(SCO) चीनमधील क्विंगदाओ येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. राजनाथ सिंह यांनी गुरुवारी २५ जूनला भारताच्या वतीने या बैठकीत सहभाग घेतला होता.
Read More
( Chief Ministers Relief Fund and Charity Hospital Help Desk ) आरोग्यदायी जीवन ही मनुष्य प्राण्याची गरज. बदलत्या काळानुसार आरोग्यसेवा देणार्या आणि घेणार्या अशा दोन्ही वर्गांच्या प्राथमिकता बदलत आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्याच्या ग्रामीण भागांत वैद्यकीय सेवा आणि तातडीने उपचार देणे, हे आव्हानात्मकच. विशेषकरुन ‘नाही रे’ वर्गाकरिता उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहेत. यासोबतच आर्थिकदृष्ट्या गरजूंना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक साहाय्य मिळावे, य
( Opposition silenced over Railway Minister's parliament speech ) देशाचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी लोकसभेत आपल्या भाषणाने विरोधकांची बोलतीच बंद केली. त्यांनी विरोधी सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरे पुराव्यानिशी दिल्याने गोंधळ घालणारे विरोधक चांगलेच हवालदिल झाले होते.
(Chief Ministers Relief Fund) मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळण्याकरिता आजारांचे पुनर्विलोकन करणे, आजारांकरिता देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निश्चित करणे आणि रुग्णालय संलग्नीकरणासाठी निकष ठरविण्याकरिता शिफारशी करण्याबाबत समिती गठित करण्यात आली आहे. याबाबत शासननिर्णय काढण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली आहे.
Devendra Fadnavis 3.0 cabinet महायुतीला विक्रमी बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर २०२४ रोजी शपथ घेतली. त्याचसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही शपथ घेत सत्ता स्थापन केली. त्यानंतर १५ डिसेंबर २०२४ रोजी महायुतीच्या एकूण ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेत कारभार स्वीकारला आहे. यामध्ये जातीय सलोखा जपत कोणताही भेदभाव न करता मंत्रिपदे दिली आहेत.
Devendra Fadnavis 3.0 cabinet मध्ये एकूण २५ नवनिर्वाचितांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. यामुळे आता महायुतीच्या देवेंद्र फडणवीस ३.० मंत्रिमंडळात भाकरी फिरवली असे म्हणता येईल. कारण आता महायुतीतील एकूण २५ नवनिर्वाचित आमदारांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे.
मुंबई : नागपूरातील राजभवन येथे महायुतीच्या एकूण ३९ आमदारांचा शपथविधी १५ डिसेंबर २०२४ रोजी पार पडला. २० नोव्हेंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. नागपूर राजभवन येथे झालेल्या मंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यामध्ये नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
जुलै २०१९ पासून भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा लीलया सांभाळली. आता फडणवीस-शिंदे सरकारमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने अभाविप ते भाजप आणि आता पुन्हा कॅबिनेट मंत्री असा चंद्रकांतदादा पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास उलगडणारा हा लेख...
प्रदीप पटवर्धन यांनी वयाच्या ६५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
भारतीद्वारे ६ आणि १७ जून रोजी, विशेष आसियान-भारत परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. १० जून रोजी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना माहिती देताना परराष्ट्र व्यवहार प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, भारताने नवी दिल्लीत आयोजित केलेली ही पहिली बैठक असेल आणि ती दिल्ली संवादाच्या १२व्या आवृत्तीसह असेल.
श्रीलंकेच्या मंत्रिमंडळाने रविवारी उशिरा झालेल्या बैठकीमध्ये मंत्र्यांनी एकत्रितपणे आपल्या पदांचा राजीनामा दिला असून याबाबतची माहिती खुद्द श्रीलंकेच्या शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे. श्रीलंकेमध्ये सध्या कर्फ्यू असतानाही सरकारविरोधी निदर्शने मात्र तीव्र झाली आहेत. शिक्षण मंत्री दिनेश गुणवर्धने यांनी पत्रकारांना सांगितलं की, "राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे आणि त्यांचे मोठे बंधू पंतप्रधान महिंदा राजपक्षे वगळता इतर सर्व २६ मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे." तसेच, "सर्व मंत्र्यांनी आपले राजीनामे सादर केले आहेत. जेणेकरून
केंद्रीय सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची दै.'मुंबई तरुण भारत'चे संपादक किरण शेलार आणि असिस्टंट मार्केटींग मॅनेजर आनंद वैद्य यांनी भेट सदीच्छा भेट घेतली. यावेळी दै.'मुंबई तरुण भारत'चा दिवाळी अंक राणे यांना भेट म्हणून देण्यात आला.
जम्मू – काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारचे मंत्री पुढील आठवड्यापासून प्रदेशाचा दौरा करणार आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली मदत
महाविकासआघाडीत ‘नाराजी’चे सत्र सुरूच...
यशवंतराव चव्हाण सभागृहबाहेर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत, अजितदादांना उपमुख्यमंत्री पद मिळावे अशी मागणी उचलून धरली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजने अंतर्गत लाभार्थींना निधी वितरीत करण्याची पूर्व अट म्हणून आधारची माहिती संलग्न करणे शिथिल करायला मंजूरी दिली आहे.
अधिवेशन म्हटले की, खरं तर मंत्र्यांची परीक्षा असते. त्या काळात सर्वपक्षीय आमदार राज्यभरातील प्रश्न मांडतात. त्या प्रश्नांना मंत्र्यांना उत्तरे द्यावी लागतात. यावेळी मात्र सर्व नवे मंत्रिमहोदय परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले, असेच म्हणावे लागेल. त्याशिवाय नव्या मंत्र्यांच्या उत्साहामुळे प्रशासनात काही प्रमाणात निर्माण झालेली शिथिलताही दूर झाली.
केंद्रीय मंत्रिपरिषदेच्या पहिल्या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी दिल्या मंत्र्यांना अनेक सूचना
देशभरात लागू असलेले अनुसुचित जाती-जमाती, ओबीसी तसेच आर्थिक मागास सवर्णनांचे आरक्षण आता जम्मू-काश्मीरमध्येही लागू करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली आहे.
पाचोरा बाजार समितीने तत्कालीन संचालक प्रताप हरी पाटील, पंढरीनाथ गोविंद पाटील व गणेश सुमेरसिंग पाटील यांनी 2011 ते 2012 या कालावधीत गैरव्यवहार केल्याचे सिध्द झाल्यामुळे यांच्याविरुद्ध 50 लाख 72 हजार 156 रुपयांच्या अपहाराची जबाबदारी निश्चित केली.
केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी गुरुवारी दुपारी अखेर पदाचा राजीनामा दिला.