Pradeep Sharma

रशिया केंद्रित तटस्थता आणि स्वनेतृत्वाखालील महासत्ता

पहलगामला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाच्या मुद्द्यावर जग भारताच्या बाजूने आहे, असा आभास निर्माण झाला. परंतु, ‘ऑपरेशन सिंदूर’ला सुरुवात झाल्यावर जेव्हा युद्धाचा प्रसंग आला, तेव्हा भारत-पाकिस्तानला एकाच तराजूतून मोजणारी परिस्थिती फारशी बदललेली नाही, असे आपल्या लक्षात आले. भारताच्या दृष्टीने हा पहिलाच अनुभव नव्हता. परंतु, गेल्या काही वर्षांत भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव वाढत आहे, असे आपण समजत होतो. तो आपला भ्रम होता व भारत आहे त्या स्थितीवरच पुन्हा परतला आहे, असे एखाद्याला वाटू शकते. परंतु ही वस्तुस्थ

Read More

जागतिक मदतीच्या प्रतीक्षेत अफगाणिस्तानातील पंजशीर

आता अमरुल्लाह सालेह कोणती भूमिका घेणार? ते तालिबानसमोर पुन्हा आव्हान उभे करू शकतील का? असे प्रश्न उभे राहत आहेत. लष्करी नेता अहमद मसूद आणि राजकीय नेता अमरुल्लाह सालेह हे ताजिकिस्तानमध्ये सुरक्षित आहेत. त्यांच्यामध्ये हा लढा पुढे चालवण्याची क्षमता आहे. परंतु, त्याकरिता त्यांना सेंट्रल रिपब्लिकच्या देशांचा पाठिंबा आणि मदत मिळणे गरजेचे आहे. याशिवाय एक महाशक्ती म्हणजे अमेरिका किंवा रशिया यांच्याकडून मदत अपेक्षित आहे. मात्र, ही मदत सध्या मिळताना दिसत नाही. त्यामुळे सध्या चाललेला धडा किती दिवस चालेल, यावर प्रश्नच

Read More

‘आत्मनिर्भर कॉर्पोरेट’ क्षेत्रासाठी...

कोरोना विषाणू महामारीने अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्याच्या परिणामस्वरूप टाळेबंदी आणि सर्वसामान्य लोक, तसेच कॉर्पोरेट क्षेत्रावर जगभरात विविध बंधने लादण्यात आली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी भारत सरकारने दरम्यानच्या काळात अत्यावश्यक सेवा आणि वस्तू पुरविणाऱ्या संस्था वगळता इतर सर्व आस्थापने तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. प्रत्यक्ष कार्यालये बंद ठेवण्यात आली. सर्व कर्मचारी दुर्गम भागातून, वेगवेगळ्या ठिकाणावरून काम करीत आहेत. मात्र, समन्वयाचा अभाव तसेच कार्यालयीन सुविधेतील कमत

Read More

‘आत्मनिर्भर भारत’ अभियान - एक क्रांतिकारी संकल्पना

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेले ‘आत्मनिर्भर भारत’ अभियान अतिशय आकर्षक, सर्वसामान्य नागरिकांना तत्काळ भुरळ पडेल असेच आहे. देशाची मान ताठ करणारी, अभिमानाने छाती फुलून येणारी, ‘आम्हीसुद्धा कोणीतरी आहोत,’ असे दर्शविणारी ही घोषणा. भारताच्या क्षमतेवर विश्वास द्विगुणित करणाऱ्या या घोषणेमधून पंतप्रधानांना काय अपेक्षित आहे, हे नंतर त्यांनी संपूर्ण विवेचनाद्वारे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून देशवासीयांसाठी घोषित केले. एकूण २० लाख कोटी रुपयांचे ‘पॅकेज’ म्हणजे देशाच्या राष्ट्रीय सकल उ

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121