२९ जुलै २०२५
सेवा संस्था तर्फे नागपंचमी निमित्ताने मॉडेल स्कूल या शाळेमध्ये सर्प या विषयावर मुलांना मार्गदर्शन करण्यात आले...
वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे बॅनर, होर्डिंग्ज लावू नये तसेच वर्तमानपत्र प्रसिद्धी माध्यमांमध्ये जाहिरात देऊ नये, त्या ऐवजी सामाजिक उपक्रम आयोजित करा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केले आहे...
महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. मंगळवार, २९ जुलै रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यास मान्यता देण्यात आली...
कल्याण पूर्वेतील काही परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत असल्याने त्याविरोधात भाजपाने मंगळवारी आंदोलनाचे हत्यार उपसत मोर्चा काढला. भाजपाने महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालयावर धडक दिली. यावेळी संतप्त झालेल्या ..
वीज वितरण यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. त्यामुळे नवीन वीजजोडणीसह सर्व ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा देण्यास प्राधान्य द्यावे. सेवेच्या कृती मानकांनुसार निश्चित केलेल्या कालावधीतच सेवा द्यावी. तसेच वीजहानी ..
युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्तेप्रा डॉ आनंद गिरी यांना राजर्षी शाहू लोकरंग पुरस्कार प्रदान करण्यात आला...
चित्रपटसृष्टीच्या जगात अमेरिकेचे हॉलिवूड आहे तसे भारताचे बॉलिवूड सुध्दा प्रसिध्द आहे.मुंबईचे बॉलिवूड,हिंदी सिनेसृष्टी या संपूर्ण भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके आहेत.दादासाहेब फाळके यांच्या रुपाने मराठी माणुसच भारतीय चित्रपट सृष्टीचा ..
उबाठा गटाचे नेते अनिल परब यांनी यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर डान्स बार आणि वाळू चोरी प्रकरणी गंभीर आरोप केले होते. याच अनुषंगाने मंगळवार, २९ जुलै रोजी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर योगेश कदम यांनी यावर ..
दि.२९ पालघर लोकसभा मतदारसंघातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एन.एच ४८ घोडबंदर ते तलासरी या दरम्यानची रस्त्याची अत्यंत खराब व धोकादायक स्थिती लक्षात घेता, खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना ..
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्रामीण भागांच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. मंगळवार, २९ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामविकास, विधि व न्याय, ..
२८ जुलै २०२५
पहलगाममध्ये दहशतवादी शिरलेच कसे, पुलवामामध्ये स्फोटके आलीच कशी, यांसारखे प्रश्न काँग्रेस नेत्यांकडून अशा प्रकारे विचारले जातात, जणू काँग्रेसच्या राजवटीत देशात कधी दहशतवादी घुसलेच नव्हते किंवा पाकिस्तानातून स्फोटके आलीच नव्हती. मुंबईवरील २६/११ हल्ला, ..
२७ जुलै २०२५
‘ऑपरेशन सिंदूर’ या आठ तासांच्या अचूक, संयमित आणि धडकी भरवणार्या कारवाईने भारताने आपल्या लष्करी धोरणातील नव्या पर्वाची सुरुवात केली. पाकला चोख प्रत्युत्तर देताना भारताने कारवाईचा नवा मार्ग निवडला. या कारवाईमुळे फक्त सीमारेषेवरच नव्हे, तर लष्कराच्या ..
२६ जुलै २०२५
एकेकाळी भारताच्या संपूर्ण आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक रचनेचा र्हास करणार्या ब्रिटिश साम्राज्याला आज, स्वतंत्र भारताशी समान अटींवर मुक्त व्यापार करावा लागतो आहे, हाच काव्यगत न्याय. ज्या इंग्लंडने भारताचा वापर स्वतःच्या देशाची भर करण्यासाठी केला, ..
२४ जुलै २०२५
लोकसभेचे कामकाज हे नियमानुसार चालते. तेथे सत्तारूढ पक्षाचीही मनमानी चालत नाही. त्यामुळे राहुल गांधी यांचे आरोप हे बिनबुडाचे ठरतात. गेली दोन दशके लोकसभेचे सदस्य राहूनही त्यांनी तेथील कामकाजाची आणि नियमांची माहिती करून घेतलेली नाही. त्यात ज्यांचा ..
२३ जुलै २०२५
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाढदिवसानिमित्त केलेली प्रशंसा हा त्यांच्या ढोंगीपणाचा भाग. कारण, फडणवीस यांच्यावर वैयक्तिक आणि विकृत टीका करण्यात हेच दोन नेते सर्वांत पुढे होते. आता राजकीय आणि अन्य कारणांमुळे त्यांना ..
लोकशाही ही जनतेच्या विश्वासावर उभी असते. पण, जेव्हा निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच बेजबाबदार वर्तन करतात, तेव्हा ती व्यवस्था डळमळीत होते. मागील आठवड्यातील काही घटनांनी अशाच चिंताजनक स्थितीची चाहूल दिली. अशा घटना सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह ..
संगीताच्या माध्यमातून एकीकडे मायबाप रसिकांच्या काळजात घर करत, दुसरीकडे कलेच्या नव्या विश्वात स्वप्नांच्या शोधार्थ स्वच्छंद विहार करणार्या प्रवानंत तांबे याच्याविषयी.....
भाषा हे संवादाचे माध्यम आहे हा भाषेविषयीचा व्यावहारिक दृष्टीकोन आज सर्वमान्य दिसतो. तो योग्यही असला तरीही, यामुळे भाषा शिकण्याकडे बघण्याच्या दृष्टीकोनातही फरक हा पडतोच. संस्कृत सारख्या ज्ञानभाषा शिकण्याकडे अधिक कल वाढावा असे वाटत असेल, तर भाषा हे माध्यम व्यवहाराबरोबरच ज्ञानार्जनाचेही माध्यम झाले पाहिजे...
लोकसभेत 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चा करताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पहलगाममधील अतिरेकी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. त्यांनी पाकिस्तानवर सडकून टीका करत भारतीय लष्कराच्या धाडसाचे कौतुक केले. मात्र, याचवेळी त्यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत सैनिकी कारवाईतील निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले...
"संविधानात 'धर्मनिरपेक्ष' हा शब्द समाविष्ट करण्यास संविधान निर्मात्यांनी पाठिंबा दिला नाही. आणीबाणीच्या काळात संसदेत कोणत्याही चर्चेशिवाय तो संविधानात जोडला गेला", असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी नागपूर येथे केले...
पुढील वर्षी होणार्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममतादीदींनी आता ‘बंगाली अस्मिते’चे कार्ड खेळायला सुरुवात केलेली दिसते. मागेही त्यांनी बंगाली भाषकांवर अन्य राज्यांमध्ये अत्याचार होत असल्याच्या वावड्या उठवत, कोलकात्यात भव्य मोर्चा काढला होता. असाच एक मोर्चा त्यांनी सोमवारीही काढत शक्तिप्रदर्शनाचा देखावा उभा केला. पण, यंदा दीदींनी बोलताना मूळच्या प. बंगालच्या, पण अन्य राज्यांत काम करणार्या कामगारांना राज्यात परतण्याचे आवाहनही केले. "महाराष्ट्र, राजस्थान, आसाम, गुजरात, उत्तर प्रदेशात ..