१३ जून २०२५
अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे AI-१७१ विमान कोसळून झालेल्या अपघातात पनवेलच्या मैथिली पाटील या तरुणीचा करुण अंत झाला आहे. अवघे २२ वर्षे वय असलेली मैथिली पाटील अपघातग्रस्त विमानात हवाई सुंदरी म्हणून कार्यरत होती...
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत डोंबिवलीतील २७ वर्षीय रोशनी सोनघरे या तरुणीचा मृत्यू झाला आहे. एअर इंडियाच्या विमानात ती फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होती. तिने बुधवारी आईवडीलांचा निरोप घेतला खरा पण तो निरोप शेवटचा ठरला. विमान दुर्घटनेत रोशनीने ..
१० जून २०२५
मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल अपघातानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली असून मंगळवार, १० जून रोजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकावर धडक मोर्चा काढला आहे. गावदेवी मैदानापासून ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत हा भव्य ..
०९ जून २०२५
मुंब्रा-दिवा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल ट्रेनच्या अपघातामुळे संपूर्ण राज्य हळहळत असताना आता या अपघातातील मृत आणि जखमी व्यक्तींची नावे पुढे आली आहेत. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत...
(Yogayatan Jankalyan Trust) गेल्या १५ वर्षांपासून शिक्षण आणि सेवा क्षेत्रात सक्रिय असलेल्या योगायतन जन कल्याण ट्रस्टने या वर्षीही त्यांच्या वार्षिक 'मोफत पुस्तक वितरण मोहिमे' अंतर्गत मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या ३००० मुलांना शैक्षणिक पुस्तकांचे ..
कसारा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून प्रवास करत असलेले ६ प्रवासी खाली पडून त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य रेल्वेच्या दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे...
०८ जून २०२५
- पुराव्यांसह खोडून काढले सर्व आरोप - ज्या 3 वृत्तपत्रांत राहुल गांधींचे लेख आले, त्याच 3 वृत्तपत्रांत फडणवीसांचेही लेख - लेखाची सुरुवात गडचिरोली दौर्यापासून..
०७ जून २०२५
मुंबईतील अनेक भागांत मुसळधार पाऊस बरसला असून पुढील ३ ते ४ तास वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पुढच्या काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे...
०५ जून २०२५
मुंबई विद्यापीठाच्या हिंदू अध्ययन केंद्रातर्फे २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पारंपरिक हिंदू विचार, संस्कृती, संगीत आणि मंदिर व्यवस्थापन यांसारख्या विषयांत गाढा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही ..
०४ जून २०२५
पहिल्या पावसात मुंबई पाण्यात गेली आणि नालेसफाईचा फुगा पुन्हा फुटला. चौफेर टीका झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने युद्धपातळीवर गाळ उपसा सुरू करत, बुधवारअखेर ८२.३१ टक्के गाळ उपसल्याचा दावा केला आहे...
अन्य धर्मीयांच्या तुलनेत जगभरात मुस्लिमांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याचा ‘प्यू रिसर्च सेंटर’चा अहवाल नुकताच जाहीर झाला. पण, या अहवालातील निष्कर्षांकडे केवळ लोकसंख्यावाढीच्या दृष्टिकोनातून न बघता, यामागील झुंडीचे धर्मांध राजकारण समजून घेणेही ..
११ जून २०२५
‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानात लपलेले दहशतवाद्यांचे आका, त्यांचे मिंधे असलेले लष्कर आणि शरीफ सरकारचेही पुरते कंबरडे मोडले. पण, त्याचसोबत मोदी सरकारने परदेशात पाठवलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांनीही पाकिस्तानच्या नापाक कृत्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर ..
देशातील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या पक्षाने केंद्र सरकारला पत्र लिहून देशातील माओवादी आणि नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम थांबविण्याची नुकतीच मागणी केली. एवढेच नाही तर सरकारने या नक्षलवाद्यांना ठार मारण्याचा ‘घटनाबाह्य कार्यक्रम’ ..
“2030 पर्यंत महाराष्ट्राच्या एकूण वीज गरजेपैकी 52 टक्के वीज ही अपारंपरिक ऊर्जास्रोतांमधून निर्माण केली जाईल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच व्यक्त केला. आजघडीला महाराष्ट्र आपल्या गरजेच्या 35 टक्के इतकी विद्युतनिर्मिती हरितऊर्जेच्या ..
2011-12 साली भारतात अत्यंत गरिबीचा दर 27.1 टक्के इतका होता, तो आता केवळ 5.3 टक्के इतकाच आहे. केंद्र सरकारच्या धोरण सातत्याचा हा सकारात्मक परिणाम. सर्वसमावेशक आर्थिक विकास, थेट लाभ हस्तांतरण, गरिबांना संधी देणे यांवर प्रामुख्याने केंद्र सरकारने जे ..
०६ जून २०२५
शरणागती कशाला म्हणतात, त्याची असंख्य उदाहरणे काँग्रेसनेच देशासमोर ठेवलेली आहेत. बांगलादेशच्या युद्धात पाकिस्तानचे विभाजन करूनही पाकव्याप्त काश्मीर आणि भारताचे युद्धकैदी इंदिरा गांधी यांना परत मिळविता आले नाहीत. उलट, पाकिस्तानचा जिंकलेला भूभाग आणि ..
तारुण्यात आकाशाला गवसणी घालण्याचं बळ असतं. व्यवस्थेविरुद्ध बंड करणारी तरुणाईच असते. व्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा ‘वेरा फिल्म्स’ निर्मित आणि राम मलिक लिखित-दिग्दर्शित ’ऊत’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे...
आठवणींच्या पाऊलखुणा माणूस आयुष्यभर शिदोरी जपून ठेवावी तशा हृदयात जपून ठेवतो. १९५३ साली आलेला आचार्य अत्रे लिखित-दिग्दर्शित ‘श्यामची आई’ चित्रपट आणि त्या चित्रपटातील ’श्याम’ आजही आपल्या स्मरणरंजनात आहे. या चित्रपटात श्यामची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे नुकतेच निधन झाले...
जेव्हा ‘भय’ ही एक मानवी भावना आपल्या मनाच्या खोल कप्प्यांत पसरत जाते, तिथून सुरू होते ‘अंधार माया’ची खरी कथा. ‘झी ५’वर नुकतीच प्रदर्शित झालेली ही मराठी वेबसीरिज पारंपरिक भुताखेतांच्या पलीकडची. ही मालिका भीती दाखवत नाही, तर ती हळूहळू मनात झिरपत राहते. कोकणाच्या हिरवाईत लपलेला एक वाडा, त्यात दडलेला भूतकाळ आणि त्या वाड्यात परतलेल्या नात्यांचे अनेक थर ही कथा जितकी गूढ आहे, तितकीच मानवी. ‘अंधार माया’ म्हणजे भयपट नव्हे, तर अंधार्या आठवणींनी झाकोळलेली एक अस्वस्थ मनयात्रा. मराठी वेबसीरिजच्या जगात ही एक थरारक, ..
पंडित शशांक कट्टी यांनी आपल्या कारकिर्दीत शास्त्रीय संगीताची मनोभावे सेवा केली. त्यांचे सतारवादन म्हणजे एक निर्मळ प्रवाह आहे, ज्याच्या अंतरंगात श्रोते स्वतःला विसरून अगदी मंत्रमुग्ध होतात. आज, दि. १४ जून रोजी सायंकाळी त्यांच्या ‘दिड दा.. दिड दा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईतील विलेपार्ले (पू) येथे लोकमान्य सेवा संघ तथा श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालयाच्या पु. ल. देशपांडे सभागृह, तिसरा मजला येथे सायंकाळी ५.४५ वाजता पार पडणार आहे. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने पंडित शशांक कट्टी यांची घेतलेली ही विशेष ..
शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा गहण विषय आहे. तसेच कर्जमाफी करताना कोणत्या घटकाची कर्जमाफी करावी याबाबत क्लिष्टताही आहे. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीच्या शिफारशीच्या अहवालावर कर्जमुक्तीचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली...