महाराष्ट्राला भरली हुडहुडी

    09-Feb-2019
Total Views | 36



मुंबई : फेब्रुवारीच्या गुलाबी थंडीचा अनुभव राज्यासह मुंबईमध्येही घेता येत आहे. थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीची हुडहुडी अनुभवायला मिळली आहे. मुंबईत शुक्रवारी गेल्या दहा वर्षांतील सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईत शुक्रवारी कमाल तापमानाचा पारा ६ अंशांनी घसरला आहे. शुक्रवारी सांताक्रूझमध्ये १४.४ तापामानाची नोंद झाली. मुंबईतील शुक्रवारी कमाल तापमानाचा पारा २४ अंश सेल्सियसपर्यंत खाली गेल्याने मागील दहा वर्षातल्या सर्वात कमी कमाल तापमानची नोंद करण्यात आली आहे.

 

महाबळेश्वरमध्येही पारा कमालीचा घटला असल्याचे दिसून आले. परिणामी महाबळेश्वरमधील वेण्णालेक परिसरात चक्क बर्फाची चादर पाहायला मिळाली. परभणीतही तापमान घसरला आहे. परभणीत ७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पुण्यातही शनिवारी सरासरी तापमान ५.१ अशं सेल्सिअस तर पाषाण भागातील ४.७ अशं सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच, सातारा,सांगलीसारख्या ठिकाणी १० ते १२ अशं सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या थंडीमुळे जागोजागी शेकोटी जळताना दिसत आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा
ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!; भारताचे पाकवर टीकास्त्र

"ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!"; भारताचे पाकवर टीकास्त्र

(India on Trump-Munir meet) पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नुकतीच व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीत डोनाल्ड ट्रम्प आणि असीम मुनीर यांच्यात महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांची ही भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, पाकिस्तानच्या पंतप्रधानांऐवजी लष्करप्रमुख ट्रम्प यांना भेटल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असीम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीवर आता भारताने प्रतिक्रिया देत पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे...

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

(Iran-Israel War) इराण आणि इस्त्रायलमध्ये सशस्त्र संघर्ष सुरु झाल्यापासून इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही देशांतील संघर्ष तीव्र होत असल्याचे लक्षात घेता भारताने युद्धग्रस्त इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' (Operation Sindhu)राबवत नागरिकांच्या सुरक्षित परतीची जबाबदारी घेतली आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत इराणमधील ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121