59% of e-challan complaints rejected RTI reveals ‘वन स्टेट वन चलन’ या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून मुंबई वाहतूक पोलीस विभागाने १ जानेवारी २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत तब्बल ₹५५६ कोटी ६४ लाख २१ हजार ९५० इतका दंड वसूल केला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केलेल्या RTI अर्जावरून ही माहिती समोर आली आहे. सदर कालावधीत एकूण १,८१६१३ ई-चलन विरोधात ऑनलाईन तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी १,०७८५० तक्रारी फेटाळण्यात आल्या आहेत. म्हणजेच, जवळपास ५९% तक्रारी अमान्य ठरल्या.
Read More
( Model Code of Conduct ) विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता दि. १५ ऑक्टोबरपासून लागू झाली आहे. दि. १५ ते १८ ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या एकूण ४२० तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ४१४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. यापैकी १०० मिनिटांत २५६ तक्रारींचा निपटारा करण्यात आल्या आहे. राज्यात सर्वात जास्त ठाणे जिल्ह्यातील तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.
(ST Bus) एसटीच्या प्रवासात प्रवाशांना काही अडचण आल्यास त्याबाबत थेट आगार प्रमुखांकडे तक्रार करता येणार आहे. त्यानंतर तक्रारीचे तातडीने निराकरण होईल, अशा पद्धतीची यंत्रणा एसटी प्रशासनाकडून उभी करण्यात आली आहे. एसटी बसमध्ये चालकाच्या मागील बाजूस संबंधित बस ज्या आगारातील आहे, त्या आगार प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक, तसेच तेथील स्थानक प्रमुख आणि कार्यशाळा अधीक्षक यांचा दूरध्वनी क्रमांक लिहिण्यात आला आहे.
ठाणे व परिसरातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी २०१४ रोजी ठाण्यात सुरु करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रात असुविधांमुळे बोजवारा उडाला आहे.गेल्या अनेक दिवसापासून वीज पुरवठा खंडित,पाणी पुरवठा बंद,भिंतीच्या प्लास्टरची पडझड, जागोजाग साचलेल्या कचऱ्यामुळे स्वच्छतेची वानवा आदींमुळे विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भाजयुमो आणि युवासेनेच्या (शिंदे गट) यांच्यावतीने सोमवारी निदर्शने करण्यात आली.तसेच, दोन दिवसात कार्यवाही न झाल्यास उपकेंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा आंदोलकांनी दि
भाजपच्या निलंबित राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांना त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या नवीन प्रभाग पुनर्रचनेच्या आराखड्यावर १०० हरकती सूचना आत्तापर्यंत आल्या आहेत.
भाजपने दावा केला आहे की, ममता बॅनर्जी यांनी १० सप्टेंबर रोजी भबानीपूर पोटनिवडणुकीसाठी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रात त्यांच्याविरुद्ध प्रलंबित प्रकरणांचा उल्लेख केलेला नाही. या प्रकरणाच्या संदर्भात मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रियंका तिब्रेवाल यांची मुख्य निवडणूक एजंट सजल घोष यांनी तक्रार दाखल केली आहे.
मुख्यमंत्री यांच्या कानाखाली लगवण्याच्या एकेरी शब्दात नारायण राणे यांनी वक्तव्य केल्याने अनेक तक्रारदारांच्या भावना दुखवले आहेत, त्यामुळे नाशिक पोलिस पथक राणेंना अटक करण्यासाठी रवाना झाले आहेत.त्यामुळे राणे यांना अटक करुन न्यायालयीन पद्धतीने कारवाई करण्यात होईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व प्रकराणांवरुन केंद्रीय मंत्र्याला अटक करण्यात येते का असा देखील प्रश्न सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.
'जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट'च्या (जेएनपीटी) अधिपत्याखालील कांदळवन क्षेत्राचा ऱ्हास होत असल्याच्या तक्रारी पर्यावरणवादी करत आहेत. या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या 'कांदळवन कक्षा'ने (मॅंग्रोव्ह सेल) 'जेएनपीटी'ला पत्र लिहून त्यांच्याकडील कांदळवन क्षेत्र वन विभागाच्या ताब्यात देण्याचा सूचना दिल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने २०१८ साली कांदळवन संवर्धनासाठी दिलेल्या आदेशानुसार ही सूचना देण्यात आली आहे.
जे आजार अतिशय कमी लक्षणे दर्शवितात, अशा आजारांना ‘एकतर्फी लक्षणांचे आजार’ म्हणतात. या आजारात एक किंवा दोन अशी मुख्य लक्षणे असतात जी फार प्रामुख्यानेच दिसतात व या मुख्य दिसणार्या लक्षणांमुळे इतर सर्व लक्षणे अस्पष्ट होतात किंवा झाकोळली जातात.
ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न
पालिकेच्या अॅपवर पहिल्याच दिवशी सुमारे १७०० तक्रारी
सार्वत्रिक विधानसभा निवडणुका २०१९ दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ॲप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ॲपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या १ हजार १९२ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने सुरु केलेल्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन क्रमांकावर दररोज अनेक तक्रारी येत असतात. यातल्या बहुतांश तक्रारींचे वेळेत निवारण केले जाते अशी माहिती ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज राज्यसभेत दिली.
आरबीआय अॅपच्या माध्यमातून सोडविणार ग्राहकांच्या समस्या व तक्रारी