दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामफोसा यांनी नुकतीच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची ‘व्हाईट हाऊस’मध्ये भेट घेतली. त्यावेळी ट्रम्प अचानक सिरिल यांना म्हणाले की, “दक्षिण आफ्रिकेमध्ये हजारो श्वेतवर्णीय शेतकर्यांची हत्या झाली आहे.” यावर दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल म्हणाले, “आमच्या देशात गुन्हेगारी वाढली आहे. मात्र, श्वेतवर्णींयांपेक्षा अश्वेतवर्णीयांच्या हत्या जास्त झाल्या आहेत.” काय खरे काय खोटे?
Read More
Burkina Faso West African country that has been experiencing instability in recent years due to terrorist attacks, non-state armed groups, ethnic conflicts बुर्किना फासो हा पश्चिम आफ्रिकेतील देश, जो गेल्या काही वर्षांपासून दहशतवादी हल्ले, गैरसरकारी सशस्त्र गट आणि जातीय संघर्षांमुळे अस्थिरता अनुभवतोय.
Africa डोनाल्ड ट्रम्प यांच्या वाढीव आयात शुल्काच्या निर्णयाने आधीच आर्थिकदृष्ट्या खंगलेल्या आफ्रिकी देशांमध्येही नाराजीचा सूर उमटलेला पाहायला मिळाला. पण, आज संपूर्ण जगाच्या एकध्रुवीय व्यवस्थेकडून बहुध्रुवीय रचनेकडे होत असलेल्या वाटचालीमध्ये आफ्रिकेतील देश प्रथमतःच स्वयंनिर्णयाचे स्वातंत्र्यदेखील अनुभवत आहेत. पश्चिमी देशांच्या प्रभावाला झटकून टाकून रशिया, भारतासारख्या मानाने वागवणार्या देशांकडून मिळणारी साथ आफ्रिकेतील देशांना आश्वस्त करताना दिसते. त्याविषयी...
ट्युनिशियातील तीन आफ्रिकन हत्ती वनतारामध्ये लवकरच दाखल होणार आहेत. ट्युनिशियातील एका खाजगी प्राणीसंग्रहालयाने वनताराशी संपर्क साधत हत्तींच्या पालनपोषणासाठी मदत मागितली होती. त्यानंतर आता अखेर त्यांचे स्वागत, काळजी आणि करुणेचे नवीन जीवन अनुभवण्यासाठी वनतारा सज्ज झाले आहे. हत्तींच्या गरजा पुरवण्यासाठी मर्यादित संसाधनांसह वनतारा तयार आहे.
आफ्रिकन देश नायजेरियाच्या उत्तर पश्चिम प्रांतातील एका शाळेतून सशस्त्र हल्लेखोरांनी २८७ मुलांचे अपहरण केले. अपहरण करण्यात आलेली सर्व मुले ८ ते १५ वयोगटातील आहेत. या मुलांना मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी पळवून नेले. दरम्यान नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी या मुलांना मुक्त करण्यासाठी सैन्य पाठवले आहे.
निसर्ग संपदेचा र्हास आणि पर्यावरणीय परिसंस्थेतील अनेक घटकांचे होणारे नुकसान, तसेच त्यामुळे प्रजातींचे नष्ट होणे चिंताजनकच. याच नष्ट होण्याच्या साखळीमध्ये आणखी एका प्रजातीचा समावेश झाला आहे, ती म्हणजे ‘आफ्रिकन रॅप्टर्स’ म्हणजेच ’आफ्रिकी शिकारी पक्षी.’ गेल्या ४० वर्षांच्या कालावधीमध्ये या पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये तब्बल ८८ टक्के इतकी घट झाल्याचे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी निरीक्षण केलेल्या ४२ प्रजातींपैकी दोन तृतीयांश प्रजाती जागतिक स्तरावर धोक्यात असल्याचे पुराव
हिंदूंची जवळपास ५०० वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्री रामाच्या मंदिरात रामलला विराजमान होणार आहेत. केवळ भारतातच नाही तर जगभरातील हिंदूंमध्ये याबद्दल उत्साह आहे. सर्वत्र राममय वातावरण आहे. त्यामुळेच हिंदूंची मोठी लोकसंख्या असलेल्या मॉरिशसने २२ जानेवारीला सुट्टी जाहीर केली आहे.
‘न भूतो, न भविष्यती’ असेच नुकत्याच नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या दिमाखदार ‘जी २०’ शिखर परिषदेचे वर्णन करावे लागेल. केवळ भारताचेच नाही, तर अख्ख्या जगाचे लक्ष या शिखर परिषदेकडे होते. ‘जी २०’चे अध्यक्षपद भारताने सर्वार्थाने सार्थकी लावले. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या नीती-संस्कारांतर्गत ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ हा संदेश भारताने दिला आणि त्यादृष्टीने ‘जी २०’ची यशस्वी वाटचालही करुन दाखवली. त्याचबरोबर रशिया-युक्रेन युद्धासारख्या वैश्विक प्रश्नावर नवी दिल्ली घोषणापत्रातही सर्व देशांनी सहमती दर्शविली. त्याचबरो
‘जी २०’चे संमेलन चालू असताना योगायोगाने अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे (The World As I see It) हे पुस्तक माझ्या वाचनात आले. हे पुस्तक वाचल्यानंतर मला असे वाटले की, २०२३च्या ‘जी २०’ संमेलनाची अनुकूल पृष्ठभूमी ज्या थोर पुरुषांनी केली, त्यात आईन्स्टाईन यांचे नाव घ्यावे लागेल.
जी-२० शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी जी-२० मध्ये आफ्रिकन युनियनचा समावेश करण्यात आला आहे. परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींनी हा प्रस्ताव मांडला, पंतप्रधानांनी मांडलेला हा प्रस्ताव सर्वसंमतीने स्वीकारला गेला. शिखर परिषदेत आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याने मी आफ्रिकन युनियनला जी-२० मध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करतो.'
जी -20 परिषदेला आज नवी दिल्लीत सुरुवात झाली आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरुवात झाली. यावेळी बोलत असताना मोदी यांच्यासमोरील नेमप्लेटवर 'इंडिया' असा उल्लेख नव्हता. तर 'भारत' असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर या नावावरून चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान मोदी सरकार इंडिया नाव वगळून 'भारत' नाव फक्त कायम ठेवणार , अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.
आफ्रिकन देश नायजरमध्ये युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली असून तेथील जनता रस्त्यावर आली आहे. राष्ट्राध्यक्षांना पदावरुन हटवत येथील लष्कराने आपल्या हातात सत्ता घेतली आहे. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या सत्तापालटाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने भारतीय नागरिकांसाठी काही सुचना जारी केल्या आहेत.
नामिबियातून येणारी चित्यांची पहिली तुकडी १७ सप्टेंबर रोजी मध्यप्रदेशातील श्योपूर येथील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसादिवशी म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी जयपूरमार्गे मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात तब्बल आठ चित्ते आणण्यात येणार आहेत. चित्ता रीइंट्रोडक्शन कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान मोदी यापैकी तीन चित्त्यांना त्याच दिवशी उद्यानात सोडतील.
मध्यप्रदेशच्या पालपूर कुनो राष्ट्रीय उद्यानात येऊ घातलेल्या चित्त्यांची पहिली आरोग्य चाचणी करण्यात आली आहे. भारतात येणाऱ्या संभाव्य उमेदवारांची आरोग्य चाचणी करण्यात आली. 'चिता कन्झर्वेशन फंड'च्या तज्ज्ञांकडून ही तपासणी करण्यात आली. नामिबियातील विंडहोक येथे भारताचे उच्चायुक्त प्रशांत अग्रवाल यांच्या उपस्थितीत सोमवारी दि. १५ ऑगस्ट रोजी ही चाचणी करण्यात आली.
देशातून अशयाई चित्ते नामशेष होऊन सात दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतर भारतच्या जंगलात आफ्रिकन चित्ते दि. १५ ऑगस्टच्या आधी येणार होते. मात्र, त्यांचे आगमन लांबणीवर पडले आहे. मध्यप्रदेशच्या प्रधान मुख्य वसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिलेल्या माहितीनुसार आफ्रिकन चित्ते भारतात येण्याची तारीख अजून केंद्रीय मंत्रालयाकडून आलेली नाही. तसेच चित्त्यांच्या संख्येबाबत देखील माहिती प्राप्त झालेली नाही.
आधुनिक युगाची सुरुवात झाल्यापासूनच अमेरिकेसह युरोपीय देशांनी आपली भरघोस प्रगती करवून घेतली, तर भारतासह अनेक आशियाई देश विकसनशील ठरले. मात्र, या काळात आफ्रिका खंडातील जवळपास सर्वच देशांपर्यंत आधुनिकीकरण पोहोचलेच नाही, त्यांच्या प्रगतीचा वारु उधळलाच नाही.
एका अहवालानुसार, मध्य-पूर्वेतल्या मुस्लीम देशासोबतच घाना या आफ्रिकन देशात तृतीयपंथी आणि समलिंगी शरीरसंबध ठेवणाऱ्यांसाठी जगणे मुश्किलच आहे.
‘आफ्रिकन स्वाईन फ्लू’ने २५०० डुकरांचा मृत्यू झाल्याची पहिलीच घटना आसाममध्ये घडली
एखादा परदेशी जीव आपल्याकडील स्थानिक जैवसाखळीचा भाग झाल्यास तो ती उद्ध्वस्त करून तिचे अनुवांशिक चक्र बिघडविण्याचे काम करतो. त्यामुळे परदेशी प्राण्यांच्या खरेदी-विक्रीपासून त्यांना पाळण्यासंदर्भात कायद्याची चौकट निर्माण होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.