दिशा सालीयान मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार
Read More
मुख्यमंत्री पदाचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्यासाठी त्यांचे चुलते राज ठाकरे यांनी धोक्याची घंटा वाजवली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरळीत उमेदवार देईल, अशी घोषणा करीत राज यांनी आदित्यसमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे विधानसभेला या मतदारसंघात सर्वाधिक चुरस पहायला मिळेल. लोकसभा निवडणुकीत प्रतिष्ठेची दक्षिण मुंबईची जागा उबाठा गटाने राखली असली, तरी बालेकिल्ला असलेल्या वरळीत त्यांना मताधिक्य टिकवता आले नाही.
"दिशा सालियनवर सामूहिक अत्याचार झाले, तेथे आदित्य ठाकरे होता का? आदित्यच्या निकटवर्तीयांनी तिला बाल्कनीतून ढकलले का? आदित्य ठाकरे आणि दिशा सालियनच्या मोबाइल टॉवरचे लोकेशन ८ तारखेला एकच होते का?, याची खरी उत्तरे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी द्यावीत. दिशा सालियनच्या जागी तुमच्या घरातील मुलगी असती, तर अशी लपवालपवी केली असती का? अशा प्रश्नांची सरबत्ती भाजप आमदार नितेश राणे यांनी बुधवार, दि. २४ जुलै रोजी केली. नरिमन पॉइंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
"आदित्य ठाकरेंना 'मुख्यमंत्री' म्हणून 'घडवेन' आणि दिल्लीला जाईन", असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीत केला आहे. त्याला आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून, २०१९ मध्ये खोटे बोललो, हे उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे कबूल केले, असा घणाघात त्यांनी केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सुरू झालेले वाक्युद्ध आता वैयक्तिक पातळीवर घसरण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. ठाकरेंच्या आरोपांना फडणवीसांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर हा वाद आणखी विकोपाला जाताना दिसत आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तीन वर्षांपूर्वी झालेल्या दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणावर वक्तव्य करत संशयाच्या घेर्यात असलेल्या आदित्य ठाकरेंना जणूकाही निर्वाणीचा इशारा दिला आहे.
धनंजय मुंडेंसह Sharad Pawar यांची पत्रकार परिषद
'अशा' लोकांना वठणीवर आणायलाच हवं! : Raj Thackeray
"एका बाजूला दाऊदशी व्यवहार करायचा, एका बाजूला शकीलला घेऊन फिरायचं. दुसऱ्या बाजूला रझा अकादमीच्या लोकांना इथे कामं करू द्यायची. कोण रझा अकादमी जिचा संस्थापक अध्यक्ष हा इस्लामाबादचा. हीच रझा अकादमी बाळासाहेबांच्या विरोधात आवाज उचलायची. ज्या रझा अकादमीला देशाचं संविधान मान्य नाही. त्या संस्थेला मोठं करण्याचं काम मविआच्या काळात केलं.", असा खळबळजनक आरोप आमदार नितेश राणेंनी लक्षवेधी मांडताना केला. यावेळी समाजवादी पक्षाच्या आमदाराने हरकत घेतली. त्यावर तुम्ही सपाचे आमदार आहात की रझा अकादमीचे आमदार?, असा सवालही त्या
आमचे सरकार पडणार असा दावा करणारे लोक अतिशय भाबडे आहेत त्यांच्याबद्दल बोलणे म्हणजे तोंडाची वाफ गमावणे असा टोला हाणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांचा समाचार घेतला
शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत एकनाथ शिंदे यांनी मोठा उठाव करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार पाडले. शिंदे यांच्या उठावानंतर शिंदे यांच्यासह त्यांच्याबरोबर गेलेल्या सर्वच आमदार खासदारांना अत्यंत अर्वाच्य भाषेत अद्वातद्वा बोलले गेले
"शिवसेनेचं राजकारण हिंदुत्व मजबूत होण्यासाठीच. ज्यांच्यावर आम्ही विश्वास टाकला त्यांनीच विश्वासघात केलाय. तेच आता आम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून आवई उठवताहेत, बोंब मारताहेत. त्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की, २०१४मध्ये युती तोडली होती, तेव्हा आपण काय सोडलं होतं?
आधी नीट बोलायला शीक
आदित्यंची 'निष्ठायात्रा' सरकार पाडूनच थांबेल!
दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद
शरद पवार जातीयवादी विधानं का करतात?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांना दिली. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेपुढे आव्हान उभे राहिले आहे. हे बंड मोडून काढणे अवघड असल्याने शिंदे यांची मनधरणी करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरु आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 'आरटीपीसीआर' चाचणी निगेटिव्ह आली आहे तर 'अँटीजेन' चाचणी पॉजिटीव्ह आलेली आहे.