०७ जुलै २०२५
आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर आणि अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या ..
मराठी माणसाच्या स्वाभिमानावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या कोणत्याही वक्तव्याला महाराष्ट्र सहन करणार नाही, असा खणखणीत इशारा देताना भाजप आमदार आणि मंत्री आशिष शेलार यांनी झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांच्या वादग्रस्त विधानाचा विधानसभेत समाचार घेतला. ..
महाराष्ट्रात विविध भागात पारंपारिक गोंदणकला खूप प्राचीन काळापासून प्रचलित असून लोकसंस्कृतीचा भाग आहे. विवाह प्रसंगासह विविध उत्सवांमधे विविध धार्मिक चिन्हे शरीरावर गोंदून घेण्याची परंपरा राज्यात अनेक समाजांमधे आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानामुळे या ..
भटके विमुक्त कल्याणकारी परिषदेच्या (भटके विमुक्त विकास परिषदेशी संलग्न संस्था) पुढाकाराने आणि महसूल विभागाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत आज तिरोडा तहसील कार्यालयात मांग-गारुडी समाजासाठी विशेष जात प्रमाणपत्र शिबिर आयोजित करण्यात ..
राज्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कृत्रिम फुलावर बंदी घालण्यासंदर्भात पर्यावरण मंत्र्यांच्यासोबत बैठक घेऊन याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले...
राज्यामध्ये शासकीय रुग्णालयांत औषध खरेदीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली आहे. या प्राधिकरणामार्फत औषध खरेदी करण्यात येते. मात्र औषध खरेदीला विलंब होत असल्यास औषधांची तातडीने उपलब्धता होण्यासाठी स्थानिक ..
महाराष्ट्राचे सुपुत्र, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल मंगळवार, दि. ८ जुलै रोजी महाराष्ट्र विधानमंडळातर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. हा गौरव सोहळा दुपारी २ वाजता विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात ..
बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचा प्रताप; विधान परिषदेत पडसाद, निलंबनाची कारवाई छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शाळा आणि रुग्णालयाच्या बांधकामापूर्वीच ठेकेदाराला दीड कोटी वाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विधान परिषदेत त्याचे पडसाद उमटले असून, ..
०६ जुलै २०२५
(Kangana Ranaut) महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठी - हिंदी भाषेवरुन राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. सरकारकडून हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही जीआर रद्द केले. यानंतर ५ जुलै मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांचा ..
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केले महापालिका शाळांतील शिक्षकांना मार्गदर्शन! महापालिका शाळांतील शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासह विद्यार्थ्यांचा स्तर वाढवण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाने कंबर कसली असून त्याचाच एक भाग म्हणून ..
भारताचा संरक्षण क्षेत्रातील प्रवास थक्क करणारा असाच असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशाने १.२७ लाख कोटींच्या संरक्षण उत्पादनाचा विक्रमी टप्पा गाठला. त्याच काळात २१ हजार, ०८३ कोटींची निर्यातही केली. विकसनशील देश ते शस्त्रास्त्रे निर्यात करणारे राष्ट्र ..
भारताने गेल्या 11 वर्षांत केवळ देशांतर्गत सुधारणा राबवल्या असे नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेत स्वतःचे महत्त्वाचे असे स्थान निर्माण केले. द्विपक्षीय करार, विदेशी गुंतवणुकीचा विक्रमी ओघ आणि धोरणात्मक भागीदारी यांमुळे भारताची विश्वासार्हता आणि जागतिक ..
०५ जुलै २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा घानाच्या संसदेत केलेले भाषण हे केवळ औपचारिक नव्हते, तर जागतिक राजकारणाच्या भविष्यासाठी ते दिशादर्शक असेच. विश्वहितासाठी ‘ग्लोबल साऊथ’चा आवाज आवश्यक आहे, या पंतप्रधानांच्या विधानातून भारताने एक स्पष्ट संदेश जगाला ..
०३ जुलै २०२५
भारताने २०३० पर्यंत ५०० गिगावॅट हरितऊर्जा निर्मितीचे लक्ष्य निर्धारित केले असून, २०२५च्या पहिल्या सहामाहीत देशातील अक्षय ऊर्जा उत्पादनात २४.४ टक्क्यांची भरीव वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे भारत केवळ आर्थिक महासत्ता होण्याच्याच दिशेने वाटचाल करत नाहीये, ..
1976 साली 42व्या घटनादुरुस्तीने ‘समाजवाद’ व ‘धर्मनिरपेक्षता’ हे शब्द भारतीय राज्यघटनेत समाविष्ट झाले. मात्र, यामागे तत्कालीन राजकीय हेतू अधिक होते. मात्र, सत्य हेच की, खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे शब्द मूळ संविधानात टाळले होते. आज पुन्हा एकदा ..
०२ जुलै २०२५
भारताच्या विदेशी वित्तीय मालमत्तेत 72 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आले. ही वाढ मुख्यतः थेट गुंतवणूक, विदेशी गंगाजळी तसेच, विदेशातील ठेवी यामुळे झाली आहे. याचवेळी, देशाचे ‘जीएसटी’ संकलन विक्रमी 22.08 लाख ..
फ्रान्सच्या गुप्तचर संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालातून एक अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे. या अहवालानुसार, चीनने ‘राफेल’ लढाऊ विमानांबाबत जगभरात अपप्रचार करत या विमानाच्या विक्रीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मारक ठरणारी मोहीम राबविल्याचा आरोप करण्यात आला. चीनची ही मोहीम केवळ ऑनलाईनच मर्यादित नव्हती, तर चीनच्या परराष्ट्र यंत्रणांनी, विशेषतः दूतावासांनी प्रत्यक्ष राजनैतिक हस्तक्षेप करत विविध राष्ट्रांमध्ये ‘राफेल’विरोधी प्रचार करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक खुलासादेखील अहवालाने केला आहे...
शिवसेना सोडण्यापूर्वी राज माझ्याकडे आला आणि नाशिकची मागणी केली,” अशी आठवण खुद्द हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बर्याच वर्षांपूर्वी एका मुलाखतीमध्ये सांगितली होती. "नाशिक शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि कायम राहील,” असे बाळासाहेब नेहमी म्हणत. ते होते तोपर्यंत हे खरेही होते. मात्र, त्यांच्यापश्चात पक्षावर मांड ठोकलेल्या उद्धव ठाकरे यांच्या हातातून हा बालेकिल्ला पूर्णपणे सुटला आहे. त्याचा पाया राज ठाकरे, तर कळस भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी चढवण्याचे काम केले. आपल्या पहिल्याच निवडणुकीत मनसेने ..
२०१९ साली प. बंगालच्या संदेशखालीमध्ये उसळलेल्या दंगलीत तीन भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. हे हत्या प्रकरण साहजिकच ममता सरकारच्या विस्मृतीत गेले असले, तरी आता ‘सीबीआय’कडून या प्रकरणी कठोर तपास केला जाईल. दुसरीकडे कर्नाटकात घडलेली देवतांच्या मूर्तींची विटंबना असेल किंवा बिहारमध्ये मोहरम निवडणुकीवेळी निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती, यासांरख्या घटनांमध्ये सहभागी हिंदूविरोधी समाजघटकांना जन्माची अद्दल घडवली पाहिजे...
भारताचा संरक्षण क्षेत्रातील प्रवास थक्क करणारा असाच असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशाने १.२७ लाख कोटींच्या संरक्षण उत्पादनाचा विक्रमी टप्पा गाठला. त्याच काळात २१ हजार, ०८३ कोटींची निर्यातही केली. विकसनशील देश ते शस्त्रास्त्रे निर्यात करणारे राष्ट्र असा झालेला भारताचा हा प्रवास सर्वस्वी थक्क करणारा असाच आहे...
महाराष्ट्रातील शेतकरी मोठया प्रमाणावर कांदा पिकाचे उत्त्पन्न घेतात. केंद्र शासनाने या शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करावा अशी मागणी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सोमवारी केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत केली. ही मागणी मान्य झाल्यास राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे...