चित्रकार, व्यावसायिक आणि संग्राहक अशा अनेक माध्यमांतून कलेची आवड जोपासणार्या नाशिकच्या ‘मिडास टच एजन्सी’चे संस्थापक श्रीकांत मधुकर नागरे यांच्याविषयी...
Read More
भारतातील पहिले अंध उद्योगपती श्रीकांत बोल्ला यांच्या जीवनाची प्रेरणादायी कथा सांगणारा ‘श्रीकांत’ (Srikanth) या चित्रपट १० मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव याने श्रीकांत यांची भूमिका साकारली आहे. सामान्य माणसांना एक अनमोल सल्ला देणारा हा चित्रपट प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवत असून बॉक्स ऑफिसवरही उत्तम कमाई करत आहे.Sr
जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणुनी सत्वर. जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर. या ओळी खर्या अर्थाने ज्यांना लागू होतात ते म्हणजे भारतातील पहिले अंध उद्योगपती श्रीकांत बोल्ला. दृष्टी असूनही बर्याचदा आपल्याला डोळसने बर्याचशा गोष्टी दिसत नाहीत किंवा आपण त्यांच्याकडे कानाडोळा करतो. पण, जन्मत: अंध असलेल्या श्रीकांत यांनी कधीच अंध असल्यामुळे ‘माझ्याकडून एखादी गोष्ट पूर्ण होणार नाही’ हा नकारात्मक दृष्टिकोनच बाळगला नाही. देशातील अनेक अंध मुलांना जगण्याचे, शिकण्याचे नवे स्वप्न पाहायला शिकवणार्या श्रीकांत बोल्ल
हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलु अभिनेता म्हणजे राजकुमार राव. आजपर्यंत प्रत्येक भूमिकेतून आपले वेगळेपण साध्य करणारा राजकुमार राव (Rajkumar Rao) आता नव्या भूमिकेत दिसणार असून यावेळी तो एका अंध व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक श्रीकांत बोला यांच्या जीवनावर आधारित ‘श्रीकांत’ हा चित्रपट लवकरच प्रदर्सित होणार असून नुकताच या (Rajkumar Rao) चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.
विनोदी, गंभीर किंवा नकारात्मक कोणत्याही पठडीतील भूमिकांना न्याय देणारे मराठमोळे अभिनेते म्हणजे भरत जाधव. आपल्या उत्कृष्ट अभिनयाची दखल हिंदी मनोरंजनसृष्टीलाही घेण्यास भाग पाडणारे भरत जाधव (Bharat Jadhav) तुषार हिरानंदानी दिग्दर्शित ‘श्रीकांत’ चित्रपटात एक महत्वपुर्ण भूमिका करताना दिसणार आहेत. याबद्दल 'महाएमटीबी'शी बोलताना भरत जाधव यांनी चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या राजकुमार राव (Rajkumar Rao) यांचे विशेष कौतुक केले.
अभिनेते शरद केळकर आजवर विविधांगी भूमिकांमधून आपले वेगळेपण जपत आले आहेत. आता राजकुमार राव यांची प्रमुख भूमिका असलेला ‘श्रीकांत’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून ही सत्य घटना बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक श्रीकांत बोला यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात शरद केळकर (Sharad Kelkar) यांनी एक वेगळी पण अतिशय महत्वपुर्ण भूमिका निभावली असून श्रीकांत चित्रपट एक कलाकार म्हणून तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे या ‘महाएमटीबी’च्या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेता म्हणून माझं अभिनय कौशल्य अधिक उत्सुफूर्त पद्धतीने मांडणारा
“संत एकनाथांनी अभंगरचनांसोबतच अनेक भारुडेसुद्धा लिहिली. कारण त्यांच्या सादरीकरणातून लोकांच्या मनोरंजनासोबतच समाजप्रबोधनाचा हेतूही साध्य होतो. आता विवेक फिल्म्सने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करताना संत एकनाथांचा हाच आदर्श समोर ठेवून वाटचाल केली पाहिजे, ” असे उद्गार चित्रतपस्वी पद्मभूषण राजदत्त यांनी काढले. विवेक समूहातील ‘दुर्दम्य लोकमान्य’ व ‘कालजयी सावरकर’ या दोन लघुपटांच्या निर्मितीनंतर चित्रपट निर्मिती क्षेत्रात प्रभावीपणे कार्य करण्यासाठी सुरू झालेल्या ‘विवेक फिल्म्स’ या नव्या आयामाच्या अंधेरी पश
कर्नाटकातील एका सरकारी शाळेत एका ब्राह्मण विद्यार्थ्याला मध्यान्ह भोजनाच्या वेळी अंडी खाण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि सहाय्यक शिक्षकाविरोधात शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे. प्राथमिक तपासानंतर प्रशासनाने मध्यान्ह भोजनात अंडी दिल्याचे मान्य केले आहे. मात्र कोणत्याही विद्यार्थ्याला जबरदस्तीने जेवल्याचा आरोप फेटाळण्यात आला आहे.
१९ व्या आशियाई क्रीडास्पर्धेत भारताने आतापर्यंत चमकदार कामगिरीत विविध क्रीडाप्रकारांत पदकांची लयलूट करत आहे. दरम्यान, बॅडमिंटनमधील भारताचे पदक निश्चित झाले असून लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत आणि मंजुनाथ मिथन यांच्या पुरुष संघाने उपांत्यपूर्व फेरीत नेपाळ संघाचा ३-० असा पराभव केला.
नवीन संसद भवनात प्रवेशाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती धनखर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आदी उपस्थित होते, मात्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या समारंभात दिसल्या नाहीत. आता उदयनिधी स्टॅलिन यांनी या प्रकरणावर पुन्हा एकदा सनातन धर्मावर भाष्य केले आहे. स्टालिन म्हणाले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन समारंभासाठी आधी निमंत्रित केले नव्हते आणि आताही नाही कारण त्या विधवा आणि आदिवासी समुदायातून आहेत. आणि यालाच आपण सनातन धर्म म्हणतो, असे विधान स्टॅलिन यांनी केले.
भारतीय विभागाने गेल्या अनेक दशकांमध्ये देशाच्या सुरक्षिततेसाठी दैदिप्यमान आणि नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. चीन आणि पाकिस्तनाशी लढताना त्रिशूल विभागाची कारवाई नोंदणीय राहिलेली आहे. त्रिशूल विभागाच्या या कामगिरीला महाराष्ट्र शासनाच्या मदतीने वॉर म्युझिअम अर्थात युद्धसंग्रालहाच्या समोर आणण्यात येणार आहे. लेहच्या करू भागात महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने उभारण्यात येणाऱ्या संग्रहालयाचे भूमिपूजन करण्यात येणार असून आता लडाख मध्येही महाराष्ट्राचा डंका वाजणार आहे.
उद्धव ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला होता. खर्या अर्थाने पक्षाचे प्रमुख राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणं, ही कार्यकर्त्यांसाठी आनंदाची बाब. परंतु, त्यानंतरच्या अडीच वर्षांत ठाकरेंनी कुटुंबातील लोकांच्या हाती सत्ता सुपुर्द करून आपले मुख्यमंत्रिपद म्हणजे केवळ ‘रबरी शिक्का’ असल्याचे दाखवून दिले होते.
नाशिकमध्ये देव, धर्म, देश आणि समाजाच्या उन्नतीसाठी अखंड सेवा आणि जागृती करणारे स्वामी श्रीकंठानंद म्हणजेच कर्मयोगी संन्याशी. त्यांच्या विचारकार्याचा थोडक्यात घेतलेला मागोवा...
पुणे : भाजपाने कोणताही पक्ष फोडलेला नसून अजित पवारांसोबत राष्ट्रवादी पक्ष सत्तेत सहभागी झालेला आहे, असे प्रतिपादन भाजपचे विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी केले. ते पिंपरी-चिंचवड पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापावेळी बोलत होते. दरम्यान, अजित पवारांनी घेतलेला निर्णय राज्यातील साडेबारा कोटी जनतेच्या हितासाठी घेतला असे सांगतानाच त्यांच्यावर आरोप असलेल्या सिंचन घोटाळ्याची चौकशी अद्याप सुरु असून त्यांना क्लीन चीट देण्यात आलेली नसल्याचे वक्तव्य आ. श्रीकांत भारतीय यांनी केले.
ठाणे : नालेसफाईत 'हातसफाई' करणाऱ्या एका ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी दणका दिल्यानंतरही शहरातील कळवा,मुंब्रा,वागळे इस्टेट भागातील बहुतांश नाल्यांमध्ये अद्याप काहीच सफाई झाली नसल्याचे धक्कादायक वास्तव दै.मुंबई तरुण भारतने मांडले होते. याची दखल घेत महापालिका आयुक्तांनी प्रशासनाने संबंधित ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे.त्यानुसार या ठेकेदारांना साडेआठ लाखांचा दंड ठोठावला आहे.
डबेवाल्यांच्या हक्काच्या घरांसाठी फडणवीसांनी पुढाकार घेतला आहे. परवडणाऱ्या घरांच्या योजनेद्वारे मुंबईच्या डबेवाल्यांना घर मिळणार आहे. भाजप नेते श्रीकांत भारतीय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत काही मुंबईचे डबेवालेही उपस्थित होते.
पुणे : विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक जयंत श्रीकांत सहस्त्रबुद्धे यांचे शुक्रवारी (२ जून) निधन झाले. मागील वर्षी झालेल्या रस्ता अपघातापासून ते आजारी होते. ते ५७ वर्षांचे होते.
तेलंगणातील वारंगल येथील एका ऐतिहासिक हिंदू मंदिरातील व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये काही लोक मंदिरात ख्रिश्चन प्रार्थना करताना दिसले. आता या प्रकरणी पाद्री गंधम अरुण कुमार आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसेच मंदिर परिसरात मांसाहार दिल्याचाही आरोप आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंदू संघटनांनी हा देवतांचा अपमान असल्याचे म्हटले असून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
देशभरात वाढत असलेले ‘लव्ह जिहाद’सारखे प्रकार, ‘लॅण्ड जिहाद’, धर्मांतरण याविरोधात नाशिकध्ये मराठी नववर्षदिनाच्या दिवशी हिंदू हुंकार जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेतून हिंदू राष्ट्र निर्माणाची हाक देण्यासाठी साधू-महंत तसेच लाखो हिंदू भाविकांच्या उपस्थितीत सभा होणार असल्याची माहिती स्वामी श्री भारतानंद सरस्वतीजी महाराज यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. बुधवार, दि. २२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता, हुतात्मा अनंत कान्हेरे मैदनावर सभा होणार आहे.
उल्हासनगरमध्ये लवकरच मेट्रो धावणार असून शहरवासीयांना मेट्रोमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. नुकतीच भाजप आ. कुमार आयलानी यांनी यासंदर्भात माहिती दिली. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला देवेंद्र फडणवीस आले होते. तेव्हा त्यांनी शहरवासीयांना उल्हासनगरपर्यंत मेट्रो आणणार असल्याचा शब्द दिला होता. हा शब्द त्यांनी खरा करून दाखवला आहे. मेट्रोला मान्यता मिळाल्याने आ. कुमार आयलानी यांनी फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्त यांना पत्र लिहले आहे. त्या पत्रात राऊतांनी स्वतांच्या जीवाला धोका असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील गुंड राजा ठाकूरला सुपारी दिल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.
शिवसेना नाव आणि चिन्ह दोन्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानंतर आता उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. पक्षाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट जे अद्यापही उद्धव ठाकरे चमूकडेच होते. मात्र, ठाकरे गटाने निकाल आल्यानंतर त्याचेही नामकरण 'शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे', असे केल्याने ट्विटरच्या नियमावलीनुसार ब्लू टीक हटवण्यात आले आहे. उद्धव ठाकरे गटाला सोशल मीडियावर हा मोठा दणका मानला जात आहे. 'शिवसेना' ट्विटर अकाऊंटचे एकूण ८ लाख ४८ फॉलोअर्स आहेत. तर 'शिवसेना कम्युनिकेशन्स' या ट्विटर खात्याचे एकूण २ लाख १३ हजार इतके फॉलोअ
नाटकाचा उपयोग मुलांना-मोठ्यांना रोजच्या आयुष्यातही होतो. नाटक एक ‘थेरपी’ म्हणून वापरता येते आणि हाच उद्देश घेऊन १२ वर्षांपूर्वी नाट्यशास्त्रात मुंबई विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतलेल्या संकेत ओक यांनी सहकलाकारांच्या साहाय्याने ‘वेध अॅक्टिंग अकॅडमी’ची सुरुवात केली. वयवर्ष पाचपासून ५० पर्यंतच्या शिकण्याची आवड असणार्यांना नाटकाच्या तालमीत तयार केले जाते. मुलांना अभिनयाचे धडे देणार्या ‘वेध अॅक्टिंग अकॅडमी’ने यंदा १२ वर्षे म्हणजेच एक तप पूर्ण केले आहे. यानिमित्ताने संस्थेच्या कार्याचा घेतलेला आढावा.
सातत्याने पक्षकार्य आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवणाऱ्या भाजपकडून आता नव्या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. नाशिक येथे पार पडलेल्या महाराष्ट्र प्रदेशाच्या कार्यकारिणीत दीड वर्षानंतर होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा आणि वर्षभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी 'महाविजय संकल्प २०२४' या नव्या अभियानाची घोषणा करण्यात आली आहे.
ज्येष्ठ रंगकर्मी आणि सिनेअभिनेते श्रीकांत मोघे यांचे शनिवार दि. ६ मार्च रोजी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. ६ नोव्हेंबर १९२९ रोजी त्यांचा जन्म किर्लोस्करवाडी येथे झाला होता. मोघे यांचे ‘लेकुरे उदंड झाली’ नाटकामधील राजशेखर उर्फ राजा आणि पु. ल. देशपांडे यांच्या ‘वार्यावरती वरात’मधील बोरकाटे गुरुजी या त्यांच्या भूमिका रंगभूमीवर लोकप्रिय ठरल्या. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा अभिनेता शंतनू मोघे व सून प्रिया मराठे असा परिवार आहे
देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अचानक लागलेला ‘लॉकडाऊन’ आणि सर्वकाही ठप्प झाल्यानंतर आपल्या परीने सर्वसामान्यांना धीर देण्यासाठी मास्क, सॅनिटायझर वितरण, भाजीपाला वितरण व मजुरांना अन्नदान करणारे भाजपचे ठाणे शहर युवा मोर्चा उपाध्यक्ष श्रीकांत राजपूत. त्यांच्या मदतीमुळे कित्येकांच्या जीवनावश्यक गरजांचा प्रश्न मार्गी लागला. तेव्हा, श्रीकांत राजपूत यांनी कोरोनाकाळात केलेल्या मदतकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
जगविख्यात ‘हार्वर्ड बिझनेस स्कूल’च्या अधिष्ठातापदी मराठमोळे श्रीकांत दातार यांच्या निवडीने मराठीचा झेंडा सातासमुद्रापार फडकला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेणारा हा लेख...
भारतीय बॅडमिंटनपटू श्रीकांत किदंबी याची नुकतीच ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली. त्यानिमित्ताने त्याच्या प्रेरणादायी प्रवासाचा घेतलेला हा मागोवा...
काठमांडू येथे होत असलेल्या १३ व्या दक्षिण आशियाई स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताने १४ पदके जिंकली.
सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताने उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे. सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारताचे किदंबी श्रीकांत आणि सौरभ वर्मा उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले आहेत.
२००२ पासून श्रीकांत परब यांनी स्टार्टअप्समध्ये उडी घेतली. एका ओळखीच्या डॉक्टरांसोबत बोलताना त्यांना कळले की, ‘१६ डीपीए’ नावाची कच्ची सामुग्री संप्रेरकासाठी आवश्यक असते.
मलेशिया येथे सुरु असलेल्या खुल्या बॅटमिंटन स्पर्धेमध्ये भारताचे स्टार बॅटमिंटनपटू पी.व्ही.सिंधू आणि श्रीकांत किदंबी यांनी मजल मारली आहे.