२७ जून २०२५
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या हिताच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेससोबत युती करत मराठी माणसाशी आणि हिंदुत्वाशी गद्दारी केल्याचा गंभीर आरोप मुंबई भारतीय जनता पक्षाचे सचिव प्रतिक ..
२५ जून २०२५
उबाठा गटाचे नेते आ. भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा पक्षातील अंतर्गत कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत, किचन कॅबिनेटच्या सभासदांवर थेट टीकास्त्र सोडले आहे. जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांच्या बैठकीत त्यांनी पहिल्या फळीतील नेत्यांच्या निर्णयशक्तीवर ..
१३ जून २०२५
काश्मीरी फुटीरतावादी नेता शबीर अहमद शाहचा जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. २०१९ पासून दहशतवाद्यांना निधी पुरवण्याच्या प्रकरणात तो तुरुंगात होता. गेली ३५ वर्षे आपण विविध तुरुंगात आहोत, असा दावा त्याने केला आहे. “कुठल्याही प्रकारचा आरोप ..
०५ मे २०२५
उत्तर प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी राफेलवर दिलेल्या विधानावरून भाजपने काँग्रेसवर टिका केली आहे. पाकिस्तानी सैन्य सीमेपलीकडून गोळीबार करत आहे, तर सीमेच्या या बाजूने इंडी आघाडीचे नेते सैन्याला लक्ष्य करत आहेत, अशी टिका भाजपने केली आहे...
२९ एप्रिल २०२५
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करणारे पोस्टर शेअर केले आहे. भाजपने यावर प्रत्युत्तर देत काँग्रेसला लष्कर-ए-पाकिस्तान काँग्रेस असे म्हणून ‘सर तन से जुदा’ हेच काँग्रेसचे धोरण असल्याचे म्हटले आहे...
२४ एप्रिल २०२५
सरदार वल्लभभाई पटेल हयात असते तर भारताचे नुकसान करणारा सिंधू जलकरार झाला नसता,असे मत तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केले होते. लेखक रामचंद्र गुहा यांच्या “इंडिया आफ्टर गांधी” या पुस्तकात तशी आठवण नमूद करण्यात आली आहे...
थळ पाण्याला खळखळाट फार असतो,असे म्हणतात.खासदार संजय राऊतांचे वर्तनही अगदी तसेच.पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हळहळत असताना, हे त्याचे राजकारण करण्यात गुंग.या दहशतवादी हल्ल्याला भाजपचे द्वेषाचे आणि धर्माचे राजकारण जबाबदार असल्याचा दावा ..
०४ डिसेंबर २०२४
मी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..., मुंबईतील आझाद मैदानावर अशी शपथ घेणारे फडणवीस एकवीसावे मुख्यमंत्री ठरले आहेत. एक वॉर्ड अध्यक्ष ते राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. अत्यंत अभ्यासू, सुशिक्षित, धीरगंभीर आणि तितकाच ..
०७ नोव्हेंबर २०२४
" छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या क्रूर सत्तेला आव्हान दिले. आग्रा येथे जेव्हा मुघलांचे संग्रहालय बनवले जात होते.तेव्हा मी म्हटले की मुघलांचा या देशाशी काय संबंध ? या संग्रहालयाचे नाव बदला, हे संग्रहालय मराठ्यांचे आणि शिवाजी महाराजांचे ..
०९ ऑक्टोबर २०२४
महायुती सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या अनेक प्रश्नांना न्याय देण्याचे कार्य केले. या समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने अनेक योजना अंमलात आणल्या. मात्र प्रशासनाकडून केवळ या योजना कागदावरच सिमित ठेवण्यात आल्या. या योजनेचे लाभार्थी, लाभ देण्यात ..
०९ जुलै २०२५
शिवसेनेच्याच सत्ताकाळात मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला. परळ, लालबाग आणि गिरगावसारख्या मराठी वस्तीतच नंतर गगनचुंबी टॉवर, टुमदार मॉल्स विकसित झाले. याच काळात ठाकरेंची ‘नवीन मातोश्री’ही दिमाखात उभी राहिली. पण, गिरणी कामगाराला मात्र त्याच्या हक्काचे ..
महाराष्ट्रातील भाषावादाच्या पार्श्वभूमीवर, “देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा असून, प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावे,” अशी रा. स्व. संघाची जाहीर भूमिका परवा अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी प्रांत प्रचारकांच्या बैठकीनंतर आयोजित ..
०७ जुलै २०२५
भारताचा संरक्षण क्षेत्रातील प्रवास थक्क करणारा असाच असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशाने १.२७ लाख कोटींच्या संरक्षण उत्पादनाचा विक्रमी टप्पा गाठला. त्याच काळात २१ हजार, ०८३ कोटींची निर्यातही केली. विकसनशील देश ते शस्त्रास्त्रे निर्यात करणारे राष्ट्र ..
भारताने गेल्या 11 वर्षांत केवळ देशांतर्गत सुधारणा राबवल्या असे नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेत स्वतःचे महत्त्वाचे असे स्थान निर्माण केले. द्विपक्षीय करार, विदेशी गुंतवणुकीचा विक्रमी ओघ आणि धोरणात्मक भागीदारी यांमुळे भारताची विश्वासार्हता आणि जागतिक ..
०५ जुलै २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा घानाच्या संसदेत केलेले भाषण हे केवळ औपचारिक नव्हते, तर जागतिक राजकारणाच्या भविष्यासाठी ते दिशादर्शक असेच. विश्वहितासाठी ‘ग्लोबल साऊथ’चा आवाज आवश्यक आहे, या पंतप्रधानांच्या विधानातून भारताने एक स्पष्ट संदेश जगाला ..
०३ जुलै २०२५
भारताने २०३० पर्यंत ५०० गिगावॅट हरितऊर्जा निर्मितीचे लक्ष्य निर्धारित केले असून, २०२५च्या पहिल्या सहामाहीत देशातील अक्षय ऊर्जा उत्पादनात २४.४ टक्क्यांची भरीव वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे भारत केवळ आर्थिक महासत्ता होण्याच्याच दिशेने वाटचाल करत नाहीये, ..
उबरने मुंबईसाठी काही नवीन सुविधा जाहीर केल्या आहेत. या सुविधांमुळे प्रवास आणखी सोपा होणार आहे.पहिली सेवा आहे ‘मेट्रो तिकीट बुकिंग’. आता उबर अॅपमधून मेट्रो तिकीट खरेदी करता येणार. प्रवाशांना एकाच अॅपमधून कॅब आणि मेट्रोची योजना करता येईल. सुरुवातीला ही सेवा मुंबई मेट्रोच्या 1, 2A, 3 आणि 7 या लाईनसाठीच असेल...
चातुर्वर्ण्य आपल्या शरीराभोवती एक तेजोवलय असते. प्रत्येक व्यक्तीच्या तेजोवलयाचा वर्ण त्याच्या गुण, कर्म, संस्कारानुरूप राहतो. व्यक्तिगणिक असे वर्ण अनंत असतील परंतु, या सर्व वर्णवलयांची विभागणी ऋषींनी प्रमुख केवळ चार उपविभागात केली आणि प्रत्येक वलयवृत्तीनुसार साधना करणे सुलभ जावे म्हणून चातुर्वर्ण्याच्या आधारावर भारतीय समाजाची पुनर्रचनाही केली. वर्ण आधारावर केलेली मानवी समाजाची रचना म्हणजेच चातुर्वर्ण्य रचना होय...
(Donald Trump) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. अशातच ट्रम्प यांनी पुन्हा एकदा बुधवारी ९ जुलैला ८ देशांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादले आहेत. यामध्ये ब्राझीलवर सर्वाधिक ५० टक्के टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्याकडून लावण्यात आलेले हे कर 'अन्याय्य व्यापारी असमतोल' सुधारण्याच्या प्रयत्नांचा भाग असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी तब्बल २२ देशांना टॅरिफ कराबाबत पत्रं पाठवली आहे...
'सिंदूर' उड्डाणपुलामुळेकर्नाकच्या काळ्या इतिहासाची पाने पुसली गेली आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी केले आहे. गुरुवार, १० जुलै रोजी त्यांच्या हस्ते 'सिंदूर' उड्डाणपुलाचेलोकार्पण पार पडले. यावेळी ते बोलत होते...
चराचरातील ऊर्जेचा स्रोत असलेल्या आई जगदंबेच्या स्तवनाची अनेक स्तोत्रे आदि शंकराचार्य यांनी रचली. या स्तोत्रांच्या माध्यमातून त्यांनी सामान्य जनांसाठी आई भगवतीच्या उपासनेचा मार्ग सुलभ केला. आईची मानसपूजा करणार्या मंत्र मातृका पुष्पमाला स्तोत्राचा हा भावानुवाद.....