मानवी जीवनाचे सार आपल्या साध्या, सोप्या, रसाळ भाषेत सांगितले, अशी ही लोकमाता, भूमींकन्या, निसर्गकन्या बहिणाई म्हणजेच बहिणाबाई चौधरी. आज बहिणाबाईंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आशयघन काव्यरचनांचा अर्थ उलगडणारा हा लेख...
Read More
मराठी संतसाहित्यामध्ये स्त्री संतांचे योगदान अनन्यसाधारण व वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामध्ये संत मुक्ताई, जनाबाई, सोयराबाई प्रमाणेच संत तुकारामशिष्या संत कवयित्री बहिणाबाई शिऊरकर यांचे स्थान गौरवास्पद आहे. संत कवयित्री बहिणाबाईंच्या नावावर सर्वाधिक ७०० पेक्षा अधिक अभंग असून त्यांची स्वतंत्र ‘अभंगगाथा’ सर्वपरिचित आहे. संत बहिणाबाईंचे अभंग स्वानुभव व साक्षात्कार प्रचितीचे अनिर्वचनीय शब्दरुप आहे. त्यांच्या अद्वैत समन्वयी दृष्टीने गुरू तुकोबा, विठोबा आणि श्रीराम एकच आहेत. श्रीरामाची परब्रह्म म्हणून बहिणाबाई स्तुती
: पिंपरी चिंचवड पालिकेच्या संभाजीनगर येथील 'निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालया'तील ३६ प्राण्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवार, दि. १२ डिसेंबर रोजी केली. त्याचप्रमाणे हे प्राणीसंग्रहालय वन विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगाचा विचार हाती घेऊन ज्यांनी समाजपरिवर्तनाचे कार्य केले, ‘ज्ञानेश्वर माऊली’ या शब्दाशिवाय ज्यांची बोलण्यास सुरुवात होत नसे, तेच पूर्वाश्रमीचे डॉ. प्रा. राष्ट्रीय कीर्तनसम्राट श्रीकृष्ण वामनराव सिन्नरकर महाराज. ही सुरू झालेली जीवनयात्रा अलीकडे श्रीकृष्णानंद भारती स्वामी या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली. अशा व्यक्तिमत्त्वाचा ‘ज्ञानेश्वर माऊली’ ते ‘नमो नारायण’ हा प्रवास ३० ऑक्टोबर रोजी शनिवारी रात्री शांत झाला. महाराजांच्या जीवनविचारांचे स्मरण मांडण्याचा केलेला हा प्रयत्न ...
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय अध्यासन स्थापन करण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने मंजुरी दिली असून त्यासाठी 1.25 कोटी रुपयांचे अनुदान मान्य केले आहे.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर 8 ते 12 दरम्यान बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन गुरुनाथ फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
1930 मध्ये झालेल्या पहिल्या गोलमेज परिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला स्वतंत्र राज्यघटना हवी आणि मतदानापासून वंचित असणार्या वर्गांना मतदानाचा हक्क हवा अशी ठाम भूमिका मांडली व इंग्रज मंत्री परिषदेने या भूमिकेला सहमती दर्शवली.
बहिणाबाई चौधरी यांचे काव्य वाचता-वाचता आपलंस करणारे असून भाषा, प्रांत या प्रतिकांचा भाग त्यांच्या कवितांच्या आड येत नाही. त्या सर्वांच्या हृदयात भिडतात. भगवद्गीतेत सर्वच तत्त्वज्ञान सामावले आहे.
पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो (महिला) स्पर्धेच्या दुसर्या दिवशी पहिल्या सत्रात महाराष्ट्रातील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि सोलापूर विद्यापीठ या 4 विद्यापीठांनी बाद फेरीत विजय प्राप्त केले.
महिलांनी अडचणींना तोंड देत सरावासह खेळामध्ये ठसा उमटवावा
केरळातील कालिकत येथे शनिवारी संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत भारोत्तोलन या खेळात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशांत कोळीने सुवर्णपदक प्राप्त केले.
खान्देशच्या सांस्कृतिक चळवळीला चालना मिळावी, खान्देशच्या संस्कृतीचा प्रचार-प्रसार व्हावा, बचत गटातील महिलांना आर्थिक विकासाबाबत मार्गदर्शन व्हावे या हेतूने बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन 8 ते 12 डिसेंबर यादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान भुसावळ येथे करण्यात आले आहे, अशी माहिती खा. रक्षा खडसे, आ. संजय सावकारे व नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात सुरु झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ टेबल टेनिस (महिला) स्पर्धेत उद्या गुरुवारी सकाळच्या सत्रात बाद फेरीतील सामने संपल्यानंतर या फेरीतील चार संघ साखळी फेरीत प्रवेश करतील.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ टेबल टेनिस (महिला) स्पर्धेचा पहिला दिवस महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या महिला खेळाडूंनी गाजवला.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी बी. पी. पाटील यांची निवड करण्यात आली असून, सोमवारी त्यांनी प्रा.ए.बी.चौधरी यांच्याकडून या पदाची सूत्रे स्वीकारली.
जन्म देणारी आई ज्याठिकाणी हात टेकवते, अशा गतिमंद मुलांना केशवस्मृती सेवा संस्था समूह आश्रय देते. हे एकप्रकारचे दैवी कार्य आहे. समाजातील दुर्लक्षित व्यक्तींना आणि घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केशवस्मृती सेवा संस्था करते, असे प्रतिपादन बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ वीज बिलमुक्त होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठ नामविस्तार कार्यक्रमप्रसंगी केली.
सामान्य माणसापेक्षा अगदी आगळा असणारा बहिणाबाईचा जीवनप्रवास. स्थैर्य नसलेला. अस्थिर असलेला हा प्रवास. हक्काचं घर नसलेला हा प्रवास. माथ्यावर सावली नसली तरी भगवंतांची घनदाट सावली लाभलेला हा प्रवास. सामानाचं ओझं नाही की भार नाही. सगळा भार भगवंतावर सोपवलेला प्रवास! प्राक्तनाची पडणारी पावलं, त्याला परमार्थाची भक्कम साथ लाभून जीवनप्रवास सुखाचा करणारी बहिणा!
बहिणाबाईंनी कविता लिहिल्या नव्हत्या. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र सोपानदेव यांनी आठवतील तेवढ्या कविता लिहून काढल्या. ते बाडही कुठेतरी पडले होते.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी विधानसभेत केली. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करण्यात येत होती.