गुगल डूडलद्वारे मतदानाचे आवाहन

    11-Apr-2019
Total Views |


 

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठे सर्च असलेल्या इंजिन 'गुगल'ने आता मतदान जनजागृती मोहीम सुरू केली आहे. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी पुढाकार गुगलने खास डुडल तयार केले आहे. या डुडलमध्ये मतदान केल्यानंतर ज्या प्रकारे डुडलवर बोटावर शाई लावण्याची प्रतिमा दिसत आहे. या डुडलवर क्लिक केल्यास केल्यावर मतदानासंबंधी बरीच माहिती दिसत आहे.

 
 
 
लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी झाले. देशातील २० राज्यांमध्ये ९१ मतदार संघात तर महाराष्ट्रातील एकूण सात मतदार संघात आज मतदान पार पडले. संपूर्ण जगाचे लक्ष या निवडणूकीकडे लागलेले आहे. गुगल डुडलद्वारे मतदान कशाप्रकारे केले जाते याबद्दल माहीती दिली आहे. यात तुमचे मतदान यादीत नाव कसे शोधाल ?, त्यासाठीचा अर्ज कसा कराल, मतदान करताना काय करावे काय करू नये, व्हीव्हीपॅट म्हणजे काय, याची माहीती यावर दिली आहे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121