Tamim Iqbal Heart Attacked बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इक्बाल यांना ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीग सामन्यादरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांना राजधानी ढाकाच्या बाहेरील सावरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थानिक माध्यमांनी त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले आहे. त्यांना आरामाची आवश्यकता असल्याची माहिती दिली आहे.
Read More
प्रत्यक्ष जन्मदात्याला तुरुंगात टाकणार्या आणि ज्येष्ठ बंधूंची हत्या करणार्या औरंगजेबाने आपल्या पोटच्या पोरांचीही गय केली नाही. आपल्या बहुतेक पुत्रांना एकतर आजन्म तुरुंगवासात टाकले किंवा त्यांना आपला जीव वाचविण्यासाठी आयुष्यभर रानोमाळ भटकविले. अशा औरंगजेबाने हिंदू आणि शिखांच्या महापुरुषांची हत्या केली. हिंदूंचा धार्मिक छळ केला, यात नवल ते काय! पण, ज्या जिहाद्याने महाराष्ट्राच्या छत्रपतींची हाल हाल करून हत्या केली, अशाबद्दल चुकूनसुद्धा चांगले शब्द काढण्याची कोणाची हिंमत या महाराष्ट्रातच होते, हा हिंदवी अस्म
कतारचे अमिर शेख तमिम बिन हमाद अल थानी यांचा दोनदिवसीय भारत दौरा नुकताच पार पडला. २०१५ सालानंतर ते पहिल्यांदाच भारतात आले. त्यांचे स्वागत करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी राजनयिक शिष्टाचार दूर सारून स्वतः विमानतळावर गेले होते. त्यानिमित्ताने भारत-कतार परराष्ट्र संबंधांचा ऊहापोह करणारा हा लेख...
वक्फ बिलाला हात लावल्यास देशात सामाजिक अस्थिरता निर्माण होईल’ ही धमकी दिली आहे खा. असदुद्दीन ओवेसी यांनी. ओवेसी वारंवार अशा धमक्यांचा वापर करून लोकशाहीला कायमच दबावाखाली आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. पण, ओवेसींनी आता हे लक्षात घ्यावे की, या देशात निजामशाहीची पाळेमुळेदेखील शिल्लक नाहीत.
सर्वोच्च न्यायालयाने हिंदूविरोधात दंगल भडकवणाऱ्या ताहिर हुसैनला ऐन दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रचारासाठी जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने पॅरोलवर जामीनाची परवानगी दिली आहे. त्यानुसार आता २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत प्रचारासाठी सोडण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही अटींचे पालन करावे लागणार असल्याचे सांगितले आहे.
AIMIM दिल्लीतील हिंदूंविरोधातील झालेल्या दंगलीला पाठबळ देणारे नेते ताहिर हुसेन यांच्यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीत आणखी एक आरोपी शाहरूख पठाणला उमेदवारी देण्याची शक्यता आहे. मुस्लिमबहुल सीलपूर येथून दिल्ली पोलिसांवर पिस्तुल दाखवणाऱ्या शाहरूख पठाणला एमआयएम पक्ष असदुद्दीन औवेसी यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी करणार असल्याची चर्चा आहे.
Shamim spit उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात शमीम नावाचा कट्टरपंथी भाजीवर थुंकत असल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. व्हिडिओ पाहिल्यास अनुपशहरच्या भाजी मंडईत एका दुकानदार गाडीवर ठेवलेल्या भाज्यांवर थुंकत आहे. थुंकणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. शेऱ मोहम्मदचा मुलगा शमीम असे आरोपीचे नाव आहे.
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएस) ( AIMIM ) या पक्षाने हिंदूविरोधी दंगलीचा आरोपी ताहिर हुसेन यास उमेदवारी जाहिर केली आहे.
तिरुवनंतपुरम : केरळ येथील कासरगोडमधील स्वत:ला 'जिन्न' समजणाऱ्या महिलेच्या एका टोळीने सोन्याच्या हव्यासापोटी काळी जादू करत एका NRI व्यापाऱ्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांची टोळी काळ्या जादूच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत होती. पोलिसांना तब्बल २० महिन्यांनंतर या प्रकरणाचा उलगडा करण्यात यश मिळाले आहे. काळी जादू ( Black Magic ) करणारी शमीमा आणि तिच्या टोळीला या हत्याकांड प्रकरणी ताब्यात घेतले आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल लागले असून त्यामध्ये महायुतीने निर्भेळ यश संपादन केले आहे. लोकसभेतील निवडणुकांमध्ये ‘व्होट जिहाद’चा मुद्दा अग्रणी होता. ठिकठिकाणी मुस्लीम मतदार करत असलेल्या एकगठ्ठा मतदानाचा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसला होता. या पार्श्वभूमीवर अनेकदा हिंदुंविरोधात वादग्रस्त विधाने करत मुस्लीम मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करणार्या ‘ऑल इंडिया-मजलीस-ए-इतेहाद्दुल-मुसलमिन’ अर्थात ‘एमआयएम’च्या ( MIM ) कामगिरीकडेही लक्ष लागले होते. या निवडणुकीमध्ये मालेगाव मध्य मतदारसंघातून ‘एम
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी काही पत्रकारांशी संवाद साधत असताना एका पत्रकाराला थेट घटनास्थळावरून हकलवले आहे. एका पत्रकाराने इम्तियाज जलील यांना विचारलेल्या प्रश्नावर जलील आक्रमक झाले आहेत. असे अनेक युट्यूबर्स असतात. त्यांची किंमत आम्हाल माहिती आहे असे म्हणत त्यांनी संबंधित पत्रकारास घटनास्थळावरून जाण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
ठाणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गलिच्छ राजकारण सुरू झाले आहे. जितेंद्र आव्हाड समर्थक शमीम खान यांनी मुंब्रा-कळवाचे राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला ( Najeeb Mulla ) यांच्या विरोधात केलेल्या बदनामीकारक, खोट्या आणि तथ्यहीन आरोप केले होते. याची चौकशी करण्याची मागणी नजीब मुल्ला यांनी परिमंडळ-१ चे ठाणे पोलीस उपायुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम आहे. विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. अशातच सध्या संभाजीनगर येथे एका बॅनरची चर्चा आहे. संभाजीनगर येथे भाजप विरूद्ध एमआयएममध्ये टक्कर आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी करत १५ मिनिटांचे शंभर टक्के मतदान करा असे उत्तर देण्यात आहे.
( Devendra Fadnavis ) राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दि. ९ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
( Devendra Fadnavis )"सुन लो ओवैसी, छत्रपती संभाजीनगर... किसी का बाप भी पैदा हुआ तो अब ये नाम नही बदल सकता...", अशी गर्जना करत देवेंद्र फडणवीसांनी एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसींना खुले आवाहन केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दि. ९ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना सुरुवातीलाच छत्रपती संभाजीनगर या नावावर भर देत त्यांनी ओवैसींवर निशाणा साधला आहे.
Akbaruddin Owaisi एमआयएम आमदार अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी १५ मिनिटांचा संदर्भ देत उल्लेख केला. प्रचाराच्या वेळेचा संदर्भ देत ओवैसी म्हणाले की, १० वाजून ४५ मिनिटांची वेळ आहे, यामध्ये अजून १५ मिनिटे शिल्लक आहेत. यावेळी उपस्थितांना संबोधित करत असताना ते म्हणाले की, अरे जरा धीर धरा, १५ मिनिटे बाकी आहेत. ना ती आम्हाला सोडते ना ती मला सोडते, असे वक्तव्य अकबरुद्दीन ओवैसी यांनी केले. या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण तापणार असल्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकच्या पार्श्वभूमीवर ते छत्रपती संभाजीनगर
एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला प्रस्ताव दिला असून ते महाविकास आघाडीत सामील होण्यास इच्छूक आहेत. त्यांनी माध्यमांना याबाबतची माहिती दिली. त्यामुळे आता मविआत एमआयएमची एन्ट्री होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आगामी विधानसभा निवडणूकांच्या अनुषंगाने महायूती आणि महाविकास आघाडीशिवाय आता राज्यात तिसरी आघाडी होण्याचे संकेत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी दिले आहेत. मात्र, या आघाडीत एमआयएम पक्षाला सहभाग नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी यामागचे कारणही स्पष्ट केले.
देशात गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवरील अत्याचाराचा घटना समोर येत आहेत. सध्या कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणावरून देशभरात निदर्शने सुरू असून डॉक्टर्स, सर्वसामान्य नागरिक, राजकीय नेते आणि कलाकारांनीही आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत आहेत. दरम्यान, या प्रकरणाबद्दल पोस्ट केल्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री मिमी चक्रवर्ती यांना बलात्काराच्या धमक्या येत आहेत.
भाजपने आयत्यावेळी उज्ज्वल निकम यांच्यासारखा आश्वासक चेहरा रिंगणात उतरवल्यामुळे काँग्रेस आधीच टेन्शनमध्ये असताना, उत्तर मध्य मुंबईत 'एमआयएम'च्या एन्ट्रीमुळे त्यांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. दिग्गजांनी साथ सोडल्यानंतर केवळ मुस्लिम मतांचा आधार होता. आता त्यांचेही विभाजन होणार असल्याने काँग्रेसच्या चाकातील हवाच निघून गेली आहे.
उत्तर मध्य मुंबई लोकसभेत आता एमआयएम पक्षानेही आपला उमेदवारी दिला आहे. त्यामुळे याठिकाणी भाजप, काँग्रेस आणि एमआयएम अशी तिरंगी लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. एमआयएमने शुक्रवारी रमजान चौधरी यांना उत्तर मध्य मुंबईची उमेदवारी जाहीर केली.
एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी काँग्रेसच्या बड्या नेत्याला लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात एकही मुस्लीम उमेदवार न दिल्याने काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारक समितीचा राजीनामा दिला. त्यानंतर इम्तियाज जलील यांनी त्यांना आपल्या पक्षाची ऑफर दिली.
काँग्रेस पक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हैदराबादमध्ये एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात उमेदवार उभा करणार नाही. अशी माहिती तेलंगणा काँग्रेसचे सरचिटणीस यांनी ही माहिती दिली आहे. मतांचे विभाजन रोखण्यासाठी काँग्रेस पक्ष एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांना पाठिंबा देईल, असे त्यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हैदराबादमधून असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात डॉक्टर माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. प्रचारादरम्यान त्यांनी एमआयएम पक्षाचे प्रमुख ओवेसींवर गंभीर आरोप केले आहेत. अलीकडेच त्यांनी मीडियासमोर दावा केला होता की, ओवेसी बाहेरून येणाऱ्या मुस्लिमांना दोन बेडरूमचे फ्लॅट देत आहेत. हे मुस्लिम कोठून आले आहेत, ते पाकिस्तानी आहेत की बांगलादेशी आहेत, हे माहीत नाही, पण सत्य बाहेर येईल.
चला हवा येऊ द्या या विनोदी कार्क्रमाने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. निलेश साबळे याचे सुत्रसंचलन असो किंवा मग भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडेचे धमाल प्रहसन असो, घरबसल्या प्रेक्षकांनी टाळ्या शिट्या मारल्याच पाहिजे. तर, विनोदी अभिनेत्री म्हणून नावारुपास आलेल्या श्रेया बुगडे (Shreya Bugade) हिने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच बऱ्याच हिंदी, मराठी अभिनेत्रींची मिमिक्री केली आहे. कंगना राणावत, रवी टंडन, शुभांगी गोखले, उषा कुलकर्णी आणि सई ताम्हणकर (Sai Tamhankar) या चौघींची मिमिक्री तर मन जिंकून जाते. परं
भाजपने हैदराबाद लोकसभेसाठी डॉ. माधवी लता यांना उमेदवारी देऊन, एमआयएमचे खा. ओवेसी यांना आव्हान दिले आहे. डॉ. माधवी या विरींची हॉस्पिटलच्या अध्यक्षा असून, भरतनाट्यम् नृत्यांगनादेखील आहेत. हैदराबादमध्ये त्या सामाजिक कार्यात सक्रिय असून, त्यांच्याकडे कट्टर हिंदुत्ववादी नेत्या म्हणूनही पाहिले जाते. ‘लोपामुद्रा चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘लतामा फाऊंडेशन’च्या त्या प्रमुख असून, त्यांनी राज्यशास्त्रात ‘एमए’ केले आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आक्षेपार्ह वक्तव्य करून आपल्या वैचारिक दिवाळखोरीचे प्रदर्शन केले आहे. परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे संविधान गौरव सोहळ्यादरम्यान त्यांनी, स्वा. सावरकर पळपुटे असून आम्ही त्यांना महापुरूष मानत नाही आणि मानणारदेखील नसल्याचे सांगत आपल्या अकलेचे तारे तोडले. खा. जलील यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यासह देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, इम्तियाज जलील यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणीही सावरप्रेमींकडून केली जात आहे.
इरफान हबीब आणि मंडळींनी इतिहासाचे अभ्यासक्रम, पुस्तके, अकादमिक विश्व यांमध्येही आपले विकृत विचार पेरले. परिणामी, हिंदूंच्या इतिहासाबद्दल न्यूनगंड आणि संताप मनात असलेल्या किमान दोन पिढ्या या मंडळींनी तयार केल्या. मात्र, आता ‘कालचक्र’ बदलले असून, हिंदू समाज इतिहासाच्या नावे चाललेल्या बदमाशीस उधळून टाकण्यास सज्ज झाला आहे!
घमंडिया युतीच्या खासदारांचे कृत्य देशासाठी लज्जास्पद आणि अस्वीकारार्ह आहे, असा घणाघात कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केला आहे. तृणमुल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची मिमिक्री करत खिल्ली उडवली होती. याबद्दल मंत्री लोढांनी 'X' वर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उपराष्ट्रपतींचे मिमिक्री प्रकरण चांगलेच भोवले आहे. त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून अटकेची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काळानुरुप मालिका, चित्रपटात दिसणाऱ्या अभिनेत्रींची व्याख्या बदलली. आधुनिक काळानुसार त्यांचे कपडे परिधान करण्याची फॅशन देखील अत्याधुनिक होत गेली. मात्र, तरीही अलीकडे मराठी अभिनेत्रींना त्यांच्या कपड्यांवरुन किंवा त्यांनी केलेल्या बोल्ड फोटोशुटवरुन सोशल मिडियावर अनेकजण ट्रोल करतात. याबद्दल आपले वैयक्तिक मत ‘महाएमटीबी’शी स्मिता तांबे हिने मांडत अभिनेत्री सई ताम्हणकर आणि मिताली मयेकर यांचे विशेष कौतुक तिने केले आहे.
एमआयएम पक्षाचे माजी नगरसेवक शहनवाज शेख यांनी गुरुवारी रात्री शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. मुंबई पालिकेच्या अणुशक्ती नगरमधील प्रभाग क्रमांक १४५ मधून ते निवडून आले होते.
तेलंगणामध्ये गुरुवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६३.९४ टक्के मतदान झाले आहे. निवडणुकीचा मतमोजणी येत्या रविवारी म्हणजे ३ डिसेंबर रोजी होणार आहे.तेलंगणा राज्य विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६३.९४ टक्के मतदान झाले आहे. राज्यातील 13 नक्षलबहुल केंद्रांवर दुपारी 4 वाजता मतदान संपले, मात्र राज्यातील इतर भागातील मतदान केंद्रांवर मोठ्या संख्येने मतदार रांगेत राहिले. अशा स्थितीत एकूण मतदानाची टक्केवारी वाढण्याची अपेक्षा आहे.
हैदराबादमध्ये 'एआयएमआयएम'चा दरारा कमी होताना दिसत आहे. मुस्लिमांचा एक मोठा वर्ग ओवेसी बंधूंना (अकबरुद्दीन ओवेसी आणि असदुद्दीन ओवेसी) विरोध करत आहे. त्यांच्यावर भाजप आमदार टायगर राजा सिंह यांना घाबरण्याचा आणि मुस्लिमांचा विश्वासघात केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे टी राजा सिंह यांचे नाव ऐकून ओवेसींना पळता भुई थोडी होते, असे विधान एका व्यक्तीने केले आहे.
मुस्लीमांना पाच टक्के आरक्षण द्या, अशी मागणी एमआयएम नेते वारीस पठाण यांनी केली आहे. राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले असताना अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. सरकारतर्फे शिष्टमंडळ थोड्याच वेळात जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे 'नूरी' प्रकरण त्यांना चांगलेच महागात पडले आहे. जागतिक प्राणी दिनाच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी आपल्या आईला एक कुत्र्याचे पिल्लू भेट दिले होते. त्यांनी या पिल्ल्याचे नाव 'नूरी' असे ठेवले होते. परंतू, यावर असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाच्या नेत्याने आक्षेप घेतला आहे.
हिंदुत्वाच्या विचारापेक्षा समाजवादी विचार अधिक महत्वाचे असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. यावरुन भाजप आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंनी आता पॉप्युलर प्रिंट ऑफ इंडिया, आयसीस, रझा अकादमी आणि एमआयएमसोबतही युती करावी. असं नितेश राणे म्हणाले आहेत. तर, सामनाच्या अग्रलेखातून समृद्धी महामार्गावर केलेल्या टीकेला राणेंनी प्रत्त्युत्तर दिले आहे. संजय राऊतांनी आपल्या मालकाच्या भाच्याला विचारावं, समृद्धी वरच्या फूड प्लाझाचं काम मलाच हवं, ब्लॅकमेलिंग कोण करत होतं? असा गंभीर आरोप य
मराठी मनोरंजनसृष्टीतून आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत आपली जागा निर्माण करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर ही सध्या आघाडीवर आहे. सोशल मिडीयावर सक्रीय जरी असली तरी सई फारशी ट्रोलर्सना उत्तरं देत नाही. मात्र, यावेळी मराठी भाषा बोलण्याचा मुद्दा एकाने कमेंटमध्ये बोलल्यामुळे सईने त्याला प्रत्युत्तर दिले आहे. नुकतंच सईने तिला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले. सईने एका इंग्रजी युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला काही प्रश्न विचारण्यात आले, ज्याची उत्तरे तिने इंग्रजीत दिली. मात्र सई यात इंग्
२०१९ मध्ये अमेठी लोकसभा मतदारसंघातून पराभव होणार असल्याचे लक्षात येताच. राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाडमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. तिथून ते निवडूनही आले होते. पण आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना आगामी लोकसभा निवडणूक वायनाडमधून नव्हे तर हैदराबादमधून लढण्याचे आव्हान दिले आहे.
केंद्र सरकारकडून विशेष संसद अधिवेशन घेण्यात आले असून अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकावर चर्चा करण्यात आली आहे. लोकसभेत या चर्चेवर चर्चा करताना काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांकडून सहभाग घेण्यात आला आहे.
संसदेच्या विशेष अधिवेशनात मोदी सरकारने महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी नारी शक्ती वंदन हे विधेयक आणले आहे. या विधेयकावर आज संसदेत चर्चा सुरु आहे. याच चर्चेदरम्यान एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे.
कायमचा दुष्काळ आणि औद्योगिक बाबतीत असलेल्या मागासलेपणामुळे विकासापासून वंचित राहिलेला मराठवाडा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. वर्षभरापूर्वी राज्यात झालेले सत्तांतर आणि त्यातून निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेत मराठवाड्याकडे सर्वच राजकीय पक्षांनी आपले लक्ष वेधले आहे. नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर महायुती सरकार मराठवाड्याकडे राजकीयदृष्ट्या फायदा उचलण्यासाठी लक्ष देत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली.
एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर आदर्श पतसंस्था ठेवीदारांनी मोर्चा काढला आहे. या मोर्चाला पोलिसांनी अडविले आहे. विना परवागनगी हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. प्रोपर्टी विकून ठेवीदारांचे पैसे परत करावेत, आम्हाला मंत्र्यांना भेटू द्यावे.अशी मागणी आमदार जलील यांनी केली आहे.
कर्नाटकच्या हुबळी-धारवाड महानगरपालिकेने (HDMP) ईदगाहवर गणेशोत्सव साजरा करण्यास मान्यता दिली आहे, ज्यासाठी दोन मुख्यमंत्र्यांनी एकेकाळी आपली जागा गमावली होती. १९९४ साली या ईदगाह मैदानावर तिरंगा फडकवण्यासाठी पोहोचलेल्या देशभक्तांवर तत्कालीन काँग्रेस सरकारने गोळीबार केला होता. त्या गोळीबारात ५ देशभक्त शहीद झाले होते. मात्र भाजपची सत्ता असलेल्या हुबळी-धारवाड महानगरपालिकेने (एचडीएमपी) यंदाही ईदगाह मैदानावर गणेशोत्सवास परवानगी दिली आहे.
६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची काल घोषणा झाली. यात २०२१ साली आलेल्या 'मिमी' चित्रपटानेही विविध कॅटेगरीत पुरस्कार पटकावले. मुख्य अभिनेत्री क्रिती सेननने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवला असून अभिनेते पंकज त्रिपाठी यांना सहायक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. मात्र, काही दिवसांपुर्वीच पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरुनही पंकज आठवणीत भावूक झाले आहेत.
बुलढाणा : एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींची शनिवारी बुलढाण्यातील मलकापूर येथे जाहीर सभा होती. मलकापूर येथील सभेत असदुद्दीन ओवेसींनी "औरंगजेब अमर रहे"च्या घोषणा दिल्या. तसा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून भारतीय जनता पक्षाकडून पोलीसांत तक्रार करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुलढाणा पोलीसांशी संपर्क साधून कारवाईची मागणी केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सुनील कडासने यांच्याशी बोलून औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
द केरळ स्टोरी चित्रपटाची चर्चा सध्या समाज माध्यमांवर सुरु आहे. न्यायालयाने चित्रपटात काहीही आक्षेपार्ह नसल्याचे सांगूनही अनेक मुस्लिम संघटना या चित्रपटाला विरोध करत आहेत. अशातच AIMIM च्या असदुद्दीन औवेसी यांनी चित्रपटाविषयी नकारात्मक टिप्पणी केली आहे. देशात मुस्लिमांनाबदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचा दावा त्यांनी चित्रपटाविरोधात केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरीतील सभेत राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवारांची मिमिक्री केली. तसेच अजित पवारांच्या वागण्यामुळे शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला , अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरीतील सभेत केली होती. त्या राज ठाकरेंच्या विधानाला प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले की, राज ठाकरेंना मिमिक्री शिवाय दुसर काहीही जमत नाही.मिमिक्री करणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यामुळेच जनतेने त्यांना नाकारल आहे,असा खोचक सवाल करत अजित पवार यांनी राज ठाकरे या
मुकादम साहेबांसारखे असगर अली इंजिनिअर यांचा वारसा सांगणारे गृहस्थ मुस्लीम मानसिकतेच्या चौकटीतून आणि आपला सांस्कृतिक वारसा अरब जगात शोधण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडू शकले नाहीत. त्यांना भारतीय संत परंपरेशी तादात्म्य साधणारे मुस्लीम मराठी संत साहित्य आपलेसे वाटत नाही, तेथे जावेद कुरेशींसारख्या ‘एआयएमआयएम’च्या कार्यकर्त्याकडून आणि इतर तशीच मानसिकता ठेवणार्या मुस्लीम मराठी लेखकांकडून काय वेगळी अपेक्षा ठेवता येणार?
माझ्या पक्षात मला काय स्थान होते, हे विचारा कुणाला पण. वांद्य्राच्या साहेबांना भेटण्याचे भाग्य सगळ्यांनाच मिळत नव्हते. तेव्हा, शंकराच्या पिंडीआधी नंदी तसा मी होतो. केवढे माझे महात्म्य! कोरोना काळात तर ‘मुझको देखोगे जहा तक मुझको पाओगे वहा तक मै ही मैहू मै ही मै था.’ आता काय? डॉक्टर एकनाथ शिंदे? माझे स्वप्न असे अचानक तोडून मोडून टाकणार्या आणि मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंना ‘डॉक्टर’ पदवी मिळाली. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे बरं का?