुलाखत...