नाशिक जिल्ह्यातील उबाठा गटाचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह नाशिक महानगरपालिकेतील सात नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
Read More
उबाठा गटाचे नाशिकमधील महानगर प्रमुख विलास शिंदे हे नाराज असून ते लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी पक्षात आपल्याला डावलले जात असल्याचा आरोप केला असून लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे येत आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा कशासाठी? काय आहे महापालिकेचं पक्षीय बलाबल?
उबाठा गटाने मागच्या तीन वर्षात नुसताच बोभाटा करण्याचे काम केले. त्यामुळे उबाठा गटाचे यापुढे बोभाटा गट असे नाव ठेवावे, असा हल्लाबोल शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी केला आहे. गुरुवार, १९ जून रोजी वरळी डोम येथे शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.
मुंबईनंतर नाशिकमध्ये 'उबाठा' गटाला खिंडार पडले आहे. नाशिक जिल्ह्यातील उबाठाच्या गटाच्या चार नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रभावित होत आज महाराष्ट्रातील पुणे, चंद्रपूर, नंदुरबार आणि धाराशीव जिल्ह्यातील उबाठा पक्षाच्या माजी नी आज शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे या चार जिल्ह्यांत उबाठा गटाला खिंडार पडले आहे. तसेच मध्य प्रदेशातील जबलपूर, विदीशा या जिल्ह्यांमधील उबाठा पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतला. मुंबईत आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्याला मंत्री उदय सामंत, विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, माजी आमदार ज्ञानराज चौगुले
(Ashok Dhodi Murder Case) तलासरी येथील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडी याला रविवारी ८ जूनला सिलवासा येथून अटक करण्यात आली आहे. अशोक धोडींची ह्त्या करुन पाच महिन्यांपासून फरार झालेल्या मुख्य आरोपी अविनाश धोडीचा पोलिसांकडून शोध सुरु होता. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला दादरा नगर हवेली येथे अविनाश थोडी लपून बसला असल्याची माहिती मिळताच पालघर पोलिसांनी छापा टाकून त्याला अटक केली.
Uddhav Thackeray राजकीय पक्षाचा वारसा हा विचारांचा असतो. शिवसेनेचा वारसा हा हिंदुत्वाचा होता, हिरव्या बावट्यांचा नव्हता. भगव्या ध्वजाला ‘फडकं’ म्हणणार्यांची मतदारांनी निवडणुकीत चिंधी करून टाकली. उद्धव ठाकरे यांनी आता कितीही त्रागा केला, तरी मतदारांनी आपला निवाडा दिला आहे, हे वास्तव उद्धव ठाकरे यांना स्वीकारावेच लागेल. आता बाळासाहेबांच्या आवाजाची मदत घेऊनही त्यांना जनतेचा पाठिंबा मिळणार नाही. कारण, त्यांनी आपल्या हातानेच हा वारसा धुडकावून लावला आहे.
( Old Shiv Sainik from Bhoiwada Parel area vishvnath khatate join shivsena ) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करणारे परळ-भोईवाडा परिसरातले जुनेजाणते शिवसैनिक विश्वनाथ (बुवा) खताते, विजय कलगुटकर आणि काशी कोळी यांच्यासह 25 ज्येष्ठ शिवसैनिकांनी शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
(Uday Samant) राज्यातील राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मंत्री उदय सामंत यांनी ठाकरेंचे अनेक अस्वस्थ नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेत कुणाचे इनकमिंग होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विवादित स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा आज मुंबई पोलिसांसमोर हजर होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्याला दुसऱ्यांदा समन्स पाठवले असून, यापूर्वीही त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, त्याने सात दिवसांचा वेळ मागितला होता. हे प्रकरण खार येथील हॅबिटॅट कॉमेडी क्लब मध्ये झालेल्या त्याच्या स्टँड-अप शोशी संबंधित आहे. या शोमध्ये कामराने एक पॅरोडी गाणं सादर केलं होतं, ज्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी कथितरीत्या आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे.
Bhaskar Jadhav ‘करून करून भागला आणि देवपूजेला लागला’ अशी उबाठा गटाच्या भास्कर जाधव यांची गत. पण, त्यांची कुकर्मे विसरून जातील, इतके महाराष्ट्रातील लोक विसरभोळे नाहीत. विधानसभेचा विरोधी पक्षनेता होण्यासाठी त्यांनी ना ना तर्हेचे प्रयत्न करून पाहिले, पण ते अयशस्वीच ठरले. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या घटिकेपर्यंत ते आशावादी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यांनी शेवटपर्यंत पायघड्या घातल्या, भर सभागृहात त्यांचे तोंडभरून कौतुक वगैरेही केले. देवाभाऊ राग विसरतील आणि पदरात घेतील, अशी त्यांना अपेक्षा होती.
सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथूर यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात भाजप-शिवसेना युती २०१४ साली कशी तुटली? याची आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा करून दिली. “२०१४ साली शिवसेनेला १४७ जागा देण्यास आम्ही तयार होतो आणि त्यांचा मुख्यमंत्री होईल व आमचा उपमुख्यमंत्री होईल, हेसुद्धा ठरले होते. पण, शिवसेना १५१ जागांवर ठाम राहिली आणि युती तुटली,” असे ते म्हणाले. मात्र, राऊतांनी यावर केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा उबाठा गटाची गोची झाली. ‘भाजपने युती तोडली’, ‘धोका दिला’, ‘दिलेला शब्द मोडला’, अश
(Manisha Kayande on Aaditya Thackeray) स्टँडअप कॅामेडिअन कुणाल कामरा प्रकरणी शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले आहेत. दरम्यान, कुणाल कामरावर कारवाई होणार असल्याने विरोधकांनीही याप्रकरणी कुणाल कामराची पाठराखण करत आक्रमक भूमिका घेतली. उबाठा नेते आदित्य ठाकरे यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना स्टँडअप कॅामेडिअन कुणाल कामराची पाठराखण केल्यानंतर शिवसेनेच्या महिला प्रवक्त्या डॅा. मनीषा कायंदे यांनी त्यांच्
Mangal Roy Firing पंजाबमधील मोगामध्ये शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबार करत हत्या करण्यात आली. . ही घटना शुक्रवारी १४ मार्च २०२५ रोजी घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. फोटोमध्ये संबंधित व्यक्तीवर हल्ला करण्यात आला त्याच्या खांद्यावर शिवसेना पक्षाचे उपरणे परिधान करण्यात आलेले आहे.
(Ravindra Dhangekar left Congress) पुण्यातील कसबा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे. काँग्रेसला पुण्यात हा मोठा धक्का बसणार आहे. दरम्यान यावेळी शिवसेनेत प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यावर निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
धक्कापुरुषांच्या पक्षाला बसणारे हादरे कमी होण्याची चिन्हे नाहीत. कोकणपाठोपाठ आता कोल्हापुरात उबाठा गटाला मोठे खिंडार पडले असून, हातकणंगले मतदारसंघाचे माजी आ. सुजित मिणचेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवाय, मनसेचे हातकणंगलेचे जिल्हाप्रमुख गजानन जाधव यांनीही गुरुवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
(Uday Samant Meet Raj Thackeray) राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी शनिवारी दि. २२ फेब्रुवारीला सकाळी शिवतीर्थ निवासस्थानी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या होत्या. ही भेट नेमकी कशासंदर्भात होती, याविषय़ी अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र मंत्री उदय सामंत यांनी या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना याविषयी माहिती दिली आहे.
सत्तेसाठी नेत्यांना संघटनेचे पाठबळ आवश्यक असते. ज्या पक्षात कार्यकर्त्यांना महत्त्व दिले जाते आणि त्यांचा मान राखला जातो, त्या पक्षाचाच पाया जनतेत कायम राहतो. सर्वोच्च नेत्याचा जनमानसात पाया असेल, तर असा पक्ष व्यक्तिकेंद्रित असला, तरी चालतो. पण, या नेत्याला लोकांचा पाठिंबा नसेल, तर त्याचे अस्तित्त्व त्या नेत्याबरोबरच संपते. उबाठा सेनेची सध्याची गत ही जनतेत पाया असलेल्या नेत्यांचे खच्चीकरण करण्याच्या धोरणामुळेच झाली आहे.
(Maha Arogya Shibir) हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’चे अध्यक्ष तथा शिवसेना सचिव सिद्धेश रामदास कदम यांनी मुंबई येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या महाआरोग्य शिबिरामध्ये मोफत तपासण्यांसोबतच औषधोपचार तसेच, रुग्णांना व्हील चेअर्स, वॉकर्स, चष्मे आणि इतर वैद्यकीय सामग्रीदेखील मोफत वाटण्यात आली. विशेष म्हणजे या शिबिरात तब्बल दहा हजारांहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला असून, लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद या महाआरोग्य शिबिराला लाभला आहे.
(Rajan Salvi) कोकणामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. उद्या म्हणजे १३ फेब्रुवारीला ते शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे
Eknath Shinde Birthday ‘कर्मयोगी’, ‘संघर्षयोद्धा’, ‘लोकनेता’, महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य करणारे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आज दि. 9 फेब्रुवारी रोजी 61वा वाढदिवस. त्यांचा आणि माझा सामाजिक- राजकीय जीवन प्रवास एकत्रित सुरु झाला. त्यामुळे शिंदे साहेबांबद्दल लिहिण्यासारखे, सांगण्यासारखे खरं तर खूप काही आहे. त्यातील काही महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकणारा हा लेख...
‘सूड सूड’ म्हणालात की, सोड सोड म्हणालात साहेब? आम्हांला वाटले, तुम्ही ‘सूड... सूड... सूड’च म्हणालात. आपल्या पदाधिकार्यांना वाटले की, तुम्ही ‘सोड सोड’ म्हणालात. त्यामुळे पुण्याच्या पदाधिकार्यांनी, मोठ्या संख्येने आपला उबाठा गट सोडला साहेब. साहेब आपले ते पुण्याचे लोक, सूड घेण्यासाठी शिंदेगटात जात आहेत का? ते कोणाचा सूड घ्यायला तिकडे गेले साहेब? हो आपले विश्व प्रवक्ते दूरदृष्टीचे संजय दोनवेळा पुण्यात गेले होते. त्याचा परिणाम हा असा झाला की, आपले लोक शिंदेगटात हौसेने गेली.
(Thane) वाढीव वेतन मिळावे यासाठी ठाणे परिवहनच्या (TMT) कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी अचानक काम बंद आंदोलन पुकारल्याने प्रवाश्यांचे अतोनात हाल झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या शिलेदारांनी मध्यस्थी केल्यानंतर रात्री उशिरा कर्मचाऱ्यांनी आपले काम बंद आंदोलन मागे घेतले. टीएमटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगारवाढीचे आश्वासन यावेळी बैठकीत देण्यात आले आहे.
(Eknath Shinde) विधानसभा निवडणुकीतील यशानंतर महायुतीनं आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर लक्ष्य केंद्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या मुंबईतील सर्व खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक गुरुवार दि. १२ डिसेंबर रोजी पक्षाचे नेते दीपक केसरकर यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी रामटेक बंगल्यावर पार पडली.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा भव्यदिव्य सोहळा ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदानावर पार पडणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या सोहळ्यासाठी विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच या शपथविधीला दहा हजार लाडक्या बहिणी उपस्थित राहणार असून त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
(Ramdas Kadam) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने 'न भूतो न भविष्यति' असे अभूतपूर्व यश मिळवून राज्याच्या सत्तेची सूत्रे आपल्याच हातात ठेवली आहेत. विधानसभेच्या पराभवानंतर आगामी काळात होणाऱ्या मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत शाब्दिक वार
(Ramdas Kadam) शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी गुरुवार दि. २८ नोव्हेंबर रोजी सहकुटुंब शिर्डीला साईदरबारी पोहोचत साईसमाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतेवेळी महायुतीच्या यशाबद्दल व एकनाथ शिंदेंच्या कारकिर्दीवर भाष्य केले.
( Shrikant Shinde ) महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २६ नोव्हेंबर रोजी राज्यपालांकडे त्यांच्या पदाचा राजीनामा सुपुर्द केला. यानंतर त्यांनी ठाण्यामध्ये २७ नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत “कुठल्याही पदापेक्षा लाडक्या बहिणींचा लाडका सख्खा भाऊ ही माझी ओळख सर्वाधिक मोठी आहे.” असे वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केले. तसेच मोदी आणि शाहांचा निर्णय आपल्याला मान्य असल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी वडिलांसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.
ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात शिवसेना उबाठा ( UBT ) गटाने नऊ जागा लढवूनही पुरती दाणादाण उडाली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि मनसेचाही जिल्ह्यात सुपडा साफ झाला आहे. भाजप महायुतीने १८ पैकी १६ जागांवर विजय मिळविला. भाजपने नऊ जागा लढवून नऊ जागा पटकावत जिल्ह्यात पुन्हा एकदा भाजपच मोठा भाऊ असल्याचे सिद्ध केले आहे. दरम्यान, या त्सुनामीत महाविकास आघाडीतील शरद पवार गट कळवा-मुंब्रा आणि भिवंडी पूर्वमधून समाजवादी पक्षाला केवळ या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे.
Uddhav Thackeray Lose सिंधुदुर्ग: ग्रामपंचायतीची निवडणूक असो, विधानसभा किंवा लोकसभा, तळकोकणात राजकीय शिमगा ठरलेलाच. नारायण राणे जेव्हापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाले, तेव्हापासून इथल्या सर्व निवडणुका त्यांच्याभोवती फिरू लागल्या. काँग्रेसमध्ये असताना, एकवेळ त्यांना पराभव स्वीकारावा लागला असला, तरी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. त्यांच्या विजयामुळे कोकणात पहिल्यांदाच भाजपचे ‘कमळ’ फुलले.
Byculla : भायखळ्यात शिवसेनेच्या यामिनी जाधव विरुद्ध उबाठा गटाच्या मनोज जामसुतकर यांच्यात मुख्य लढत होत आहे.
Nitin Bankar : भाजपचे भायखळा विधानसभा अध्यक्ष नितीन बनकर यांनी व्यक्त केला महायुतीच्या विजयाचा विश्वास
(Nashik) विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात सकाळी ७ वाजल्यापासून मतदानप्रक्रिया सुरु झाली आहे. महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. याचदरम्यान नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. सुहास कांदे यांनी मतदानाच्या दिवशी बाहेरील शेकडो मतदारांना आणून पैसे वाटप केल्याचा आरोप समीर भुजबळांनी केला आहे.
(Eknath Shinde) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आता फक्त २ दिवस उरले आहेत. राज्यात २० नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे तर २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. पुढील काही तासात प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. या सगळ्या रणसंग्रामात काही गौप्यस्फोट होताना दिसत आहेत. राज ठाकरेंसोबतचे संबंध चांगले असताना बिनसलं कुठे, या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर मौन सोडले आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूका अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या विधानसभा निवडणुकांसाठी सगळ्या पक्षांनी कंबर कसली असून जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच महाराष्ट्रात आले होते. अनेक ठिकाणी प्रचारसभा घेत त्यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्रात सभांच्या निमित्ताने आलेल्या पंतप्रधानांची मराठी अभिनेत्याने भेट घेतली आहे. तसेच, त्याने फोटो शेअर करत एक अविस्मरणीय क्षण असं कॅप्शन देखील या फोटोला दिलं आहे.
(President's Rule) महाराष्ट्रात २०१९ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या काही घटना घडल्या. राष्ट्रपती राजवट लागू झाली, पहाटेचा शपथविधी होऊन औटघटकेचे सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर राष्ट्रपती राजवट संपुष्टात येऊन महाविकास आघाडीच्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर पुढच्या अडीच वर्षाच्या काळात राजकीय वर्तुळात सुरू झालेली नाट्यमय घडामोडींची मालिका अजूनही सुरूच आहे. परंतु या सर्व घडामोडींना कारणीभूत असलेली राष्ट्रपती राजवट कुणामुळे लागू झाली या मुद्यावर आता उपमुख्यमंत्री द
निवडणूक जवळ आली म्हणून ‘लाडकी बहीण’ दिसते. १ हजार, ५०० रुपये देऊन कोणाचे घर चालते, हे सांगावे.” इति उद्धव ठाकरे. अर्थात, पैशाची किंमत कोणाला? ज्यांना कमतरता आहे त्यांना! तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना १ हजार, ५०० काय, १५ कोटी रुपयेदेखील चिल्लरच वाटतील. १०० कोटींचे प्रकरण ज्यांच्या सत्ताकाळात घडले, त्यांना १ हजार, ५०० रुपयांची काय कदर? काही लोक म्हणतात, उद्धव ठाकरेंना हे विचारण्याचा अधिकार आहे. कारण, त्यांच्या ३४ वर्षांच्या ‘लाडक्या बाळा’ची संपत्ती २३ कोटी आहे. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या सोबत्या
( Sunil Raut ) विक्रोळी मतदार संघातील उबाठा गटाचे आमदार सुनील राऊत यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी मंगळवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. सुनील राऊत शिवसेना उमेदवार सुवर्णा करंजे यांची कत्तल करायला कसाई पाठवणार असून निवडणूक आयोगाने रक्षण करावे, असे म्हात्रे यांनी म्हटले.
( Shaina NC ) शिवसेना शिंदे गटाच्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार शायना एन.सी. यांनी मुंबईतील नागपाडा पोलीस ठाण्यात शुक्रवार दि. १ नोव्हेंबर रोजी शिवसेना उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना नेत्या शायना एन.सी. यांच्याविषयी बोलताना अपमानास्पद शब्दप्रयोग केल्याने मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.
( Kolhapur Uttar Vidhansabha )राज्यात सध्या ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळातील नाराजीनाट्य, बंडखोरी व पक्षांतरणाच्या घटना सातत्याने कानावर पडत आहेत. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवी राजा यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला. तर दुसरीकडे त्यांच्या पाठोपाठ कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
( MahaVikas Aghadi ) महाविकास आघाडीच्या अवघ्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने फुटीरतावादी आणि हिंदूंविरोधी शक्तींना अभय दिल्याचेच दिसून आले होते. त्यामुळे पुन्हा मविआचे सरकार महाराष्ट्रात सत्तेत आल्यास, तुष्टीकरणाचे राजकारण कळस गाठेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगीनघाई सुरू असताना अनेकजण निवडणुक लढवण्यासाठी 'सोय'रिक करीत आहेत. शिवसेनेत (शिंदे गट) तर इनकमिंग जोरात आहे.
(UBT Seat Allocation in Vidarbh ) महाविकास आघाडीमध्ये विदर्भातील जागांवरून वाद निर्माण झाला आहे. उबाठा गटाने विदर्भातील जास्तीत जास्त जागांवर दावा केला आहे. परंतु काँग्रेस या जागा देण्यास तयार नाही. त्यामुळे जागावाटपावर मविआतील तिन्ही पक्षांची अंतिम बोलणी होण्याच्या आधीच उबाठा गटाने परस्पर उमेदवारांची नावे घोषित करण्यास सुरुवात केली आहे.
(Ameet Satam ) भाजप आमदार आणि अंधेरी (प) विधानसभेचे उमेदवार अमीत साटम यांचे शॉपर स्टॉप जवळील एस वी रोड येथे मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजप आणि शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
( Sanjay Nirupam )शिवसेना नेते संजय निरुपम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना काँग्रेसच्या फेक नरेटिव्ह विषयी भाष्य केले.
( MahaVikas Aghadi ) महाविकास आघाडीत जागावाटपावरून सुरू असलेला गुंता सुटण्याचे काही नाव नाही. जवळपास महिनाभर चर्चेच्या फेर्या झडल्यानंतर अखेर बुधवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी त्यांना केवळ २५५ जागांवरील फॉर्म्युला जाहीर करता आला. त्यानुसार, काँग्रेस, उबाठा आणि शरद पवारांच्या वाट्याला प्रत्येक ८५ जागा येणार आहेत.
( Sindhudurg ) ग्रामपंचायतीची निवडणूक असो, वा विधानसभा किंवा लोकसभा. तळकोकणात राजकीय शिमगा ठरलेलाच! नारायण राणे जेव्हापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाले, तेव्हापासून इथल्या सर्व निवडणुका त्यांच्याभोवती फिरू लागल्या. काँग्रेसमध्ये असताना, एकवेळ त्यांना पराभव स्वीकारावा लागला असला,तरी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. त्यांच्या विजयामुळे कोकणात पहिल्यांदाच भाजपचे ‘कमळ’ फुलले. लोकसभेतील या विजयाचा परिणाम विधानसभा निवडणुकीवरही होणार आहे. कणकवली आणि सावंतवाडीच्या जो
( Sanjay Kelkar ) भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि रिपाई महायुतीचे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा विद्यमान आमदार संजय केळकर हॅटट्रीक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत वर्णी लागल्यानंतर आ. केळकर यांनी मंगळवार दि. २२ ऑक्टोबर रोजी चा मुहूर्त साधत प्रचाराचा श्रीगणेशा केला. हरिनिवास येथील दत्त मंदिर आणि नौपाड्यातील घंटाळी देवी मंदिरात दर्शन घेऊन ‘घर चलो अभियाना’ला सुरूवात करण्यात आली.
( Shetkari Kamgar Paksh in Raigad Vidhansabha ) लोकसभा निवडणुकीत ‘शेतकरी कामगार पक्षा’ने महाविकास आघाडीला साथ दिली होती. रायगड आणि मावळ मतदारसंघात उमेदवार न देता शेकापने शिवसेनेच्या (ठाकरे) उमेदवारांना पाठिंबा दिला होता. “कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने निवडून आणू,” अशी हमी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी दिली होती. मात्र, दोन्ही मतदारसंघांतून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला. विशेषतः रायगडमधून अनंत गीते यांचा झालेला पराभव उद्धव ठाकरे यांच्या चांगलाच जि